नवजात अर्भकाचे बोट कापल्याने मृत्यू

उत्तर प्रदेश :- हरदोईच्या सरकारी रुग्णालयातील परिचारिकेने ६-६ बोटे असलेल्या नवजात अर्भकाचे एक-एक बोट कापल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सरकारी रुग्णालयातील भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मृत बालकाच्या वडिलांच्या तक्रारीवरून परिचारिकेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हरदोईतील बाढ करेंखा गावातील लक्ष्मी नामक महिलेला शनिवारी रात्री प्रसूतीवेदना सुरू … Read more

आज रात्री 8.30 वाजे पर्यंत मुदत असूनही लगेच राष्ट्रपती राजवट लागू का केली ?

मुंबई :- सत्ता स्थापनेचा पेच सुटू न शकल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यपालांनी जो प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठवला होता त्या प्रस्तावावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सही केल्याचं समजतं आहे. मुदतीत सत्ता स्थापनेचा दावा करण्यास राष्ट्रवादी असमर्थ असल्याचा निष्कर्ष काढत राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली होती. त्यावर अखेर राष्ट्रपतींकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं. आज सकाळपासूनच आजच … Read more

ब्रेकिंग : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू !

मुंबई :- विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यातील कोणत्याच पक्षाला बहुमत सिद्ध करता आलेले नाही. त्यामुळे आता राज्यामध्ये राष्ट्रपती लागवट लागू झाली आहे. दिलेल्या मुदतीमध्ये राज्यामध्ये कोणत्याच पक्षाला सत्ता स्थापन करता आली नाही तर राज्यात राष्ट्रपती लागवट लागू करण्याचा निर्णय घेतला जातो. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, या राज्यपालांच्या शिफारशीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. … Read more

राष्ट्रपती राजवट लागू होणार म्हणजे नक्की काय ???

राज्यपालांनी तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं आहे. जर राष्ट्रवादीही सत्तास्थापनेसाठी बहुमत सिद्ध करु शकली नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. आज आपण जाणून घेवू या राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे नेमकं काय, त्याचे सामान्य नागरिकांवर काय परिणाम होऊ शकतात आणि महाराष्ट्रात कधी आणि का राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली? आणि त्याबद्दलची … Read more

बनावट सातबारा तयार करुन फसवणूक

अहमदनगर :- बनावट कागपत्र तयार करुन भूविकास बँक व महसुल कर्मचार्‍यांनी संगनमतीने वडिलोपार्जित साडे नऊ एकर शेतजमीन बनावट सातबारा तयार करुन फसवणूक केल्याचा आरोप शेतकरी नंदू विधाते यांनी केला आहे. चार वर्षापासून वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील न्याय मिळत नसल्याने उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. नंदू विधाते यांचे वडिल नाना उर्फ वसंत विधाते यांच्या मालकीची … Read more

११ कांदा व्यापाऱ्यांवर धाडी!

नाशिक : कांद्याची होणारी साठेबाजी. शंभरी पार करणारे दर आणि निर्माण होणारी संभाव्य कृत्रिम टंचाई या बाबी तपासण्यासाठी सोमवारी (दि. ११) आयकर विभागाच्या पथकाने जिल्ह्यातील ३ बाजार समित्यांमधील ११ कांदा व्यापाऱ्यांच्या चाळींवर धाडी टाकत त्याचे व्यवहार तपासले. यात लासगाव येथील ४, येवल्यातील ३ आणि पिंपळगावमधील ४ व्यापाऱ्यांचा समावेश आसल्याची चर्चा आहे. या छापासत्राने व्यापाऱ्यांचे धाबे … Read more

राजकारण कळत नाही, असे मी म्हणायचो, पण विधानसभेनंतर मला कळले आहे की येथे…..

अहमदनगर :- शहरातील उड्डाणपुलासाठी भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या पुलात बाधीत होणाऱ्या खासगी मालमत्ताधारकांना २५ नोव्हेंबरपर्यंत हमीपत्र भरून देण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. हमीपत्र भरून दिल्यामुळे मालमत्ताधारकांना सुमारे २५ टक्के आर्थिक नुकसान टाळता येणार आहे, अशी माहिती खासदार सुजय विखे यांनी सोमवारी दिली. उड्डाणपुलाच्या भूसंपादन प्रक्रियेतील मालमत्ताधारकांची बैठक खासदार विखे यांनी बोलावली होती. … Read more

व्यापारी कुटुंबातील तिघांची आत्महत्या

विरुधुनगर :- दक्षिण तामिळनाडूमधील पेरियावाकुलम येथे व्यापारी कुटुंबातील व्यावसायिक त्याची पत्नी व मुलाने विषारी पदार्थ खाऊन आत्महत्या केली. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एन इनबामूर्ती (६९) त्यांचा मुलगा एन कन्नन (४०) गाेदामात मृतावस्थेत आढळून आले. पत्नी आई थिलागावती (६१) बेशुद्धावस्थेत आढळून आले. घटनेच्या वेळी कन्ननची पत्नी व मुलगा घराबाहेर हाेते. कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. … Read more

घरगुती वादातून भररस्त्यात पत्नीवर धारदार शस्त्रांचे घाव

नागपूर ;- घरगुती वादातून पतीने पत्नीला रस्त्यावर गाठत तिच्यावर धारदार शस्त्रांचे घाव घालत तिला गंभीररीत्या जखमी केल्याची थरारक घटना सोमवारी दुपारी नागपुरातील कॅनल रोड या रहदारीच्या मार्गावर घडली. या घटनेमुळे प्रत्यक्षदर्शींमध्ये घबराट पसरून पळापळ झाली. मोनाली सचिन तोटे असे या जखमी महिलेचे नाव असून तिला धंतोली परिसरातील केअर रुग्णालयात गंभीर जखमी अवस्थेत दाखल करण्यात आले … Read more

जीवघेण्या हल्ल्यानंतरही आरोपीवर कारवाई नाही,पाचपुतेंची तक्रार

अहमदनगर :- नगर तालुक्यातील टाकळी काझी येथील हॉटेलमध्ये मी झोपलेलो असताना अज्ञात व्यक्तीने खुनी हल्ला केला. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हल्ला होतानाचे चित्रीकरण पोलिसांना दिले आहे, पण गुन्हा घडून २२ दिवस झाले, तरी कोणतीही कारवाई पोलिसांनी केलेली नाही. या घटनेुळे आमचे संपूर्ण कुटुंब भयभीत झाले असून चौकशी करण्यास गेल्यास पोलिस … Read more

पोलिसांच्या दुर्लक्षाने पती-पत्नीचा खून !

श्रीगोंदे :- एक महिन्यापूर्वी गोरख भदे व त्यांची पत्नी सुरेखा भदे यांना जाळून मारण्यात आले. याबाबात खुनाचा गुन्हा दाखल झाला. या दोघांच्या जबाबात पोलिस यंत्रणेने वेळेवर दखल घेतली नसल्याने त्यांची हत्या आरोपीने केली. या खुनाचा निःपक्षपातीपणे तपास व्हावा, यासाठी तहसील कार्यालयासमोर प्रहार संघटनेचे साहेबराव रासकर यांच्यासह नातेवाईक, तर दुसऱ्या घटनेत पोलिसांनी मारहाण केली असल्याने कोकणगावमधील … Read more

आम्ही प्रसंगी रस्त्यावरही उतरू !

अहमदनगर :- राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांना हेक्टरी २५ ते ३० हजार रुपयांची मदत द्यावी या मागणीसाठी आम्ही प्रसंगी रस्त्यावरही उतरू, असा इशारा खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिला. उड्डाणपुलासह मनपातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी खासदार विखे शहरात आले होते. आढाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी महापौर बाबासाहेब … Read more

शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया

मुंबई: शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना आज मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सुरुवातीला त्यांची नियमित वैद्यकीय चाचणी केली जात असल्याचं सांगितलं जात होतं. संजय राऊत यांच्यावर काही वेळापूर्वीच अँजिओग्राफी करणात आली होती. यावेळी त्याच्या रक्त वाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेजेस आढळले आहेत.  संजय राऊत यांचे भाऊ आणि आमदार सुनील राऊत यांनी काही वेळापूर्वीच अशी माहिती दिली … Read more

चारित्र्याच्या संशयातून विवाहितेची हत्या

यवतमाळ :- शहरात भाड्याने राहत असलेल्या दाम्पत्यामध्ये चारित्र्याच्या संशयावरून कडाक्याचे भांडण झाले रागाच्या भरात पतीने पत्नीला जबर मारहाण करून तीचे डोके भिंतीवर आदळल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडली. निकिता आकाश चव्हाण (वय 24) असे मृतक विवाहितेचा नाव आहे. तिचा पती आकाश दादाराव चव्हाण (वय 28) हा फायनान्स कंपनीत काम करीत होता. या दाम्पत्याना दोन अपत्य … Read more

महाशिवआघाडीचे स्वप्न धूसर !

मुंबई :- राज्यात महाशिवआघाडीचे स्वप्न धूसर झाले आहे. राज्यपालांनी सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी दिलेली मुदत संपली असून आता पुढे काय हा प्रश्न अवघ्या महाराष्ट्रापुढे आहे. महाराष्ट्रावर सद्य:परिस्थितीत राष्ट्रपती राजवटीचे सावट आहे, यात कोणाचेही दुमत नाही. तरीही शिवसेनेला अजूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं पाठिंब्याचं पत्र येईल आणि आपण सत्ता स्थापनेचा दावा करू अशी आशा आहे. शिवसेनेने राज्यपाला सत्ता … Read more

महा’शिव’आघाडी बद्दल खा. सुजय विखे म्हणतात…

अहमदनगर : ”शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी महाशिवआघाडी करून सत्तास्थापन करत आहेत. मात्र युतीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तेचा फॉर्म्युला ठरवून दिला आहे. तो शिवसेनेने आठवायला पाहिजे. त्यानुसार ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, असे युती असताना दिलेला हा फॉर्म्युला आहे. तो शिवसेनेने जपला पाहिजे”, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. खा. डॉ. सुजय … Read more

हिंदू विद्यार्थिनी हत्येप्रकरणी मारेकऱ्यांच्या अटकेची मागणी

लाहाेर पाकिस्तानात हिंदू विद्यार्थीनीच्या हत्ये प्रकरणातील आराेपींना अटक करण्याची मागणी रविवारी मानवी हक्क कार्यकर्त्यांनी केली आहे. या प्रकरणात निमृता कुमारीवर अत्याचार झाला हाेता. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. निमृताच्या उत्तरीय तपासणीनंतर ही बाब स्पष्ट झाली आहे. निमृताचा मृतदेह १६ सप्टेंबर राेजी लरकानामध्ये बेनझीर भुत्ताे वैद्यकीय विद्यापीठात विद्यार्थीनी वसतिगृहात आढळून आला हाेता. निमृता दंतवैद्यकीयची पदवीची अंतिम … Read more

महाराष्ट्रात ‘महाशिवआघाडी’ चे सरकार ! हे असणार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ?

मुंबई :- गेल्या अठरा दिवसांपासून चालू असलेल्या चर्चेला अखेर आज सांयकाळी पूर्णविराम भेटला आहे. राज्यात महाशिवआघाडीचं सरकार येणार असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आहे.  महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिला असून राष्ट्रवादी व काँग्रेसकडून पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना देण्यात आले आहे. फॅक्सव्दारे हे पत्र … Read more