महाराष्ट्रातील ‘या’ शहरात तयार झाले नवीन बसस्थानक ! 17 कोटी 50 लाख रुपयांचा खर्च, कस आहे नवीन स्थानक ?

Maharashtra Bus Stand

Maharashtra Bus Stand : महाराष्ट्रातील एसटी प्रवाशांचा प्रवास आरामदायी व्हावा यासाठी एसटी महामंडळाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत आणि याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून राज्यातील एका महत्त्वाच्या शहरात नवीन मध्यवर्ती बस स्थानक तयार करण्यात आले आहे. दक्षिण कोकणात हे नवीन बसस्थानक तयार करण्यात आले असून या नव्या बसस्थानकामुळे दक्षिण कोकणातील यशस्वी प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार … Read more

साताऱ्यात आयटी पार्क आणि औद्योगिक वसाहतीसाठी उदय सामंताचे मोठे पाऊल, तरूणांना मिळणार रोजगाराच्या संधी!

सातारा- साताऱ्याच्या उद्योगवाढीसाठी सरकारने विविध उपाययोजना राबवण्याची तयारी दर्शवली आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी साताऱ्यातील उद्योजकांसोबत संवाद साधताना आश्वासन दिले की, साताऱ्यात ‘आयटी पार्क’ तसेच विविध उद्योग वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहू. साताऱ्याच्या विविध संसाधनांचा विचार करता, येथील उद्योगवाढीची क्षमता मोठी आहे. मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) आणि एमआयडीसी यांच्या वतीने झालेल्या संवाद मेळाव्यात सामंत यांनी … Read more

Eknath Shinde : लावरे ‘तो’ व्हिडीओ! एकनाथ शिंदेंच्या सभेत उद्धव ठाकरेंचे व्हिडीओ आणि…

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेडमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी शिंदे गटाचे आमदार, मंत्री, अनेक नेते उपस्थित होते. यामुळे या सभेत कोण काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. असे असताना यावेळी उद्धव ठाकरे यांच्या अनेक वेगवेगळ्या वक्तव्य केलेल्या व्हिडिओ दाखवण्यात आल्या. या व्हिडीओमध्ये उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, … Read more

Maharashtra Breaking : महाराष्ट्द्वेषी सरकारचा आणखी एक निर्णय : टाटा ग्रुपचा 22 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला पळविला ! 30 ऑक्टोबरला मोदीं स्वता करणार..

Maharashtra Breaking : काही दिवसापूर्वीच वेदांता फॉक्सकॉन कंपनीचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प (Vedanta Foxconn company’s semi conductor project) गुजरातमध्ये (Gujarat) गेल्यानं राज्यात राजकारण तापले होते. हे पण वाचा :-  PAN-Aadhaar Link: नागरिकांनो आजच लिंक करा पॅन-आधार कार्ड नाहीतर भरावा लागेल 10 हजारांचा दंड; जाणून घ्या सविस्तर माहिती या प्रकल्पावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह विरोधकांनी (opposition) राज्यातील … Read more

माजी राज्यमंत्री म्हणाले, सरकार कोसळणारच होतं, पण चार वर्षांनी

Ahmednagar News :राज्यातील सत्तांतराबद्दल राजकीय मंडळीची वेगवेगळी मते व्यक्त होत आहेत. राहुरीचे आमदार आणि राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे. ‘राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार, अशी आपल्याला शंका होतीच. पण ते चार वर्षांनंतर कोसळेल असे वाटत होते,’ असे वक्तव्य तनपुरे यांनी केले आहे.सत्तांतरानंतर तनपुरे यांनी राहुरी तालुक्यात पहिल्यांदाच कार्यकर्त्यांचा मेळावा … Read more

ठाकरेंना आणखी एक धक्का, आणखी एक मंत्री शिंदे गटात

Maharashtra Politics : शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री उदय सामंत हेदेखील बंडखोर गटात सामील होण्यासाठी गुवाहाटीकडे रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या काही निकटवर्तीयांचे फोनही नॉट रिचेबल आहेत. सामंत एकनाथ शिंदे गटात सामील होण्यासाठी गुवाहाटीकडे रवाना झाल्याची माहिती आहे. बंडखोरांच्या गटात सामील झालेले उदय सामंत हे शिवसेनेचे आठवे मंत्री आहेत. शिवसेनेतील नाराज आमदारांना घेऊन … Read more

आमदार नितेश राणे यांचा उदय सामंतांना खोचक टोला; म्हणाले, “ना फ्लॉवर है, ना फायर है, फक्त बटरफ्लाय…”

सिंधुदुर्ग : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल विधानसभेत अर्थसंकल्प (Budget 2022) जाहीर केला आहे. या अर्थसंकल्पमध्ये अनेक योजना या शेतकऱ्यांसाठी असल्याचे दिसत आहे. मात्र भाजप (BJP) नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सिंधुदुर्ग जिल्ह्याला काहीच मिळाले नसल्याचे म्हणत नितेश … Read more

मुंबई विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ आज राज्यपालांच्या उपस्थितीत पार पडणार

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :-   मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ २७ डिसेंबरला सकाळी ११ वाजता सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.(University Mumbai) या दीक्षान्त समारंभाचे अध्यक्षस्थान राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी भूषवणार आहेत. याप्रसंगी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे इतर अनेक मान्यवर या … Read more

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी : ऑनलाईन परीक्षांचा मार्ग कायम स्वरूपाचा असल्याचा गैरसमज चुकीचा : उदय सामंत

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :-  कोविड १९ मुळे शाळा, महाविद्यालयीन परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. सर्वच विद्यार्थ्यांच्या परीक्षा कोरोना काळात ऑनलाईन घेण्यात आल्या होत्या. पण आता कोविड १९ चा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शाळा, महाविद्यालये हळूहळू पूर्वपदावर येयला सुरुवात झाली आहे. ऑनलाईन परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना जास्त गुण देण्याची भूमिका राज्य … Read more