मुंबई :“छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये फुट पाडणारी अनाजी पंतांसारखी एक प्रवृत्ती होती. आताही तशी प्रवृत्ती या समाजात आहे. याच प्रवृत्तीला उदयनराजे भोसले बळी पडले आणि यांनी पक्षातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला,” असं मत विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं.
“जे लोक पक्ष सोडून गेले. त्यांना काय असं आमिष दाखवलं गेलं किंवा त्यांच्याकडून काय असं चुकलं यामुळे त्यांनी अन्य पक्षात प्रवेश केला याची कल्पना मला नाही.

कोणत्याही परिस्थितीत ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी गद्दारी केली त्यांना कोणत्याही परिस्थितीत याच मातीत गाढायचं असा पक्षाने आणि महाराष्ट्राच्या जनतेनेही निर्णय केला असल्याचे”असे या वेळी बोलताना मुंडे म्हणाले.
- तुमच्या गावातील ग्रामपंचायत व्यवस्थित काम करत नाही का ? मग ‘या’ ठिकाणी सरपंच आणि ग्रामसेवकाची तक्रार करा
- दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी ! ‘हा’ नियम पाळला नाही तर विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा देता येणार नाही
- राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! आता ‘या’ कर्मचाऱ्यांना पगार मिळणार नाही
- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता स्टेशनपासून घरापर्यंत मोफत बससेवा
- आज पासून फोनपे, गुगलपेच्या नियमात झाला मोठा बदल ! आता ग्राहकांना एका दिवसात….