शेतकर्‍यांच्या मागणीला सरकारने हरताळ फासला – विखे पाटील

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- महाविकास आघाडी सरकारने दोन लाख रुपयांची कर्जमाफीची केलेली घोषणा ही विसंगती निर्माण करणारी असून, सरकारने शेतकर्‍यांचा विश्वासघात केला आहे. सरसकट कर्जमाफी करावी या शेतकर्‍यांच्या मागणीला सरकारने हरताळ फासला असल्याची टीका करतानाच, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना 25 हजार रुपयांची मदत देण्याच्या घोषणेचाही मुख्यमंत्र्यांना सोयीस्कर विसर पडल्याची प्रतिक्रिया माजी … Read more

माजीमंत्री राधाकृष्ण विखेंच्या मदतीला देवेंद्र फडणवीस !

अहमदनगर :- माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे तसेच शिवाजी कर्डिले व स्नेहलता कोल्हे या भाजपच्या जिल्ह्यातील तीन माजी आमदारांनी आमदार टीका केल्यांनतर त्यांचा विरोध लवकरच मवाळ होण्याची शक्यता आहे. राधाकृष्ण विखे यांच्याविरोधात एल्गार पुकारला असला तरी या तिघांचा विखेविरोध पेल्यातील वादळ ठरण्याची शक्यता आहे कारण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास … Read more

माजीमंत्री राम शिंदे यांची विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका !

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर माजी मंत्री राम शिंदे यांनी देखील त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. माजीमंत्री शिंदे यांनी विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांना पक्षात घेऊन फायदा तर झाला नाही उलट त्यांच्यामुळे आमचं नुकसानच झाल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांची नाराजी … Read more

विखे पाटील पिता पुत्रांवर शिवाजी कर्डिले यांची जोरदार टीका केले हे वक्तव्य !

राहुरी :- विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर प्रथमच माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या मनातील भावना मांडल्या आहेत,तनपुरे साखर कारखान्याच्या मुद्द्यावरून थेट विखे पिता – पुत्रांवरच त्यांनी आरोपांचा हल्ला केला आहे. फक्त लोकसभा निवडणुकीत फायदा होण्याच्या राजकीय हेतूने विखे पिता-पुत्रांनी राहुरीचा डॉ. बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू केला होता काय, असा संशय येतो, असे वक्तव्य … Read more