Electric Bill : रातोरात वीज बिल होईल अर्धे! त्यासाठी बदला घरातील ‘ही’ 5 उपकरणे

Electric Bill : आपल्या देशाला वीज संकट (Power crisis) काही कमी नाही. तरीही आपला देश (India) मोठ्या प्रमाणावर वीज तयार करत असतो. काही वेळा वीज बिल (Light bill) खूप येते. त्यामुळे महिन्याभराचे आर्थिक (Financial) गणित कोलमडून जाते. परंतु, आता तुम्हाला रातोरात वीज बिल कमी (Lower electricity bills) येऊ शकते. कसे ते जाणून घेऊ. जर तुम्हाला … Read more

Solar Panel Subsidy : काय सांगता? आता 25 वर्षे विजेचे बिल येणारच नाही! त्यासाठी करावे लागेल ‘हे’ काम

Solar Panel Subsidy : सोलर पॅनल (Solar Panel) बसवण्यासाठी केंद्र सरकार (Central Govt) अनुदान देत आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील तुमच्या घरावर सोलर पॅनल बसवू शकता. सोलर पॅनलमुळे तुमची विजेच्या संकटापासून (Power crisis) मुक्तता तर होईलच शिवाय वीज बिलाचीही (Electricity bill) कटकट राहणार नाही. महागड्या वीज बिलातून सुटका वास्तविक, केंद्र सरकार सौर पॅनेल बसविण्यावर अनुदान … Read more

Solar Rooftop Subsidy : सरकार देत आहे पैसे; आजच आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनल लावा अन् फुकट वीज वापरा

Solar Rooftop Subsidy : भारतात सध्या विजेचे संकट (Power crisis) गंभीर बनले असून एकीकडे पुरेशा प्रमाणात कोळशाचा साठा (Coal Stock) उपलब्ध नसल्याने विजेचीही निर्मिती (Electricity generation) कमी प्रमाणात होत आहे. तर दुसरीकडे दिवसेंदिवस विजेच्या मागणीत (Demand) मोठी वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांना वीज कपातीचा सामना करावा लागत आहे. परंतु आता तुम्ही सौर ऊर्जेच्या माध्यमातून संकटावर … Read more

Solar Rooftop Yojana Rules Change : आजच बसवा मोफत सोलर पॅनल, उद्यापासून अर्जाचे नियम बदलतील

Solar Rooftop Yojana Rules Change : भारतात विजेचे संकट (Power crisis) हे काही नवीन नाही. अशातच विजेचे बिलही जास्त (High electricity bill) येते. त्यामुळे वाढत्या वीज बिलाला आळा घालण्यासाठी किफायतशीरपणे उपलब्ध असणाऱ्या सौरऊर्जेकडे वळू लागले आहेत. तुम्ही तुमच्या घरावरचं सोलर पॅनेल (Solar panel) उभारू शकता. यालाच सोप्या आणि साध्या भाषेत रुफटॉप सोलर (Solar Rooftop) असे … Read more

MSEDCL : राज्यात विजेची संकट आणखी वाढणार? महावितरणकडून वीजग्राहकांना मोठे आवाहन

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यावर विजेचे संकट (power crisis) उभे राहिले असून महावितरणकडून (MSEDCL) मात्र वीजग्राहकांना (power consumers) सतत विनंती केली जात आहे. महावितरणकडून वीज जपून वापरावी असे सांगण्यात येत असून सकाळी ६ ते १० व सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत विजेचा कमीत कमी वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. … Read more

“बेजबाबदारपणा चालणार नाही, त्याकडे दुर्लक्ष करू नका”

मुंबई : राज्यात वीज संकट (Power crisis) निर्माण झाले आहे. त्यामुळे महावितरण (Mahavitaran) आणि ऊर्जामंत्री यांच्याकडून वीज वाचवण्याचे आव्हान केले जात आहे. तसेच विजेची उधळपट्टी करू नका असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सांगितले आहे. तसेच वीज गळतीकडे दुर्लक्ष करू नका असे आव्हानही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, वीज तुटवड्याची (Power … Read more