शेतकऱ्यांनो चिंता नको ! सोयाबीन बाजारभाव वाढणारचं ; तज्ञांचा अंदाज
Soybean Rate India : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणार एक मुख्य नगदी पीक. साहजिक या पिकावर राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. शिवाय गेल्या हंगामात सोयाबीनला चांगला समाधानकारक दर मिळाला असल्याने या हंगामात देखील अधिक दराची अपेक्षा शेतकरी बाळगत आहेत. पण गेल्या आठवड्यात बाजार भाव स्थिर राहिल्याने शेतकरी बांधव संभ्रमअवस्थेत सापडला आहे. एकीकडे जागतिक … Read more