मोठी बातमी : सरकारने PM किसान योजनेत केले मोठे बदल ! जाणून घ्या सविस्तर
अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- शेतकऱ्यानंसाठी एक महत्वाची बातमी आहे, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 9 हप्ते पाठवले आहेत. आता शेतकऱ्यांना दहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. मात्र त्याआधी या योजनेत काही मोठे बदल करण्यात आले आहेत. पीएम किसान योजनेच्या सुरुवातीला केवळ तेच शेतकरी पात्र मानले जात होते, ज्यांच्याकडे 2 हेक्टर … Read more