भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दुसरा टी20 सामना आज रंगणार

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- वेस्ट इंडिज विरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 3-0 ने भारताने जिंकली. त्यानंतर आता टी20 मालिकेतही विजयी आघाडी घेण्याची संधी भारताला आहे. कारण भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा टी 20 सामना आज खेळवला जाणार आहे. दरम्यान पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजला 6 विकेट्सनी मात दिली. पहिल्या सामन्यात भारताचा … Read more

टीम इंडियाची विजयी वाटचाल ! पहिल्या टी-20 मध्ये दणदणीत विजय!

T20

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- पहिल्या टी 20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा सहा गडी राखून पराभव केला आहे. वनडे प्रमाणे टी 20 मध्ये भारताची दमदार कामगिरी कायम आहे. भारताने तीन टी 20 सामन्याच्या सीरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. रोहितने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. डावखुरा फलंदाज निकोलस पूरनने केलेल्या अर्धशतकाच्या … Read more