Raju Shetty : आता संप करणारांचे डोळे उघडतील का? माणुसकी पुढं तुम्हाला संप मोठा झाला का?, राजू शेट्टी यांची कविता होतेय व्हायरल..
Raju Shetty : सध्या सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात अवकाळी आणि गारपीट झाल्यामुळे पंचनामे करण्यासाठी कोणीही जात नाही. त्यामुळे शासकीय कामांना अडथळा आला आहे. एकीकडे शेतमालाला योग्य बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला … Read more