अहमदनगर जिल्ह्यात ‘या’ सात ठिकाणी शेतीमालाची हमीभावाने खरेदी ! 7 डिसेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन ; मका, बाजरीला मिळतोय ‘इतका’ हमीभाव
Ahmednagar News : भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. देशातील निम्म्याहुन अधिक जनसंख्या ही शेतीवर आधारित आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून शेतकरी बांधवांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. यामध्ये शेतीमालाची हमीभावाने खरेदी करण्याची देखील योजना आहे. शासनाकडून शेतकऱ्यांचा शेतीमाल एका ठराविक किमतीत खरेदी केला जातो जेणेकरून खुल्या बाजारात शेतकऱ्यांची लुटमार होऊ नये. दरम्यान शासनाने मका आणि … Read more