पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर,उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणीसह ‘या’ जिल्ह्यात पाऊस अन गारपीट होणार ! हवामान विभागाचा ईशारा
Maharashtra Weather Update : गेल्या महिन्यापासून महाराष्ट्रातील हवामानातं सातत्याने मोठा बदल होत आहे. एकीकडे तापमानात वाढ होत आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. यामुळे मिश्र वातावरणाची अनुभूती नागरिकांना होत आहे. दरम्यान या वातावरणाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. अशातच पुन्हा एकदा … Read more