अहिल्यानगरमध्ये ८,४८१ मृत खातेदार, ‘जिवंत सातबारा’ मोहिमेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू

अहिल्यानगर- जिल्ह्यात जमिनीच्या मालकी हक्कांसंदर्भात मोठा बदल घडवणारी ‘जिवंत सातबारा’ मोहीम जोमाने राबवली जात आहे. कुटुंबातील व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांना शेतजमीन किंवा मालमत्ता आपल्या नावावर करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ही मोहीम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात तब्बल ८,४८१ मयत खातेदार आढळले असून, २,३४९ प्रकरणे दाखल झाली आहेत. महसूल विभागाच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमाचा भाग … Read more

Land Ownership : जमिनीच्या मालकी हक्कामध्ये कोणत्या गोष्टींमुळे बदल होणे शक्य आहे ? वाचा ए टू झेड माहिती

Land Ownership :- जमिनीच्या बाबतीत अनेक प्रकारचे वाद निर्माण होताना आपण बघतो. प्रामुख्याने शेतजमीन असेल तर जमिनीची हद्द म्हणजेच बांधाच्या बाबतीतील वाद, शेत रस्त्यांच्या बाबतीत निर्माण झालेले वाद, बांधावरील झाडांचा मालकी हक्क अशा अनेक गोष्टींमुळे जमिनीच्या संदर्भातील वाद निर्माण होतात. कधी कधी हे वाद कोर्ट कचेरी पर्यंत देखील पोहोचतात. परंतु या व्यतिरिक्त जमिनीच्या बाबतीत वेगळेच … Read more