Government Scheme: महाराष्ट्रातील भूमिहीन झालेत आता शेतकरी; महाराष्ट्र शासनाची ही योजना शेतमजुरांसाठी ठरली वरदान

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 Krushi news :- केंद्र सरकार तसेच राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच भूमिहीन शेतमजुरांची आयुष्य सुखकर करण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत राहिली आहे. शासनाच्या अनेक शेतकरी हिताच्या (Farmer) योजनेमुळे अल्पभूधारक शेतकरी व भूमिहीन शेतमजूर यांना लाभ मिळत असल्याचे बघायला मिळाले आहे. मुळातच भारत एक कृषिप्रधान देश (Agricultural County) असल्यामुळे देशातील … Read more

मायबाप सरकार ओडिसा सरकारचा हेवा वाटू द्या!! ओडिसा सरकारची ‘ही’ योजना शेतकऱ्यांसाठी ठरतेय वरदान

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Krushi news :- भारत कृषिप्रधान देश (Agricultural Country) आहे म्हणून देशातील केंद्र सरकार (Central Government) तसेच अनेक राज्य सरकारे (State Government) शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण योजना (Government Scheme) कार्यान्वित करत असतात. अनेक योजना सरकार दरबारी प्रलंबित असतात तर अनेक योजना अमलात आणल्या गेलेल्या असतात. ओडिसा सरकारदेखील अल्पभूधारक शेतकऱ्यांचे … Read more

आनंदाची बातमी! शेतजमीन विकत घेण्यासाठी आता सरकार देणार अनुदान; तब्बल 50% अनुदान मिळणार; वाचा याविषयी

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Maharashtra news :- केंद्र सरकार तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांचे, अल्पभूधारक शेतकऱ्यांची, व भूमिहीन शेतकऱ्यांचे (Landless) जीवनमान उंचवण्यासाठी कायमच वेगवेगळ्या योजना अमलात आणत असते. महाराष्ट्र शासनाने (Government of Maharashtra) देखील राज्यातील शेतकऱ्यांसाठी व भूमिहीन शेतमजुरांसाठी (Landless agricultural laborers) अनेक नाविन्यपूर्ण योजना राबविल्या आहेत. राज्य शासनाने नुकतेच भूमिहीन शेतमजुरांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड … Read more