कोपरगाव | नगरपालिकेच्या येसगाव येथील चार साठवण तलावांत सध्या पुरेसा पाणीसाठा असल्याने दहा दिवसांऐवजी सात दिवसांआड पाणी पुरवले जाणार आहे.
तालुक्यात एक जोरदार पाऊस पडल्यानंतर अद्याप म्हणावा असा पाऊस झालेला नाही. डाव्या आणि उजव्या कालव्याला सध्या पाणी सोडण्यात आले आहे.
त्यामुळे शहराला किमान पाच दिवसांआड, तरी पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने सात दिवसांआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले.
पाणीप्रश्नातून कायमस्वरूपी सोडवणूक करायची असेल, तर २५ एकरांतील पाच नंबर तळ्याचे काम करणे गरजेचे आहे.
- दिल्ली, उत्तर प्रदेशसह ‘या’ राज्यातील शाळांना 10 ते 15 दिवस सुट्ट्या राहणार ! महाराष्ट्रातील शाळा सुरू राहणार की बंद?
- शेतजमिनीसाठी तयार करण्यात आलेले बक्षीसपत्र ‘या’ पद्धतीने रद्द करता येते ! वाचा सविस्तर
- मोठी बातमी ! आता अपघातग्रस्त नागरिकांना मदत करणाऱ्यांना मिळणार 25,000 रुपयांचे अनुदान, नितीन गडकरी यांची मोठी घोषणा
- 50 हजाराचे झालेत 25 लाख ! 5 वर्षात गुंतवणूकदारांना मालामाल बनवणारे टॉप 5 शेअर्स, पहा संपूर्ण यादी
- तुमच रेशन कार्ड फाटलय का? मग काळजी नको, आता ‘या’ पद्धतीने काढता येणार नवीन डिजिटल रेशन कार्ड