PM Kisan Yojana: शेतकऱ्यांना दिलासा.. ! ‘त्या’ प्रश्नांचे मिळणार उत्तर; फक्त करा ‘हे’ काम
PM Kisan Yojana: भारत सरकार (Government of India) देशातील शेतकऱ्यांची (farmers) आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी विविध योजना राबवत आहे. या योजनांचा उद्देश शेतकऱ्यांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करणे आणि त्यांना शेतीशी संबंधित नवीन तंत्रांची (new techniques) माहिती करून देणे हा आहे. याच भागात, काही वर्षांपूर्वी भारत सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi … Read more