नगर शहर विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर ! संग्रामभैया जगताप यांची हॅट्रिक

Maharashtra Assembly Election

Maharashtra Assembly Election : अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर शहर विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर येत आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघात यावेळी महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप आणि महाविकास आघाडी कडून शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र येथून अजित पवार गटाचे संग्राम भैय्या जगताप यांनी विजय मिळवला आहे. संग्राम … Read more

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले ‘हे’ उमेदवार आमदार बनतील ! अहिल्यानगर जिल्ह्यामधून कोण होणार आमदार ? एक्झिट पोल काय सांगतोय

Maharashtra Assembly Election

Maharashtra Assembly Election : लोकसभा निवडणुकीनंतर साऱ्या महाराष्ट्राचे विधानसभा निवडणुकांकडे लक्ष लागून होते. दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी काल अर्थातच 20 नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने आता साऱ्यांचे लक्ष निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे, म्हणून या निकालात कोण बाजी मारणार? महाराष्ट्रातील जनता जनार्दन कोणाच्या बाजूने … Read more

महायुतीला मोठा फटका बसणार, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार ! एक्झिट पोलची आकडेवारी चक्रावणारी

Maharashtra Assembly Election

Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता थांबली आहे. काल विधानसभेच्या निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता साऱ्यांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार असून त्याच दिवशी राज्यात कोणाचे सरकार येणार हे स्पष्ट होणार आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले होते. यामुळे, महाविकास … Read more

एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रातील जनतेचा कौल कोणाला? महायुती की महाविकास आघाडी, पहा…..

Maharashtra Assembly Election Exit Poll

Maharashtra Assembly Election Exit Poll : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया संपन्न झाली. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात विधानसभा निवडणुकीची चर्चा होती. आज निवडणुकीसाठीच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता येत्या 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. मतमोजणीनंतरच महाराष्ट्रात कोणाचे सरकार येणार हे स्पष्ट होणार आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात लोकांनी चांगला जनादेश दिला होता. … Read more

पिकनिकला जाण्याचा प्लॅन असेल तर महाराष्ट्रातील ‘या’ हिल स्टेशनला आवर्जून भेट द्या! महाबळेश्वर आणि माथेरानला सुद्धा विसराल

Maharashtra News

Maharashtra News : आपल्यापैकी अनेक लोक आहेत ज्यांना भ्रमंती करायला खूप आवडते. भ्रमंती करण्यासाठी लोक कुठे कुठे जातात. राज्याबाहेर आणि देशाबाहेर जाणाऱ्यांची संख्या देखील फारच अधिक आहे. महाराष्ट्रातील महाबळेश्वर आणि माथेरान सारख्या हिल स्टेशनला येणाऱ्या पर्यटकांची संख्या सुद्धा उल्लेखनीय आहे. पण राज्यात असेही काही हिल स्टेशन आहेत जे की माथेरान आणि महाबळेश्वर सारखेच सुंदर आहेत … Read more

पिकनिकला जाण्याचा प्लान करताय का? मग चारही बाजूने पाणी, मनमोहक दृश्य आणि सुंदर नजारा असणाऱ्या ‘या’ कोकणातील ठिकाणाला नक्कीच भेट द्या !

Maharashtra Picnic Spot

Maharashtra Picnic Spot : महाराष्ट्राला अद्भुत असे नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पिकनिक साठी जगभरातील लोक येतात. राज्यातील कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. दरम्यान जर तुमचा आहे यंदाच्या हिवाळी हंगामात पर्यटनाचा विचार असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. आज आपण कोकणातील अशा एका ठिकाणाची माहिती जाणून घेणार आहोत जिथे … Read more

विद्यार्थी अन पालकांसाठी महत्त्वाची बातमी! 18 नोव्हेंबर पासून ‘इतके’ दिवस शाळांना सुट्टी राहणार, कारण काय ?

Maharashtra Breaking News

Maharashtra Breaking News : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते प्रचारात दंग आहेत. मतदानासाठी आता फक्त काही दिवसांचा काळ बाकी राहिला आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी आता फक्त चार दिवसांचा काळ शिल्लक असून या शेवटच्या टप्प्यात राज्यात … Read more

महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार ? कोणी केली घोषणा ? वाचा सविस्तर

Maharashtra Government Employee News

Maharashtra Government Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत जे कर्मचारी रुजू झाले आहेत त्यांना शासनाच्या माध्यमातून जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. मात्र या नवीन पेन्शन योजनेचा अगदी सुरुवातीपासूनच विरोध केला जात … Read more

महाराष्ट्रासाठी गुड न्यूज ! ‘या’ महामार्ग प्रकल्पांतर्गत विकसित होणाऱ्या दुसऱ्या बोगद्याचे काम झाले पूर्ण, कधी सुरू होणार महामार्ग ? वाचा सविस्तर

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात गेल्या दहा वर्षांच्या काळात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. हजारो किलोमीटर लांबीच्या महामार्गांची कामे गत दहा वर्षांच्या काळात पूर्ण झाली आहेत. भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीए आघाडीच्या सरकारने आता तिसऱ्यांदा सत्ता काबीज केली असून पुढील पाच वर्षात आणखी मोठमोठ्या महामार्ग प्रकल्पांची कामे पूर्ण होतील अशी आशा आहे. राज्यातही … Read more

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवाळी आधीच शिंदे सरकारची मोठी भेट! ‘या’ योजनेतून दिल्या जाणाऱ्या अनुदानात दीड लाख रुपयांची वाढ, शेतकऱ्यांना कसा फायदा होणार ?

Maharashtra Farmer Scheme

Maharashtra Farmer Scheme : राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळी आधीचं शिंदे सरकारने एक मोठी भेट दिली आहे. महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या दोन महत्त्वाकांक्षी योजनेच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानात तब्बल दीड लाख रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा … Read more

महाराष्ट्रातील ‘हा’ 800 किलोमीटर लांबीचा महामार्ग रद्द होणारचं, मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षांच्या काळात हजारो किलोमीटर लांबीचे महामार्गांचे जाळे विकसित करण्यात आले आहे. मुंबई ते नागपूर दरम्यानच्या समृद्धी महामार्गाचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले असून या महामार्गाचा शेवटचा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. दरम्यान, याच समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नागपूर ते गोवा दरम्यान शक्तीपीठ महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. पण, राज्यभरातील … Read more

राज्यात तयार होणार 498 KM लांबीचा नवीन एक्सप्रेस वे ; ‘हे’ 3 जिल्हे जोडणार, कसा असणार रूट ? वाचा…

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : महाराष्ट्रात आगामी काळात 498 किलोमीटर लांबीचा एक नवीन एक्सप्रेस वे विकसित होणार आहे. हा प्रस्तावित महामार्ग राज्यातील वाहतूकीला नवीन दिशा देणारा ठरणार आहे. समृद्धी महामार्ग प्रमाणेच या महामार्गामुळे देखील महाराष्ट्रात समृद्धी येणार आहे. या महामार्ग प्रकल्पामुळे मुंबई ते गोवा हा प्रवास वेगवान होणार आहे. हा मार्ग राज्यातील तीन जिल्हे जोडणार आहे. … Read more

कॅलिफॉर्नियाच्या धर्तीवर महाराष्ट्रात तयार होणार नवीन महामार्ग ; ‘ही’ 93 पर्यटन स्थळे एकमेकांना जोडणार, कोणत्या जिल्ह्यांमधून जाणार नवीन मार्ग ? पहा..

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : कॅलिफोर्नियाच्या भरतीवर आपल्या महाराष्ट्रात एक नवीन हायटेक महामार्ग विकसित केला जाणार आहे. या महामार्गामुळे महाराष्ट्राच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार असा आशावाद व्यक्त होऊ लागला आहे. रेवस ते रेडी दरम्यान नवीन मार्ग तयार होणार असून हा महामार्ग मुंबई गोवा महामार्गाला पर्याय ठरणार आहे. रायगड जिल्ह्यातील रेवस आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी यादरम्यान हा … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ बाजारात नवीन कांद्याची आवक सुरू ! बाजारात नवीन कांद्याला काय दर मिळतोय ? वाचा…

Maharashtra Onion Rate

Maharashtra Onion Rate : महाराष्ट्रातील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून नवीन कांद्याची आवक होऊ लागली आहे. ज्या शेतकऱ्यांनी खरिपात कांद्याची आगात लागवड केली होती त्या शेतकऱ्यांचा कांदा आता मार्केटमध्ये दाखल होत आहे. खरे तर सध्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी पैशांची गरज आहे. यामुळे शेतकरी बांधव काढणी झाल्याबरोबर नवीन कांदा बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. सोलापूर … Read more

शिंदे सरकारने करून दाखवले ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, देशी गाय ‘राज्यमाता’ म्हणून घोषित

Maharashtra News

Maharashtra News : गाय ही हिंदू सनातन धर्मात पूजनीय आहे. हिंदू धर्मात गायीची पूजा केली जाते. गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो अशी मानता आहे. हिंदू धर्माचा सर्वात मोठा आणि आनंदाचा सण म्हणजेच दिवाळीचा सण देखील गायीच्या पूजनानेचं सुरू होतो. वसूबारस ज्याला खानदेशातील काही भागांमध्ये गायबारस म्हणूनही ओळखले जाते, या दिवसापासून खऱ्या अर्थाने दिवाळीची सुरुवात … Read more

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची मोठी घोषणा ! नरेंद्र मोदी ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार 2 हजार

Maharashtra Vidhansabha Nivdnuk

Maharashtra Vidhansabha Nivdnuk : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष लागले आहे ते आगामी विधानसभा निवडणुकांकडे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारने विधानसभा निवडणुकांच्या आधीच शेतकऱ्यांना एक मोठी भेट देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मोदी सरकार पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात … Read more

महाराष्ट्र राज्य सरकारची मोठी घोषणा! राज्यातील ‘हा’ महामार्ग पुण्याला जोडला जाणार, तयार होणार नवा मार्ग, कसा असणार हा रोड

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : शिंदे सरकारने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीमधील नागरिकांसाठी अर्थातच पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी घोषणा केली आहे. पुणेकरांचा प्रवास जलद व्हावा यासाठी समृद्धी महामार्ग पुण्याला जोडला जाणार आहे. याबाबतचा निर्णय सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात आला आहे. यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार असून पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा प्रवास जलद होणार आहे. राज्य … Read more

भाजपाचे ठरले ! विधानसभा निवडणुकीसाठी अमित शहा यांनी आखले मिशन 45 ; शहा म्हणतात, दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना BJP च्या कार्यकर्त्यांच्या मानगुटीवर……

Maharashtra Vidhansabha Nivdnuk

Maharashtra Vidhansabha Nivdnuk : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय वातावरण मात्र पूर्णपणे ढवळून निघाले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी निवडणुकीसाठी जागा वाटपावर मंथन सुरू आहे. बंद दाराआड जागा वाटपावरून खलबत सुरू असल्याचे समजते. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटातील घटक पक्षातील नेत्यांकडून आता आपल्या … Read more