श्रीरामपूर : सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयानंतर कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर खाली आले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून या कांदा दराने अचानक उसळी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्ह्यातल्या अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याने पुन्हा एकदा पन्नाशी गाठल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांमध्ये काहीशे समाधान पसरले आहे.

- अर्थसंकल्पातून पशुपालनाला बळ; शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी डेअरी क्षेत्र ठरणार कणा
- सोने-चांदीच्या बाजारात मोठी उलथापालथ; ऐतिहासिक घसरणीनंतर गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता
- सोयाबीन दरवाढीने लातूर बाजारात चैतन्य; शेतकरी, व्यापारी आणि अडत्यांमध्ये वाढली हालचाल
- मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांचे हाल; ठाणे-कल्याण दरम्यान प्रवाशांची मोठी गैरसोय
- पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! ४ नव्या लोकल फेऱ्या सुरू, वेळापत्रक काय असेल?













