तीन वर्षांत केदारेश्वर कर्जमुक्त होईल : ॲड. ढाकणे
कर्तव्याशी एकनिष्ठ रहिल्यानेच बबनराव ढाकणे यांनी राजकारणात महाराष्ट्र पादाक्रांत केला. धेयवादी रहिल्यास यश निशितपणे मिळते. समाज हा परीक्षा पाहत असतो, या परीक्षेत कुणी नापास ठरतो तर कुणाला गुण कमी मिळतात. समाजाची परीक्षा पाहण्याची प्रक्रिया अवरित सुरूच असते. त्यामुळे अभ्यासही सारखा चालूच ठेवावा लागतो, असे प्रतिपादन श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज यांनी केले. तर … Read more