प्रयोगशील शेतकऱ्याचा अभिनव उपक्रम ! अद्रक, लसूण, मिरचीपासून बनवले सेंद्रिय कीटकनाशक ; पीक उत्पादनात झाली भरीव वाढ

Agriculture News

Agriculture News : भारतीय शेतीत काळाच्या ओघात मोठा बदल केला जात आहे. खरं पाहता रासायनिक कीटकनाशकांचा वापर दिवसेंदिवस वाढत असल्याने जमिनीचा पोत ढासळत चालला आहे. शिवाय यामुळे मानवी आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत आता जाणकार लोकांकडून शेतकऱ्यांना सेंद्रिय कीटकनाशक वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. विशेष म्हणजे रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा लक्षात घेता … Read more

Agriculture News : आता रासायनिक कीटकनाशक फवारण्याची गरजच नाही ! ‘या’ जैविक कीटकनाशकाचा वापर करा, तंबाखूअळी सारख्या किटकाचा होणार नायनाट

agriculture news

Agriculture News : देशात गेल्या अनेक दशकांपासून उत्पन्नवाढीचे अनुषंगाने शेतकरी बांधवांनी (Farmer) रासायनिक खतांचा (Chemical Fertilizer) अनियंत्रित वापर सुरू केला आहे. खरे पाहता उत्पन्नवाढीचे अनुषंगाने केलेला हा प्रयोग आता उत्पन्न (Farmer Income) कमी करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर सुरू असल्याने पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे शिवाय जमिनीची सुपीकता देखील दिवसेंदिवस कमी होऊ … Read more