झटपट श्रीमंत होण्यासाठी बनावट नोटा तयार करण्याचा प्लॅन !

 श्रीगोंदा – बनावट नोटा तयार करून त्या वितरित करणाऱ्या टोळीचा श्रीगोंदा पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव व तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक गावित यांनी ही कामगिरी केली आहे.  आतापर्यंत अतुल रघुनाथ आगरकर, श्रीकांत सदाशिव माने, अमित भीमराव शिंदे, युवराज लक्ष्‍मण कांबळे, सुमित भीमराव शिंदे, शिवाजी श्रीपती शिंदे … Read more

श्रीगोंद्यात वीस हजारांत ‘एक लाख रुपये’

श्रीगोंदा तालुक्यातील बनावट नोटांप्रकरणी सलीम चांद सय्यद व अण्णा ज्ञानदेव खोमणे (दोघेही रा. घारगाव, ता. श्रीगोंदा) या दोघांना मंगळवारी अटक करण्यात आली.  या प्रकरणात आतापर्यंत एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. बनावट नोटा तयार करून त्या वितरित करणाऱ्या टोळीचा श्रीगोंदा पोलिसांनी पर्दाफाश केला. बनावट नोटाप्रकरणी श्रीगोंदा तालुक्यात पकडण्यात आलेल्या आरोपींकडून दररोज नवनवीन माहिती उघडकीस … Read more

कडकनाथ कोंबडी प्रकरणी १० जणांविरोधात गुन्हा

सांगली :- कडकनाथ कोंबडी पालनातून बर्ड अग्रो प्रायव्हेट कंपनीने सांगली जिल्ह्यातील १४० गुंतवणूकदारांना १ कोटी ५४ लाख ६६ हजार रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.  या प्रकरणी कंपनीच्या अध्यक्षांसह १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इसाक पठाण यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली होती. याप्रकरणी ‘बर्ड’चे अध्यक्ष निंबाळकर, गणेश निंबाळकर यांच्यासह १० जणांविरोधात गुन्हा दाखल … Read more

गडचिरोली जिल्ह्यात तरुणाची गळा चिरून हत्या

नागपूर :- पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात एकाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.    काशीराम असे मृताचे नाव आहे. जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुका सुरळीत पार पडल्यानंतरची ही पहिलीच घटना आहे. रविवारी रात्री नक्षलवादी धानोरा तालुक्यातील रानकट्टा या गावात आले. त्यांनी काशीरामला घरातून बाहेर काढून गावाबाहेर नेले व तेथे गळा चिरून त्याची … Read more

संगमनेरच्या तरुणीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून नायजेरियन तरुणाकडून फसवणूक

तरुणीशी ऑनलाइन मैत्री करून तिला गिफ्ट पाठवत असल्याचे सांगून तिची फसवणूक केल्याप्रकरणी नगर पोलिसांनी नायजेरियन आरोपीस अटक केली आहे.  हा नायजेरियन तीन वर्षांपूर्वी भारतात मेडिकल व्हिसावर आला होता. त्यानंतर त्याने व्हिसाचे नूतनीकरण केले नाही. तो परत त्याच्या देशात गेला नाही. गेल्या अडीच वर्षांपासून तो दिल्लीमध्ये बेकायदा राहत होता. जिल्ह्यातील संगमनेर येथील उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणीला … Read more

या कारणामुळे विधानसभा निवडणुकीत अपयश !  राधाकृष्ण विखे यांचे स्पष्टीकरण 

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपमध्ये आता पक्षांतर्गत निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. ३० डिसेंबरपर्यंत भाजप प्रदेशाध्यक्षांची निवड केली जाणार आहे, तर नगर जिल्हाध्यक्षांसह बूथ अध्यक्षपदाच्या निवडणूक ३० नोव्हेंबरपर्यंत होणार आहे.   या निवडणुकीच्या निमित्त खासदार तथा पक्षनिरीक्षक गिरीश बापट यांनी मंगळवारी नगरमध्ये भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आढावा घेतला.   विधानसभा … Read more

बेरोजगारीला कंटाळून डीएड झालेल्या तरुणाची विहिरीत उडी

जळगाव सपकाळ – उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्यामुळे बेरोजगार असलेल्या तरुणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे मंगळवारी उघडकीस आली. गणेश नामदेव सपकाळ (३२) असे मृत तरुणाचे नाव आहे. जळगाव सपकाळ येथील गणेश सपकाळ यांचे शिक्षण डीएड पर्यत झालेले आहे. त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने नोकरी मिळवण्यासाठी त्यांचा प्रयत्न … Read more

कब्बडी खेळायला नकार दिल्याने, ब्लेडने वार करत मारहाण

खामगांव –  फुलंब्री तालुक्यातील जळगांव मेटे मित्राने कब्बडी खेळाण्यासाठी नकार मिळाल्यामुळे एकाने रागात येऊन ब्लेडने वार केल्याची घटना सोमवार (दि.११) रोजी रात्री आठच्या सुमारास घडली.  जळगाव मेटे येथील रामेश्वर काळुबा मेटे(२३) दि. ११ रोजी रात्री ८ः३० सुमारास ग्रामपंचायत कार्यलयाजवळ मित्रासोबत होता. तेथे आरोपी नवनाथ प्रकाश मेटे हा आला व त्यांने रामेश्वर काळुबा मेटे यास कब्बडी … Read more

पंतप्रधान – राष्ट्रपतींच्या फोटोचा गैरवापर केल्यास सहा महिन्यांची शिक्षा होणार

नवी दिल्ली : पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या फोटोचा दुरुपयोग केल्यास आता सहा महिन्यांपर्यंत शिक्षा होऊ शकते. खाजगी कंपन्यांच्या जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोचा वापर करण्यात आल्यानंतर  केंद्र सरकार सावध झाले आहे.  यामुळे  केंद्र सरकारने बोधचिन्ह आणि नावे अधिनियमन कायदा १९५० मध्ये पहिल्यांदाच शिक्षेची तरतूद आणण्यावर विचार केला आहे, तसेच दंडाची रक्कम देखील एक हजार पटीने … Read more

दारू पाजण्यास नकार दिल्याने, दारूच्या बाटलीनेच गळ्यावर वार

नागपूर : दारू पाजण्यास नकार दिल्यामुळे आरोपींनी दारूची शिशी फोडून युवकावर प्राणाघातक वार केल्याची घटना कोराडी भागात घडली.  पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. आसिफ रहमान खान (२३, रा. जयभिमनगर, महादुला, कोराडी), असे जखमी युवकाचे  नाव आहे. कातंश्वेर भुसाडे (३१) आणि गुलशन भुसाडे (२८, दोन्ही रा. जयभिमनगर, मजदूर चौक, कोराडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे … Read more

भारतासोबत व्यापार बंद केल्यानंतर पाकिस्तान संकटात!

नवी दिल्ली : भारतासोबतचे सर्व प्रकारचे व्यापार संबंध तडकाफडकी तोडणे पाकिस्तानला चांगलेच भोवले आहे. भारताने जम्मू-काश्मीरसंबंधित ३७० कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानने हा निर्णय घेतला होता. मात्र आधीच महागाई आणि आर्थिक कमजोरीच्या समस्यांमध्ये होरपळत असलेल्या पाकिस्तानसमोरील अडचणी अधिक वाढल्या आहेत. भारतासोबत व्यापार बंद केल्यामुळे कापसाची आयात करण्यासाठी पाकिस्तानला आता अधिक पैसे मोजावे लागत आहेत. याशिवाय पाकिस्तानमध्ये … Read more

भाजपाला देणगी देणारा टाटा ट्रस्ट सर्वात मोठा देणगीदार, तब्बल ‘इतक्या’ कोटींचा दिला निधी

नवी दिल्ली : भाजपाला २०१८ -१९ सालादरम्यान धनादेश व ऑनलाईनच्या माध्यमातून तब्बल ७०० कोटींचा निधी मिळाला. उल्लेखनीय बाब म्हणजे, यापैकी सर्वाधिक ३५० कोटीची देणगी टाटा ट्रस्टकडून देण्यात आली आहे. सत्ताधारी भाजपाने निवडणूक आयोगाकडे जमा केलेल्या दस्तावेजामध्ये ही माहिती दिलेली आहे. भाजपाकडून निवडणूक आयोगाला ३१ ऑक्टोबर रोजी पक्षाला मिळालेल्या देणगीची माहिती देण्यात आली आहे. त्यानूसार आर्थिक … Read more

धक्कादायक! एकतर्फी प्रेमप्रकरणातून १९ वर्षीय तरुणीची गळा घोटून हत्या

डोंबिवली : एकतर्फी प्रेमप्रकरणातून एका तरुणाने १९ वर्षीय तरुणीची गळा घोटून हत्या केल्याची घटना डोंबिवलीत घडली. या प्रकरणी पोलिसानी या तरुणाला अटक केली आहे. दीपक भणगे असे या तरुणाचे नाव असून तो डोंबिवली पूर्व येथील सुनील नगर परिसरातील जय मल्हार सोसायटीत राहतो. तर हत्या करण्यात आलेल्या तरुणीचे नाव ऐश्वर्या देशपांडे ( १९ ) असे असून … Read more

‘काळजीवाहू मुख्यमंत्री’ पद काढले, आता ‘महाराष्ट्र सेवक’!

मुंबई –  राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असल्यामुळे राज्याची सर्व सूत्रे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हातात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील काळजीवाहू मुख्यमंत्रिपदाची जबाबदारीही आता संपलेली आहे. ते आता माजी माजी मुख्यमंत्री झाले आहेत. त्याचं ट्विवटर हँडलवरच्या त्यांच्या नावापुढील ‘काळजीवाहू मुख्यमंत्री’ पद काढून ‘महाराष्ट्राचा सेवक’ सा उल्लेख केलाय. राज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या … Read more

…त्यांच्या हट्टामूळेच आज राज्यात राष्ट्रपती राजवट!

मुंबई : राज्यातील जनतेने स्पष्ट जनादेश देऊनही केवळ कोणाचा तरी हट्ट, आग्रहामुळे आज राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असल्याची खरमरीत टीका भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.  असे असले तरी भाजपा राज्यातील अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे. सध्या तरी भाजपाची ‘वेट अँड वॉच’ची भूमिका कायम असून भाजपा योग्य वेळी आपली भूमिका जाहीर … Read more

राष्ट्रपती राजवट राज्यावर ओढवणे हे अतिशय दुर्दैवी

मुंबई : राज्यात लागू झालेल्या राष्ट्रपती राजवटीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. राज्यातील जनतेने अतिशय सुस्पष्ट जनादेश दिलेला असताना सुद्धा महाराष्ट्रात कोणतेही सरकार स्थापन न होणे आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागण्याचा प्रसंग राज्यावर ओढवणे, हे अतिशय दुर्दैवी आहे.  मात्र, लवकरच राज्याला स्थिर सरकार प्राप्त होईल, अशी आपण अपेक्षा व्यक्त करतो, असे त्यांनी … Read more

तब्बल दीड कोटींचे सोने घेऊन दोन कारागीर भाऊ पसार

उल्हासनगर : तीन सोनारांनी सोने घडणावळीकरता दिलेले ३ किलो ७०० ग्रॅम वजनाचे सोने घेऊन दोन कारागीर पसार झाल्याची घटना उल्हास नगरमध्ये घडली. त्याची किंमत सुमारे १ कोटी ४२ लाख ४५ हजार रुपये असल्याचे समजते. उल्हासनगरातील कॅम्प नं. २ येथील सोनार गल्लीत पश्चिम बंगाल येथील विश्वजीत डे व सुजीत डे या दोन भावांचे सोने घडणावळीचे दुकान … Read more

सावधान! चुकीचा आधार नंबर दिल्यास होणार १० हजारांचा दंड

नवी दिल्ली : आधार कार्डच्या वापराबाबतची आपल्याला माहिती असायलाच हवी. अनेक सरकारी कामात आधार कार्डच्या नंबरची आवश्यकता असते. काही महिन्यांपूर्वी करदात्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आयकर विभागाने दिलेल्या परमनंट अकाऊंट नंबरच्या ऐवजी आधार नंबर वापरण्याची परवानगी दिली आहे. परंतु जर या नियमांचा चुकीच्या पद्धतीने वापर झाल्यास किंवा आपल्याकडून चुकीचा आधार नंबर दिला गेलाच तर आपल्याला १० … Read more