गुन्हेगारांना पाठीशी घालणारे हे सरकार ; विखे पाटलांचा ठाकरे सरकारवर निशाणा
अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:- राज्यात गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. यामुळे विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जात आहे. यातच ज्येष्ठनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी याप्रकरणावरून मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील सत्य बाहेर आले पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणत असतील तर सरकारने अद्याप गुन्हाच दाखल केलेला नाही. मग … Read more





