एमबीबीएसला ऍडमिशन घ्यायचे आहे का? मग ‘या’ 5 देशांमध्ये स्वस्तात करता येणार एमबीबीएस

Top MBBS Colleges

Top MBBS Colleges : बारावी सायन्स उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी मेडिकल आणि इंजीनियरिंग ला ऍडमिशन घेतात. मेडिकल मध्ये एमबीबीएस ला ऍडमिशन घेणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. यासाठी देशातील विद्यार्थी नीट युजी परीक्षा देतात. दरम्यान नीट यु जी 2025 चा निकाल नुकत्याच काही दिवसांपूर्वी जाहीर झाला आहे. या निकालात अनेक विद्यार्थ्यांना इच्छित रँक मिळाली आहे तर काही … Read more

MBBS चं नाही तर NEET UG नंतर ‘या’ अभ्यासक्रमांना सुद्धा ऍडमिशन घेता येते !

Best Medical Course

Best Medical Course : बारावी सायन्स उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी मेडिकल आणि इंजीनियरिंग ला ऍडमिशन घेतात. दरम्यान जर तुमचाही बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर मेडिकल फिल्म मध्ये करिअर करण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. आज आपण बारावी विज्ञान उत्तीर्ण झाल्यानंतर मेडिकल फील्डमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक कामाची माहिती घेऊन आलो आहोत. खरे तर … Read more

‘हे’ आहे देशातील सर्वात स्वस्त आणि दर्जेदार MBBS कॉलेज ! एमबीबीएसची वार्षिक फी आहे फक्त 6 हजार रुपये

Top MBBS College

Top MBBS College : गेल्या महिन्यात म्हणजे मे महिन्यात NEET UG ची परीक्षा झाली. चार मे रोजी संपूर्ण देशभरात नीट UG ची परीक्षा आयोजित करण्यात आली होती. आता परीक्षार्थी या परीक्षेच्या निकालाची वाट पाहत आहे. जर तुम्हीही ही परीक्षा दिली असेल किंवा पुढील वर्षासाठी तयारी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फारच महत्त्वाची आहे. जसं … Read more

‘ही’ आहेत महाराष्ट्रातील टॉप 5 मेडिकल कॉलेज ! इथून MBBS केल्यास लाईफ सेट झाली म्हणून समजा

Top Medical College

Top Medical College In Maharashtra : नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य बोर्डाने बारावीचा निकाल जाहीर केला आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एच एस सी म्हणजेच बारावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून बारावी सायन्स उत्तीर्ण झाल्यानंतर आता बहुतांश विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन साठी आणि मेडिकलच्या ऍडमिशन साठी लगबग करत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान जर तुम्हालाही एमबीबीएस … Read more

कष्ट आले फळाला ! ऊसतोड कामगाराची एक मुलगी बनली इंजिनियर ; दोन मुली बनणार एमबीबीएस

hingoli news

Hingoli News : शिक्षण हे वाघिणीच दूध. शिक्षणाशिवाय तळागाळातील समाजाची प्रगती अशक्य. मात्र, शिक्षण देण्यासाठी आणि शिक्षण घेण्यासाठी त्या तळागाळातील समाजाला देखील पुढे यावं लागेल. केवळ शासन किंवा प्रशासन किंवा इतर समाजकारणातील आणि राजकारणातील घटक त्या तळागाळातील लोकांना क्षणासाठी प्रेरित करू शकत नाहीत. त्या मागासलेल्या, रंजलेल्या समाजाला उठून लढावं लागेल. जर हा तळागाळातील समाज आपोहून … Read more