ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! आता ‘या’ शेतकऱ्यांची केली कर्जमाफी; महिन्याअखेरपर्यंत 200 कोटींची कर्जमाफी

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Maharashtra news :- महिन्यापूर्वी केंद्र सरकारने आपल्या अर्थसंकल्पात शेतकरी बांधवांसाठी झुकते माप ठेवले होते. याच धर्तीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aaghadi Government) देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय अर्थसंकल्पात बोलून दाखवलेत. अनेक योजनांची घोषणा देखील यावेळी करण्यात आली आहे. अर्थमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्प … Read more