‘भाजपमधील ‘तो’ वाद म्हणजे भाजपमधील नेत्यांची राष्ट्रवादीकडे वाटचाल’; महाविकास आघाडीतील ‘ह्या’ मंत्र्यांचा गौप्यस्फोट
अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- ‘राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष पूर्ण करेल, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. उलट आमची पाच वर्षे व्यवस्थित व अशा पद्धतीने पूर्ण होणार आहेत की, पुढची पाच वर्ष आम्ही तिथेच असणार आहोत,’ असा दावा करत ‘लवकरच सरकार पडेल’ असे सातत्याने सांगणाऱ्या भाजप नेत्यांना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी टोला … Read more


