टोमॅटोने आणली शेतकऱ्यांच्या जीवनात लाली! ‘या’ एकाच गावातील 12 शेतकरी बनले कोट्याधीश तर 55 लखपती,वाचा माहिती
कांदा आणि टोमॅटो या पिकांचा जर विचार केला तर बाजारभावाच्या बाबतीत शेतकऱ्यांची कायमच ओरड असते. बऱ्याचदा बाजार भाव इतका कमी मिळतो की यामधून वाहतूक खर्च देखील निघत नाही व शेतीमाल बऱ्याचदा रस्त्यात फेकून द्यायची वेळ येते. परंतु पाच ते सहा वर्षाच्या खंडानंतर बऱ्याचदा कांदा असो किंवा टोमॅटो या पिकांना उच्चांकी असा दर मिळतो. तेव्हा मात्र … Read more