जगाचा पोशिंदा फासावर सत्ता-विपक्ष मात्र खोक्यावर! राज्यात रोजाना 8 शेतकऱ्यांची आत्महत्या; 7 महिन्यातील शेतकरी आत्महत्येची आकडेवारी काळीज चिरणारी
Farmer Suicide : भारत हा कृषिप्रधान देश आहे. पूर्वापार आपल्या देशात शेती केली जात आहे. मात्र स्वातंत्र्यानंतर शेतीचा विकास झपाट्याने झाला आहे. शेती व्यवसायात वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वावर वाढत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आणि यंत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न असल्याचं शासनाकडून वारंवार सांगितलं जातं. मात्र, शेतकरी आत्महत्येचा महाराष्ट्राच्या इतिहासाला लागलेला डाग काही मिटत नसल्याचे वास्तव … Read more