श्रीगोंद्यात बांधकाम व्यावसायिकाचा अपघातात मृत्यू

नगर: दौंड – अहमदनगर रस्त्यावर काष्टी येथील शिवनेरी हॉटेलसमोर दोन चारचाकी वाहनांचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात श्रीगोंदा येथील बांधकाम व्यावसायिक जय मरकड यांचा मृत्यू झाला तर स्कॉर्पिओ गाडीतील प्रवासी किरकोळ जखमी झाले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी नागेश होलम यांनी सांगितली. एमएच १६ बीएच ४७१० आणि एमएच ४२ के ८६२२ या दोन चारचाकी वाहनांचा समोरासमोर धडकून … Read more

…तर आ.शंकरराव गडाख, बाळासाहेब थोरात,रोहीत पवार,संग्राम जगताप होणार मंत्री !

अहमदनगर :- मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून झालेल्या तीव्र मतभेद झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपामधील महायुती जवळपास मोडली आहे. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाआघाडी बनण्याचे संकेत मिळू लागले आहेत.  राज्यात शिवसेनेकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. शिवसेना ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्ष यांच्या मदतीने सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे महाशिवआघाडी … Read more

सत्ताधारी भारतीय जनता पक्षात मतभेद !

चिक्कमंगळुरू :- कर्नाटकातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षात मतभेद निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कतील यांनी हे वृत्त फेटाळले आहे. रविवारी त्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्यात आणि मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत. कतील यांनी पत्रकारांना सांगितले की, माझ्यात आणि येडियुरप्पा यांच्यातील संबंध खूप चांगले आहेत. विरोधी पक्ष आमच्यात … Read more

राज्यात लवकरच थंडीचे आगमन !

पुणे :-  सलग निर्माण झालेली चक्रीवादळे आणि कमी दाबाचे क्षेत्र यांच्या प्रभावामुळे राज्याने यंदा सुमारे पाच महिन्यांचा पावसाळा अनुभवला. एरवी गुलाबी थंडीची चाहूल घेऊन येणारी दिवाळी यंदा पावसात भिजली. त्यानंतरही वातावरण ढगाळच राहिले. आता मात्र हवामान निवळले असून राज्यात सगळीकडे थंडीची सुरुवात होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. त्याचप्रमाणे गेल्या दोन दिवसांपासून कमाल आणि … Read more

माझ्या मृतदेहाला बेवारस समजून कचराकुंडीत टाका… अशी चिठ्ठी लिहून पेंटरची आत्महत्या

जळगाव :- माझ्या मृत्यूस मीच कारणीभूत आहे. माझ्या मृतदेहाला बेवारस समजून कचराकुंडीत टाकावे, अशी चिठ्ठी लिहून पेंटरने हरिविठ्ठलनगरातील स्वत:च्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.  रविवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या मुलाने मृतदेह बघितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. राजेश हिंमत मकवाना (४०, भटवाड्याजवळ हरिविठ्ठलनगर) असे मृत पेंटरचे नाव आहे. ते पेंटिंगचा व्यवसाय करतात. त्यांची पत्नी … Read more

कांद्याला ५८०० रुपये भाव !

राहुरी – येथील बाजार समितीच्या मोंढ्यावर रविवारी एक नंबर गावरान कांद्याला ४७०० ते ५८००, तर गोल्टी कांद्याला ४००० ते ५००० रुपये क्विंटल भाव मिळाला. सोमवारी वांबोरी उपबाजार समितीच्या मोंढ्यावर भाव कमी झाल्याचा अपवाद वगळता भावात सुधारणा झाली. रविवारी ९८५९ गोण्यांची आवक झाली. दोन नंबर कांद्याला ३३०० ते ४६९५ रुपये, तीन नंबर कांद्याला १००० ते ३२९५ … Read more

आता देशात मंदिर-मशिदीवरून राजकारण होणार नाही : अण्णा हजारे

पारनेर – अयोध्येतील राममंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय संवैधानिक व लोकतांत्रिक दृष्टीने ऐतिहासिक असल्याचे सांगतानाच या निर्णयानंतर आता आजपर्यंत अनेक वर्षे मंदिर, मशिदीवरून जे लोक राजकारण करत होते, ते आता होणार नाही, असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केला. राममंदिरावरून अनेक वर्षे वाद विवाद चालले होते. त्यावर आता पडदा पडला आहे. न्यायव्यवस्था सर्वोच्च … Read more

भिशीच्या नावाखाली ५३ लाखांची फसवणूक करणाऱ्या दोघावर गुन्हा

अहमदनगर :- भिशीच्या नावाखाली तब्बल ५३ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मॅक्सस्वेअर क्युरिज इंडिया प्रा. लि. कंपनीच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी चंद्रकांत आनंदा गवळी (५०, वाकोडीफाटा, ता. नगर) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन कारभारी साळुंके (प्रेमदान चौक) व युवराज सोपान रणसिंगे … Read more

पोलिस निरीक्षकास माहिती आयोगाची २५ हजार रुपये दंडाची नोटीस

संगमनेर :-  माहिती अधिकारांतर्गत अर्जदारास वेळेत माहिती दिली नाही, या कारणावरुन शहर पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना माहिती आयोगाने २५ हजारांंचा दंड का करु नये, अशी नोटीस बजावली आहे. माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने निरीक्षकांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष अजिज शेख यांनी २०१५ मध्ये मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावणाऱ्या एका दैनिकातील … Read more

पंचनामा झालेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

अहमदनगर :- अवकाळी पावसाने नगर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना डोळ्यासमोर शेती पिके उद्ध्वस्त होताना बघावी लागत आहेत. शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहे. त्यांचे अश्रूपुसण्यासाठी पुढाऱ्यांचे निव्वळ दौरेच सुरू आहेत. प्रशासन पंचनामे करीत आहे. याद्वारे शेतकऱ्याला भरीव मदत मिळेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नगर जिल्ह्यातील हजारो एकर सोयाबीन, मका, कपाशी, बाजरी, डाळिंबासह … Read more

गावांना विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही: आ. तनपुरे

नगर: तालुक्यातील जेऊर व परिसरातील गावांना विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. आ. तनपुरे हे शनिवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी जेऊर येथे आले असता, ते बोलत होते. आ. तनपुरे यांनी पोपटराव गवारे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. या वेळी जेऊर ग्रामस्थांच्या वतीने तनपुरे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी … Read more

दुचाकीला चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत वृद्ध व्यक्ती जखमी

अहमदनगर : भिंगारहून नगरकडे येत असलेल्या दुचाकीला चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत वृद्ध व्यक्ती जखमी झाली असून या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, छगन झुंगाजी काळे (वय ७५, रा. लकारे गल्ली, भिंगार) हे सेवानिवृत्त कर्मचारी भिंगारकडून नगरकडे त्यांच्या दुचाकीवरून येत असताना एका लाल रंगाच्या … Read more

जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची राष्ट्रवादीची मागणी

अहमदनगर – जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यापासून परतीच्या पाऊसाने प्रचंड हानी झाली असून, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना देण्यात आले.  यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रदेश चिटणीस अंबादास गारुडकर, उपाध्यक्ष किसनराव लोटके, पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, दिपक पवार, सरचिटणीस … Read more

पैशाची पिशवी चोरून पळून घेऊन जाणाऱ्या अल्पवयीन मुलास अटक

अहमदनगर : केडगाव येथील हॉटेल रंगोली जवळ चारचाकीच्या कॅबिनमध्ये ठेवलेली पैशाची पिशवी चोरून पळून घेऊन जाणाऱ्या अल्पवयीन मुलाला पकडून पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी पंडीत केरू राऊत (वय ५५ रा. बोरूडे मळा, बालिकाश्रम रोड) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राऊत हे शनिवारी (दि.९) सायंकाळी त्यांच्या चारचाकीचा टायर पंचर झाला म्हणून केडगाव येथील … Read more

नगरमध्ये सव्वा लाखाची घरफोडी

अहमदनगर : निर्मलनगरमधील सुरभी हौसींग सोसायटीतील डिझायनरचे घर फोडून चोरट्याने १ लाख ३७ हजाराचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निर्मलनगरमध्ये सुरभी हौसींग सोसायटीत विशाल धर्मराज मुसळे (वय ३९) या डिझायनरचे घर आहे. सोमवार (दि.४) ते शुक्रवार (दि.८) या कालावधीत घरी कोणी नसताना अज्ञात चोरट्याने घराचा … Read more

कर्करोगावर वैज्ञानिकांनी रामबाण उपाय शोधून काढला!

लाखो लोकांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरणाऱ्या कर्करोगावर वैज्ञानिकांनी रामबाण उपाय शोधून काढला आहे. प्रत्येक प्रकारच्या कर्करोगावर मात करणारा काउपॉक्स प्रकारचा विषाणू वैज्ञानिकांनी विकसित केला आहे. त्यामुळे भविष्यात कर्करोगावर मात मिळवता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियातील बायोटेक कंपनी इमुजीनद्वारे कर्करोगावरील उपचार विकसित केला जात आहे. अमेरिकन कर्करोग तज्ज्ञ प्राध्यापक युमन फोंग यांच्याकडून कर्करोगाच्या उपचारावर काम केले … Read more

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा,चौघांविरुद्ध गुन्हा दाखल !

सोनई : सोनई येथील गजबजलेल्या माधवबाबा चौकातील जुगार अड्ड्यावर सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जनार्धन सोनवणे यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, २२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी, सोनईचे सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे यांना गुप्त बातमीदाराकडून समजले की, माधवबाबा चौकात काहीजण तिरट नावाचा … Read more

सिलिंडरचे दर तब्बल ११३ रुपयांनी वाढले!

मुंबई : विधानसभा निवडणुका होताच नाशकात सिलिंडरचे दर तीन महिन्यांत तब्बल ११३ रुपयांनी वाढले आहेत. ऑगस्ट महिन्यात सिलिंडरच्या दरात ६२ रुपयांची घट होऊन, दर ५६७ रुपये ५० पैसे होते. त्यानंतर निवडणुका होताच सिलिंडरचे दर हळूहळू वाढत दि. १० नोव्हेंबरअखेर तब्बल ६८० रुपयांवर गेले आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत या वेळी विनाअनुदानित सिलिंडरच्या (१४.२ किलो) भावात ७७ … Read more