ऊर्जा राज्यमंत्री म्हणाले, कधी ना कधी कोळसा संपणारच आहे, तेव्हा…
अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2022 Ahmednagar News :- आज कोळसा टंचाईमुळे वीज भारनियमन करण्याची वेळ आली आहे. मात्र, आगामी पंधरा-वीस वर्षांत देशातील कोळशाचा साठा संपणारच आहे. त्यावेळी सौरऊर्जेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हे पंप बसवून घ्यावेत, असा सल्ला ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे. राहुरी तालुक्यात खंडांबे येथील वीज उपकेंद्राच्या उभारणीच्या कामाचा प्रारंभ … Read more