जिल्ह्यातील ‘ही’ सराईत टोळी २० महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार
Ahmednagar News :- जिल्ह्यात टोळी करून संघटीतपणे गुन्हे करणाऱ्या नवनाथ विजय पवार ( वय २१, रा. माळवाडी साकुर, ता. संगमनेर) व त्याच्या टोळीतील इतर चार सदस्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातून २० महिन्याकरीता हद्दपार केले आहे. टोळी प्रमुख पवार याच्यासह टोळीसदस्य सुनील रामनाथ जाधव (वय २१, रा. मानुसवाडी, रणखांब, ता. संगमनेर), अजित … Read more