अन्यायाच्या विरोधात उभा राहाण्यासाठी मला ताकद द्या

राहुरी शहर : तालुक्यातील हक्काचे पाणी, जमीन ताब्यात राहाण्यासाठी, गोर- गरीबांना न्याय देण्यासाठी, अन्यायाच्या विरोधात उभा राहाण्यासाठी, तुम्ही मला ताकद द्या, असे आवाहन राष्ट्रवादी कॉँग्रेस महाआघाडीचे उमेदवार नगराध्यक्ष प्राजक्त प्रसाद तनपुरे यांनी केले. नवी पेठ येथे काल तनपुरे यांची सांगता सभा पार पडली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने तनपुरे यांनी बाजार समितीपासून प्रचार फेरी … Read more

कुत्र्याच्या हल्ल्यात नवजात अर्भकाचा मृत्यू

गोंदा : अवघ्या एक तासापूर्वी जन्मलेल्या जनजात अर्भकावर पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात या जवजात अर्भकाचा मृत्यू झाला तर त्या अर्भकाची आई जखमी झाली. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे शनिवारी घडली. याबाबत सविस्तर असे की, मौजे कर्जत (तालुका.मावळ, जिल्हा.पुणे) येथील मूळचे रहिवाशी असलेले, गुलाब पप्पू कोली गेल्या एक दीड महिन्यापासून कुटुंबासह पेडगाव … Read more

त्यांना आता आमदार झाल्यासारखे वाटते

राहुरी: शहरातील नागरिकांचे सर्व प्रश्न राज्य शासनाच्या माध्यमातून आपण सोडवू. सत्ता असताना अनेक वर्षात नगरपालिकेची साधी पाणीपुरवठा योजना करता आली नाही, त्यांना आता आमदार झाल्यासारखे वाटते. अशी टीका आ.शिवाजीराव कर्डिले यांनी तनपुरे यांच्यावर केली. राहुरी येथे आ.शिवाजीराव कर्डिले यांनी पेठेतून प्रचार फेरी काढली. यावेळी नागरिकांशी संपर्क साधताना ते बोलत होते. ते म्हणाले की, मुख्यमंर्त्यांकडे पाठपुरावा … Read more

शरद पवार यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे !

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. ते माझ्या आजोबांचे मित्र होते. शरद पवार यांनी सातारा येथे भरपावसात जी सभा घेतली ते खरेच कौतुक करण्यासारखे असल्याचे गौरवोद्गार युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी काढले आहेत. भाजपा असेल वा शिवसेना सध्या निवडणुकांच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेसलाच दोन्ही पक्षांनी व त्यांच्या नेत्यांनी लक्ष्य केले … Read more

भर पावसात सभा घेण्याची वेळ नसती आली

सातारा : आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दुष्काळी भागातील पाणी योजना पूर्ण केल्या असत्या आणि दुष्काळी भागाला जीवनदायी ठरणाऱ्या पाणी योजनांमध्ये ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला नसता, तर त्यांना आज भरपावसात सभा घेण्याची वेळच आली नसती. मतदारांनी त्यांना घरी बसूनच मते देऊन निवडून दिले असते, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शरद पवारांचे … Read more

दोन भैयांच्या लढतीत कोणाचं पारडं जड?

नगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार तसेच अहमदनगर चे विद्यमान आमदार संग्राम जगताप आणि सलग पाचवेळा निवडून आलेले शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यातील ही अतिटतीची लढत शेवटच्या टप्प्यात अत्यंत चुरशीची झाली आहे.   शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांना युती न होण्याचा फटका बसल्याने राष्ट्रवादीचे युवा नेते संग्राम जगताप यांनी त्यांचा पराभव केला.  मात्र मागील पाच … Read more

बारामतीचे आक्रमण परतवून लावा !

अकोले :- विधानसभेची निवडणूक हि विकासाची नांदी असून लोकांनीच ती हाती घेतली आहे. समोरच्या लोकांकडे निंदा,नालस्ती करणे व अपशब्द वापरणे हाच कार्यक्रम आहे. याला उत्तर मतदानातून द्या आणि बारामतीचे आक्रमण परतवून लावा, असे आवाहन माजीमंत्री मधुकरराव पिचड यांनी केले आहे. भाजपा महायुतीचे उमेदवार वैभवराव पिचड यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. अमित … Read more

धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल

परळी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे धनंजय मुंडेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धनंजय मुंडे यांनी केज मतदारसंघातील प्रचारसभेदरम्यान पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं. ही सभा दोन दिवसांपूर्वी … Read more

होय, मी मतदान करणार

अहमदनगर ;- विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निमगाव वाघा (ता. नगर) येथे मतदारांचे स्वाक्षरी अभियान राबवून मतदारांमध्ये जागृती करण्यात आली. होय, मी मतदान करणार या आशयाखाली हे अभियान राबविण्यात आले असून, या अभियानाच्या माध्यमातून लोकशाहीचा बाळगू अभिमान, चला आपण करुया मतदानचा संदेश देण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या निर्देशानुसार शुक्रवारी (दि.18 ऑक्टोबर) निमगाव वाघा येथे … Read more

मागील 5 वर्षात मुकुंदनगरसह शहराचा संग्राममय विकास झाला

अहमदनगर :- एमआयएम पक्ष मोदी प्रणित असून, छुपी युती उघड झाली आहे. शहरामधून ज्यांला एमआयएमची उमेदवारी देण्यात आली असून, त्याने महापौर पदासाठी शिवसेनेला पाठिंबा दिलेला होता. अशा उमेदवारावर जनता विश्‍वास ठेवणार नाही. अल्पसंख्यांक व मुस्लिम समाजाच्या विरोधात कोणताही कायदा भाजप शिवसेना सरकारने काढला, तेंव्हा शरद पवार यांनी अल्पसंख्यांकांच्या मागे उभे राहून त्याला विरोध दर्शविला. मागील … Read more

युवक काँग्रेसच्या ‘वेकअप महाराष्ट्र ‘ ट्रेंडला ट्विटरवर उदंड प्रतिसाद

मुंबई :- विधानसभेच्या मतदानाचे काऊंटडाऊन सुरु झाले असताना, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आज ‘वेकअप महाराष्ट्र ‘या हॅशटॅगच्या नावाने ट्विटरवर केलेल्या ट्रेंडला महाराष्ट्रातील कोट्यावधी लोकांनी भरभरून प्रतिसाद देऊन  वेकअप महाराष्ट्राच्या यशस्वीतेवर शिक्कामोर्तब केले. विधानसभेचा प्रचार संपायला अवघे काही तास उरले असताना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र युवक काँग्रेसने आज ‘ वेकअप … Read more

भाजपात राम शिल्लक राहणार नाही…

कर्जत – राज्यात सध्या कर्जत-जामखेडच्या निवडणुकीची जोरात चर्चा आहे. मुख्यमंत्री तीनदा इथे येऊन गेले, पण मतमोजणीनंतर भाजपत राम शिल्लक राहणार नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी भाजपवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी कर्जत येथे सभा घेतली. शुक्रवारी साताऱ्यात झालेल्या सभेच्या तुलनेत येथील सभेला पाऊस … Read more

नगरकर कोणता भैया विधानसभेत पाठवणार?

अहमदनगर –  शहरात राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप आणि शिवसेनेचे माजी आ. अनिल राठोड यांची लढत चांगलीच रंगतदार अवस्थेत आली आहे. खरतरं, या दोन्ही नेत्यांना नगरकर मोठ्या आदराने ‘भैय्या’ अशी हाक मारत असले तरी मतदानावेळी नेमकं कोणत्या ‘भैय्या’ ला पसंदी देतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.  नगर शहराचं राजकारण तसं जगताप, कोतकर, कळमकर यांच्याबरोबर राठोड, गांधी, … Read more

निळवंडेचे पाणी तुमच्यापर्यंत पोहचवण्याची जबाबदारी पूर्ण करणार : ना. विखे

राहाता – निळवंडेच्या कालव्यांसाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिला. डिसेंबर २०२० अखेर निळवंडेचे पाणी लाभक्षेत्राला मिळेल, याची जबाबदारी माझी आहे. १२०० कोटींचा निधी उपलब्ध झाल्याने कालव्यांच्या खोदाईला सुरुवात झाली. विखे पाटलांना बदनाम करण्याचे काम काहिंनी केले, कामे सुरु झाली. निळवंडे कालवा कृती समिती आता कशाला? असा सवाल करत पाणी येणार आहे. तुमची प्रामणिक भूमिका असेल तर … Read more

कोणतं गोर्ह कोणत्या गायीला पितं हेच उमजायला तयार नाही…’

श्रीरामपूर – ‘श्रीरामपुरातील आता जसे राजकारण सुरू आहे तसेच चालू राहू द्या डिस्टर्ब करु नका.. पण श्रीरामपूरची परिस्थिती पहाता मीच डिस्टर्ब झालो आहे… श्रीरामपुरात कोणतं गोर्ह कोणत्या गायीला पितं हेच उमजायला तयार नाही… ‘अशा शब्दात खा. डॉ. सुजय विखे यांनी जोरदार टोलेबाजी केली.  त्यांना माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी जोरदार साथ दिल्याने सभेचा नूर बदलून … Read more

भोरमध्ये काँग्रेसला पळवून लावा : आदित्य ठाकरे

भोर : गेली चाळीस वर्षे एकाच घराण्याकडे एकहाती सत्ता असूनही जनतेचा कायमच घोर निराशा केलेल्या काँग्रेसला भोरमधून पळवून लावा, असे आवाहन करीत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी तालुक्याच्या विकासासाठी भोरमध्ये एमआयडीसी आणणार असल्याची ग्वाही दिली. वरवे (ता. भोर) येथे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत ते बोलत होते. आदित्य ठाकरे म्हणाले, शिवसेनेने कोणतेही चांगले काम केले अथवा चांगला निर्णय … Read more

‘अब की बार २२० पार’ : चंद्रकांत पाटील

अकलूज : विश्वासघातकी राजकारणामुळे पवारांची विश्वासार्हता संपुष्टात आली. त्यांची प्रचाराची पातळी घसरली आहे. विरोधकांमध्ये खरोखर ताळमेळच उरलेला नाही, असा हल्ला चढवत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘अब की बार २२० पार’ अशी हाळी दिली. लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ३२५ खासदारांचे पाठबळ देऊन मतदारांनी एक मजबूत सरकार दिले. त्यामुळे अनेक धाडसी निर्णय घेता … Read more

भाजपने तरुणांच्या तोंडाला पाने पुसली:ॲड. ढाकणे

पाथर्डी: राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अनेक घटकांना त्याचा फटका बसला. नोकर भरतीचे आमिष दाखवून प्रत्यक्षात एकाही विभागाची नोकर भरती गेल्या पाच वर्षात झालेली नाही. ज्यांनी स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करून सरकारी नोकरी मिळण्याची अपेक्षा बाळगली त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. पवित्र पोर्टल, ऑनलाईन अर्ज, मेगाभरती या संदर्भात आतापर्यंत फक्त आश्वासनांच्या पलिकडे काहीच मिळाले नाही. पाथर्डी व शेवगाव … Read more