सुजय विखे दमबाजीची भाषा करतात,आजोबांसारखीच परिस्थिती त्यांचीही होईल !

श्रीगोंदे :- भाजपला पाच वर्षांत स्वत:चे उमेदवार तयार करता आले नाहीत, ते विकासावर काय बोलणार? सुजय विखेंना राष्ट्रवादीने उमेदवारी देण्याचे ठरवूनही ते भाजपमध्ये का गेले? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला. राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाबासाहेब भोस होते. विखे घराण्याला सर्व पक्षांची चाचपणी करण्याचा इतिहास आहे, … Read more

पाचपुते यांच्या सभेला गर्दी होत नाही, म्हणून दुसऱ्याच्या लग्नात ते आपला साखरपुडा करून घेतात !

श्रीगोंदे :- माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या सभेला गर्दी होत नाही, म्हणून दुसऱ्याच्या लग्नात ते आपला साखरपुडा करून घेतात. मागील ३५ वर्षांत पाचपुते यांनी व साडेचार वर्षांत मी काय केले, हे पाहण्यासाठी संत शेख महमंद महाराज पटांगणात समोरासमोर या. चुकीची कामे सांगितली, तर विधानसभेला मी अर्ज भरणार नाही, असे आमदार राहुल जगताप यांनी रविवारी पिंपळगाव … Read more

माजी मंत्र्यांनी ३५ वर्षे केवळ फक्त थापा मारण्याचे काम केले !

श्रीगोंदा :- सर्वसामान्य जनतेने विश्वास ठेवून काम करण्याची संधी मला दिली आहे.त्या संधीचे सोने करणार आहे. केवळ थापा मारण्याचे व नारळ फोडण्याचे काम मी करत नसून, प्रत्यक्ष काम सुरु झाल्याशिवाय कधीही नारळ फोडत नाही. या परिसरातील उर्वरीत कामांचा पाठपुरावा करुन निधी उपलब्ध करुन दिला जाईल व ती कामे देखील लवकर होतील. या रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा … Read more

…त्यांनी चार वर्षांत तालुक्यात काय कामे केली ?

श्रीगोंदे :- ‘ज्यांना तुम्ही निवडून दिले, त्यांनी चार वर्षांत तालुक्यात काय कामे केली? भाजपच्या विकासकामांचे श्रेय घेऊन राष्ट्रवादी स्वत: कार्यसम्राट म्हणून घेत आहे, हे जनता ओळखून आहे.’ ‘सध्या आमदार नसलो तरी जनतेच्या जोरावर चाळीस वर्षे राजकारणातील संपर्क कामाला येत आहेत. त्यातून तालुक्यात विकासकामे करता येत आहेत. सध्या तर राज्यात व केंद्रात आपलेच सरकार असल्याने तालुक्यासाठी … Read more

…तर आमदार राहुल जगताप पुन्हा विधानसभेवर !

श्रीगोंदे :– तालुक्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे कार्यकर्ते एकत्र राहिल्यास विधानसभा निवडणुकीत आमदार राहुल जगताप पुन्हा विजय होतील, असे सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जगताप यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले. नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्षांच्या सत्कार समारंभात पाटील म्हणाले, काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र येऊन निवडणूक लढवल्यास काय होते याची सुरुवात श्रीगोंद्यात झाली. न खाऊंगा न खाने दूंगा … Read more