PMKMY : आनंदाची बातमी! ‘या’ नागरिकांना प्रत्येक महिन्याला मिळणार इतकी पेन्शन, काय आहे योजना? जाणून घ्या

PMKMY : सर्वसामान्य हितासाठी सरकार अनेक योजना सुरु करत असते. यापैकी एक योजना म्हणजे पीएम किसान मानधन योजना होय. तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकता. त्यासाठी तुमचे वय 18 ते 40 वर्षे वयोगटातील असावे. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आता प्रत्येक महिन्याला 55 ते 200 रुपये जमा करावे लागणार आहेत. सर्वात … Read more

PM Kisan : दिलासादायक! सरकार शेतकऱ्यांना देणार महिन्याला 3000 रुपये, काय आहे योजना जाणून घ्या

PM Kisan : शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी केंद्र (Central Govt) आणि राज्य सरकार (State Govt) सतत नवनवीन योजना राबवत असते. यापैकी एक योजना म्हणजे पीएम किसान मानधन योजना. या योजनेअंतर्गत (PM Kisan Mandhan Yojana) सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर दर महिन्याला 3000 रुपये जमा करते. मात्र या योजनेसाठी केवळ काही शेतकरी पात्र असतात. या योजनेत शेतकऱ्यांना पेन्शन मिळते वृद्धापकाळात … Read more

PM Kisan Yojana New Benefit : शेतकऱ्यांना आता 6 हजारांसोबतच मिळणार 36 हजार रुपये, अशी प्रक्रिया करा प्रोसेस

PM Kisan Yojana New Benefit : शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार विविध योजना (Govt Scheme) राबवत असते. अशीच एक पीएम किसान योजना (PM Kisan Yojana) आहे. या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात 2-2 हजार रुपये जमा करते. सध्या शेतकरी 12व्या हप्त्याची (12th instalment) वाट पाहत आहेत. शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान मानधन योजना (Pradhan Mantri Kisan Mandhan Yojana) ही केंद्र … Read more

PMKMY : शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने उचलले मोठे पाऊल, आता खात्यात येणार इतके हजार रुपये…

PMKMY : केंद्र सरकारने (Central Govt) शेतकऱ्यांसाठी (Farmer) पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) राबवली आहे. या योजनेबाबत सरकारकडून (government) वेळोवेळी बदल केले जात आहेत. आता या योजनेशी संबंधित लाभार्थ्यांना सरकार नवीन लाभ देत आहे. मोदी सरकारने (Modi Govt) आता शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना सुरू केली असून, त्याचा फायदा मोठ्या प्रमाणावर … Read more

PM Kisan: या योजनेत गुंतवणूक करून शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळते, असा करा अर्ज

PM Kisan

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 :- PM Kisan : भारत सरकार देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. भारत सरकारच्या अशाच एका योजनेबद्दल जाणून घ्या ज्यामध्ये गुंतवणुकीवर शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळते. किसान मानधन योजना असे या योजनेचे नाव आहे. भारतातील अनेक शेतकरी सरकारच्या या योजनेत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. … Read more