शेतकर्यांच्या मागणीला सरकारने हरताळ फासला – विखे पाटील
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- महाविकास आघाडी सरकारने दोन लाख रुपयांची कर्जमाफीची केलेली घोषणा ही विसंगती निर्माण करणारी असून, सरकारने शेतकर्यांचा विश्वासघात केला आहे. सरसकट कर्जमाफी करावी या शेतकर्यांच्या मागणीला सरकारने हरताळ फासला असल्याची टीका करतानाच, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्यांना 25 हजार रुपयांची मदत देण्याच्या घोषणेचाही मुख्यमंत्र्यांना सोयीस्कर विसर पडल्याची प्रतिक्रिया माजी … Read more