श्रीगोंद्यात अवकाळी पावसामुळे विटांचा झाला चिखल! वीटभट्टी चालकांचे लाखोंचे नुकसान तर कामगारांवर उपासमारीची वेळ!

Ahilyanagar News:श्रीगोंदा- तालुक्यात सोमवारी (१२ मे) पहाटे झालेल्या अवकाळी पावसाने वीटभट्टी मालक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कामगारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या पावसामुळे कच्च्या विटांचा चिखल झाला, तसेच माल आणि साहित्य भिजून नासले. यामुळे वीटभट्टी मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या संकटातून सावरण्यासाठी वीटभट्टी मालक माऊली कुंभार यांनी … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा! पुढील ४ दिवस येलो अलर्ट, तापमानात ६ अंशानी घट

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, भारतीय हवामान विभागाने १४ ते १७ मे २०२५ या कालावधीत जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. ढगाळ वातावरणामुळे शहराचे तापमान ३६ अंश सेल्सिअसवर घसरले आहे, जे एप्रिल महिन्यात ४३ अंशांवर पोहोचले होते. गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरींमुळे तापमानात लक्षणीय घट … Read more

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना तडाखा, ३,८६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान तर १५ हजार शेतकरी बाधित

Nashik News : नाशिक- जिल्ह्यात ५ ते ११ मे २०२५ या कालावधीत वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतीला मोठा फटका बसला आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार, ३,८६७ हेक्टरवरील पिके मातीमोल झाली असून, १५,३३३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या पावसाने जिल्ह्यातील ६५९ गावांमधील कांदा, आंबा, डाळिंब, द्राक्षे, गहू, मका, टोमॅटो आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान केले. … Read more

अहिल्यानगरात गावरान कांद्याची आवक वाढली, पण भाव मात्र घसरले, प्रतिक्विंटल मिळतोय एवढे रुपये भाव

Ahilyanagar News: अहिल्यानगर- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात गावरान लाल कांद्याची आवक सोमवारी (१२ मे २०२५) ४५,७३५ गोण्यांवर पोहोचली, जी शनिवारच्या तुलनेत १०,००० गोण्यांनी जास्त आहे. मात्र, ही वाढलेली आवक शेतकऱ्यांसाठी सुखद ठरली नाही, कारण कांद्याचे भाव घसरलेले आहेत. लिलावात एक नंबर गावरान कांद्याला प्रतिक्विंटल १,२०० ते १,४०० रुपये भाव मिळाला, तर काही अपवादात्मक … Read more

सुपा परिसरात अवकाळी पावसाने वातावरणात गारवा मात्र, कांदा आणि आंबा उत्पादकांचे नुकसान

Ahilyanagar News: पारनेर- सुपा परिसरात सोमवारी (१२ मे २०२५) सकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली, ज्यामुळे तीव्र उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना सुखद गारव्याचा अनुभव मिळाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार झालेल्या या पावसाने वातावरण थंड आणि सुखद बनले, आणि गेल्या पंधरा दिवसांपासून चाळीशीपार गेलेला तापमानाचा पारा खाली आला. मे महिन्याच्या सुट्ट्यांमुळे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण या गारव्यात … Read more

पाथर्डीत अवकाळी पावसाने घातले थैमान, नदीला पूर तर तीन ठिकाणी वीज पडून गाय-म्हशींचा मृत्यू,

Ahilyanagar News: पाथर्डी- तालुका सध्या अवकाळी पावसाच्या तडाख्याने हादरून गेला आहे. सोमवारी (१२ मे २०२५) सायंकाळी कोरडगाव, निपाणी जळगाव, कोळसांगवी, मुखेकरवाडी, भुतेटाकळी आणि करंजी परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या कडकडाटात हा पाऊस इतका जोरदार होता की, आसना नदीला पूर आला आणि निबादैत्य-नांदूर रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. या पावसाने … Read more

पाथर्डीत वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना तडाखा! घरावरील पत्रे उडाले, कांदा आणि आंब्याचे प्रचंड नुकसान

Ahilyanagar News: पाथर्डी- बुधवारी (७ मे २०२५) दुपारी पाथर्डी तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. जोरदार वादळामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरांवरील पत्रे उडून गेले, आणि त्यांचे संसार उघड्यावर आले. कांदा आणि आंबा पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोहोज देवढे गावच्या सरपंच अरुणा रावसाहेब देवढे यांनी महसूल विभागाकडे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना … Read more

गारपीट आणि अवकाळी पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान, अद्याप पंचनामे न झाल्यामुळे शेतकरी प्रशासनाविरोधात आक्रमक

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई परिसरात रविवारी (४ मे २०२५) सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा, ऊस यांसारख्या पिकांसह घरांचे आणि विद्युत यंत्रणेचेही नुकसान झाले. पाच दिवस उलटूनही महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे न केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. स्थानिक आमदार विठ्ठलराव लंघे यांनी पंचनाम्याचे आदेश दिल्याचा … Read more

नाशिकरांनो सावधान! हवामान विभागाने आज जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट तर उद्या यलो अलर्ट केला जारी

Nashik News: नाशिक- जिल्ह्यात मंगळवारी (दि. ६) गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर बुधवारी (दि. ७) आणि गुरुवारी (दि. ८) साठी अनुक्रमे ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या इगतपुरी येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राने मेघगर्जना, विजांचा कडकडाट, जोरदार वारा आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. मंगळवारी झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे … Read more

पारनेर तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले! शेतकऱ्यांचे पत्रे उडाले, झाडे पडली आणि फळपिकांचे झाले अतोनात नुकसान

पारनेर- गुरुवारी सायंकाळी पारनेर तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने वनकुटे, पठारवाही, वाडेगव्हाण, यादववाडी, मावळेवाडी, तास या गावांना जबरदस्त फटका बसला. पावसाच्या जोरदार सरी आणि वाऱ्याच्या झंझावातामुळे शेतपिके उध्वस्त झाली. कांदा, वाटाणा, गहू, आंबा, डाळींब या मुख्य पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी भाजीपाला व फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. आंबा पिकांचे नुकसान वादळामुळे आंब्याच्या बागांतील … Read more

पावसाच्या धास्तीने हार्वेस्टरला मागणी वाढली! शेतकऱ्यांची धावपळ तर दर पोहोचले दोन हजारांवर

अहिल्यानगर- केडगाव परिसरासह नगर तालुक्यात सध्या रब्बी हंगामातील गहू पिकाची काढणी सुरू असून, मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पिके सोंगणीस आली असून, पावसामुळे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी तातडीने गहू घरात आणण्याच्या हालचालीत व्यस्त आहेत. हार्वेस्टरसाठी शेतकऱ्यांची गर्दी पारंपरिक पद्धतीने काढणीस तुलनेत हार्वेस्टर मशीनद्वारे गहू काढणे अधिक … Read more

आधीच कोसळलेल्या भावाने पिचलेल्या शेतकऱ्यावर अवकाळीने डोळे वटारले ! शेतकऱ्यांची अवस्था इकडे आड अन तिकडे विहीर

Ahilyanagar News : हवामानात झालेल्या बदलामुळे शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली आहे. जिल्ह्यातील विविध भागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने अगोदरच कांद्याचे दर कोसळलेल्या शेतकऱ्यांवर अवकाळीचे संकट उभे ठाकले आहे. गहू, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली असून शेतकऱ्यांमधील चिंता वाढली आहे. तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंबा फळबागाला मोठा फटका बसला आहे. काल व परवा झालेल्या पावसाने मोठ्या … Read more

अहिल्यानगरमध्ये अवकाळी पावसाने ८९२ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान, डाळिंब, गहू, टोमॅटो, कांदा, आंबा उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड फटका

अहिल्यानगर- जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने ८९२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये टोमॅटो, गहू, कांदा, आंबा, डाळिंब, द्राक्षे, वाटाणा, मका, झेंडू, भाजीपाला आणि बाजरी यासारख्या पिकांचा समावेश आहे. महसूल आणि कृषी विभागाने तत्काळ पंचनामे सुरू केले आहेत. अवकाळी पावसाचा फटका अहिल्यानगर, संगमनेर, अकोले, पारनेर आणि कर्जत तालुक्यांना या अवकाळी पावसाचा … Read more

अहिल्यानगरला दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने झोडपले, पुढील तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता!

अहिल्यानगर: जिल्ह्यात अवकाळी पावसाने सलग दुसऱ्या दिवशी हजेरी लावली. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह हलक्यापासून ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. यामुळे शहरातील काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यांसह हलक्यापावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन … Read more

Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे आंब्याचे नुकसान,शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी

Unseasonal Rain

Unseasonal Rain : गेल्या दोन दिवसांपासून नगर जिल्ह्यात सुरू असलेल्या वादळी अवकाळी पावसामुळे आंब्याच्या बागासह भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले. मागील दोन महिन्यांपासून उन्हाचा पारा वाढला होता. त्यामुळे उष्णतेचे प्रमाण वाढले होते; मात्र नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने काहिसा दिलासा मिळणार आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळीमुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सोमवारी मध्यरात्री झालेल्या वादळामुळे … Read more

Unseasonal Rain : महाराष्ट्रातील ह्या जिल्ह्यात पडला गारांचा पाऊस

Unseasonal Rain

Unseasonal Rain : गारपिटीमुळे पिकांची धुळधान झाली असताना मंगळवारी सायंकाळी पुन्हा वर्धा जिल्ह्यावर निसर्गाची अवकृपा झाली. विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्याने प्रचंड नुकसान झाले. वर्धा शहरात सायंकाळी साडेसहा वाजता वादळीवाऱ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर गारांचा पाऊस पडला व काही वेळानंतर पावसाला सुरुवात झाली सायंकाळची वेळ असल्याने बाजारपेठेत गर्दी होती. अनेकांना गारांचा मार सहन करावा … Read more

Maharashtra Rain:ऐन रब्बी हंगामात महाराष्ट्रात पावसाचा इशारा! वाचा केव्हा पडेल कोणत्या जिल्ह्यात पाऊस?

maharashtra rain

Maharashtra Rain:- सध्या हिवाळ्याचा कालावधी सुरू असून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कडाक्याच्या थंडीचा अनुभव नागरिकांना येत असतानाच मात्र गेल्या एक ते दोन दिवसापासून राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून बऱ्याच ठिकाणी पावसाने हलक्या सरीच्या रूपाने हजेरी लावल्याचे चित्र आहे. रब्बी हंगामाच्या तोंडावरच पावसाने अशाप्रकारे हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत नक्कीच वाढ होईल हे मात्र निश्चित. गेल्या दोन … Read more

Maharashtra Havaman: राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज! वाचा तुमच्या जिल्ह्यात पडेल का पाऊस?

maharashtra rain update

Maharashtra Havaman:-  महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ व मराठवाड्यातील काही भागांमध्ये आकाश ढगाळ झाले असून राज्यातील कोल्हापूर सारख्या काही भागांमध्ये पावसाने हजेरी देखील लावली आहे.संपूर्ण राज्यांमध्ये थंडीचा कडाका असून काही ठिकाणी ढगाळ हवामान दिसून येत आहे. काही जिल्ह्यांमध्ये थंडी वाढलेली आहे तर काही ठिकाणी वातावरणातील गारठा कमी झाल्याचे सद्यस्थिती आहे. तसेच बरेच जिल्ह्यांमध्ये मोठ्या … Read more