शिर्डी :- भारताची ही प्रगती मागील पाच वर्षात नसून ६० वर्षांची देण आहे.काँग्रेसने उभ्या केलेल्या नेत्यांनी काँग्रेसला सोडले तरी जनता मात्र काँग्रेसच्याच पाठिशी आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी केले.
राहाता येथील घोलप मंगल कार्यालयात आयोजीत तालुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता शिबिरात ते बोलत होते.यावेळी राहाता येथील काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन आ. डॉ. तांबे यांच्या हस्ते झाले.

या कार्यकर्ता शिबिराच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे रावसाहेब बोठे हे होते तर कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळूंखे,डॉ. एकनाथ गोंदकर, ज्ञानदेव वाफारे, बाळासाहेब केरुनाथ विखे, राष्ट्रवादीचे अरुण पाटील कडू, एकनाथ घोगरे उपस्थित होते.
- इन्फोसिसमध्ये नोकरीची सुवर्णसंधी…! फ्रेशर्स उमेदवारांना पण मिळणार नोकरी, ‘या’ पदासाठी मिळणार 1,75,000 रुपये महिना
- मुंबई आणि पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! उत्तर प्रदेशसाठी चालवली जाणार विशेष एक्सप्रेस ट्रेन, महाराष्ट्रातील ‘या’ स्थानकावर मिळणार थांबा
- ‘या’ ४ तारखांना जन्मलेले लोक उशिरा का होईना पण १०० टक्के यशस्वी होतात !
- ‘हे’ 5 शेअर्स 12 महिन्यात मालामाल बनवतील, शेअर मार्केट तज्ञांनी सुचवलेले शेअर्सची यादी समोर
- पुणे , अहिल्यानगरकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन , वाचा सविस्तर