श्रीरामपूर : सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयानंतर कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर खाली आले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून या कांदा दराने अचानक उसळी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्ह्यातल्या अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याने पुन्हा एकदा पन्नाशी गाठल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांमध्ये काहीशे समाधान पसरले आहे.

- पुणे-अहिल्यानगर-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाचा रूट झाला फायनल ! रेल्वे मंत्र्यांनी स्वतः दिली मोठी अपडेट
- Post Office मध्ये 60 महिन्यांसाठी 200000 रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?
- शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी कमाईची सुवर्णसंधी ! ‘ही’ कंपनी देणार ५ फ्री शेअर्स, कंपनीत अजय देवगणची पण गुंतवणूक
- आता 7/12 उताऱ्यावर तलाठ्याची सही घेण्याची गरजच राहिली नाही ! महसूल मंत्री बावनकुळे यांनी घेतला ऐतिहासिक निर्णय
- अहिल्यानगर – शिर्डी प्रवास होणार सुपरफास्ट, तयार होणार गुळगुळीत अन ठणठणीत महामार्ग













