गुलाब शेतीने शेतकऱ्याच्या आयुष्यात दरवळला सुगंध; 10 गुंठ्यात झाली लाखोंची कमाई, पहा….

Rose Farming Maharashtra

Rose Farming Maharashtra : गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना सातत्याने नुकसान सहन करावे लागत आहे. निसर्गाचा लहरीपणा तसेच शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर यामुळे बळीराजा आता हतबल झाला आहे. कृषी निविष्ठांच्या किमती दिवसेंदिवस आकाशाला गवसणी घालत आहेत. अशा परिस्थितीत आता पारंपारिक पिकांची शेती शेतकऱ्यांसाठी परवडणारी राहिलेली नाही. पारंपारिक पिकातून मिळणारे कवडीमोल उत्पादन आणि शेतमालाला बाजारात अपेक्षित … Read more