शिर्डी :- भारताची ही प्रगती मागील पाच वर्षात नसून ६० वर्षांची देण आहे.काँग्रेसने उभ्या केलेल्या नेत्यांनी काँग्रेसला सोडले तरी जनता मात्र काँग्रेसच्याच पाठिशी आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी केले.
राहाता येथील घोलप मंगल कार्यालयात आयोजीत तालुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता शिबिरात ते बोलत होते.यावेळी राहाता येथील काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन आ. डॉ. तांबे यांच्या हस्ते झाले.

या कार्यकर्ता शिबिराच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे रावसाहेब बोठे हे होते तर कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळूंखे,डॉ. एकनाथ गोंदकर, ज्ञानदेव वाफारे, बाळासाहेब केरुनाथ विखे, राष्ट्रवादीचे अरुण पाटील कडू, एकनाथ घोगरे उपस्थित होते.
- महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! अमळनेर – बीड रेल्वे मार्गाचे काम पूर्ण, उद्घाटनाचा मुहूर्त पण ठरला
- मोठी बातमी ! राज्यातील ‘या’ महिलांना मिळणार 3 गॅस सिलेंडर मोफत, योजनेच्या अटी काय आहेत?
- दिवाळीच्या आधी सरकारी कर्मचाऱ्यांची ही प्रलंबित मागणी होणार पूर्ण ! कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार ‘इतकी’ वाढ
- आधार कार्ड धारकांसाठी गुड न्यूज ! आता WhatsApp वर डाउनलोड करा आधार, UIDAI ची नवी सुविधा
- नवीन बाईक खरेदी करणाऱ्यांना दिलासा ! जीएसटी कपातीच्या निर्णयानंतर स्प्लेंडर, शाईन, प्लेटिना कोणती बाईक किती स्वस्त होणार ? पहा…