Vande Bharat Train: पश्चिम महाराष्ट्रातील ‘हे’ शहर जोडले जाणार वंदे भारतने! रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेनी दिली महत्त्वाची माहिती
Vande Bharat Train:- संपूर्ण देशामध्ये अनेक महत्त्वाचे शहरे आणि अध्यात्मिक केंद्र हे वंदे भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून एकमेकांना जोडण्यात येत असून यातून वेगवान आणि आरामदायी प्रवासाची अनुभूती प्रवाशांना मिळताना आपल्याला दिसून येत आहेत. सध्या भारतामध्ये विविध मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आलेल्या असून भारतातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस साधारणपणे 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती … Read more