दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4% वाढणार ! 18 हजार, 20 हजार, 30 हजार बेसिक सॅलरी असणाऱ्यांचा पगार किती वाढेल ?

7th Pay Commission : 7 तारखेपासून गणेशोत्सवाचा आनंददायी पर्व सुरू होणार आहे. गणेश चतुर्थी पासून सुरु होणारा हा पर्व अनंत चतुर्दशी पर्यंत मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यामुळे सध्या संपूर्ण देशभर आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. बाजारात एक वेगळीच चमक दिसत आहे. अशा या आनंददायी वातावरणातच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे. … Read more

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! मेट्रोचा प्रवास आता खिशाला परवडेल, तिकीट दरात आणखी कपात होणार, नवीन भाडे किती?

Navi Mumbai Metro News : मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमध्ये मेट्रो सुरू झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे या शहरांमध्ये मेट्रोचा विस्तारही झपाट्याने केला जात आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी सक्षम व्हावी यासाठी मेट्रोचे जाळे विणले जात आहे. दरम्यान नवी मुंबईकरांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. गणेशोत्सवाच्या आधीच नवी मुंबईमधील मेट्रो ने … Read more

पंजाबराव म्हणतात सप्टेंबर महिन्याच्या ‘या’ तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा जोर कमीच राहणार ! कारण की….

Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी हवामानाचा एक नवीन अंदाज जारी केला आहे. या नवीन हवामान अंदाजात पंजाब रावांनी सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार, कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार, कोणत्या जिल्ह्यात पावसाची विश्रांती राहणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचे स्वरूप कसे राहणार? याबाबत डिटेल माहिती दिली … Read more

मतदारसंघातील सामाजिक सलोखा आणि मुलीची सुरक्षितता भंग होणार नाही यांची दक्षता घ्या : डॉ. सुजय विखे

Ahmednagar News : मागील ७० वर्षात शिर्डी मतदारसंघातील कोणत्याही जाती अथवा धर्माला संरक्षणाची गरज पडली नाही. मात्र आज असं काय झालं की? प्रत्येकाला आपलं अस्तित्व धोक्यात वाटू लागलं आहे. महाराष्ट्र आणि शिर्डी मतदारसंघाबाहेर काय चालू आहे, त्याबद्दल मला काही माहित नाही. परंतु शिर्डी मतदारसंघात आपण सर्व जण एक आहोत. त्यामुळे धर्म आणि जातीच्या नावावर विष … Read more

शेतकऱ्याच बैलावर प्रेम ! लाडक्या ‘माऊली’ च्या कानात घातली चक्क तोळ्याची सोन्याची बाळी

Ahmednagar News : शेतकरी म्हटले की शेती सॊबत जनावरे त्यात बैलांवर त्याचा विशेष जीव असतो. मात्र सध्या यांत्रिक युगात शेतीच्या कामातून बैल बाजूला झाले असले तरी शर्यतीसाठी बैलांचा वापर अलीकडच्या काळात वाढला आहे. दिवसेंदिवस शर्यतीचे वेड वाढत चालल्याने अनेक श्रीमंत शेतकरी या वेडासाठी बैल पाळतात. राज्याच्या ग्रामीण भागात आज देखील अनेकांना बैलगाडा शर्यतीचे वेड आहे. … Read more

उत्कृष्ट काम करणाऱ्या ‘त्या’ शिक्षकांना जिल्हा परिषदेकडून शिक्षकदिनी मिळाले ‘हे’ गिफ्ट…

Ahmednagar News : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा ५ सप्टेंबर हा जन्म दिवस. दरवर्षी हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. त्याच अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातून २०२४ च्या पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. प्राप्त प्रस्तावांमधून प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकाची … Read more

साईबाबांच्या शिर्डीची लवकरच ओळख बदलणार..! ‘हे’ शहर म्हणून नावारूपाला येणार ; महावितरणने केला ‘हा’ संकल्प

Ahmednagar News : साईबाबांच्या शिर्डीला सौर शहर (सोलार सिटी) करण्यासाठी समाजातील सर्व घटकांच्या सहकार्याची गरज आहे. येत्या डिसेंबरपर्यंत शंभर टक्के सौर शहर करण्याचा महावितरणचा संकल्प आहे, अशी माहिती महावितरणचे संचालक प्रसाद रेशमे यांनी दिली. महावितरणच्या शिर्डी उपविभागाच्या वतीने शिर्डीतील शांती कमल भक्तनिवास येथे आयोजित ग्राहक संवाद मेळाव्यात ग्राहक, वित्तीय संस्था, सौरप्रणाली विक्रेते आणि महावितरणचे अभियंते … Read more

हिंदू धर्म जगात सर्वश्रेष्ठ मात्र हिंदूंना ‘ते’ शिक्षण देणे काळाची गरज : कालीचरण महाराज

Ahmednagar News : धर्म हे देवाला आपले करण्याचे साधन असून धर्मासाठी प्रत्येक हिंदुने आज एकत्र येण्याची गरज आहे. हिंदू धर्म जगात सर्वश्रेष्ठ आहे, कारण आपली संस्कृती, परंपरा, आचरण माणसाला माणसासारखे जगायला शिकवते . त्यामुळे प्रत्येकाने आपल्या हिंदु धर्माचा अभिमान बाळगून आपला धर्म पुढच्या पिढ्यांमध्ये रुजविण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे. तसेच रामराज्यात खऱ्या अर्थाने जनता सुखी … Read more

इंदोरीकर महाराज म्हणतात.. ‘कविता करून बाप समजत नसतो तर त्यासाठी बापाचं काळीज असावं लागतं ‘

Ahmednagar News : मुलगी पळून गेल्यावर आई-वडिलांची होणारी परिस्थिती, व्यसनामुळे कमी वयात मरण पावणारे मुले आणि जन्मदात्या आई-वडिलांचा संभाळ न करणारी मुलं तसेच नुसत्या कविता करून बाप समजतं नसतो. तर त्यासाठी बापाचं काळीज असावं लागतं असे सांगताच उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. वारकरी सांप्रदायाची तुलना कोणत्याच क्षेत्राशी होऊ शकत नाही, जगात सर्वात श्रीमंत माणूस हा वारकरी … Read more

डॉ. विखे पाटील कृषी महाविद्यालयात रॅगिंगविरोधी जनजागृती कार्यक्रम

Ahmednagar News : डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या कृषी महाविद्यालय, विळद घाट येथे रॅगिंगविरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयात विद्यार्थ्यांना त्रास देणे, धमकावणे, खोड्या काढणे, मनाला टोचणारी बोलणी करणे, लिखित स्वरूपात त्रास देणे, गैरवर्तन करणे, तसेच मानसिक त्रास देऊन विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण करणे असे प्रकार टाळण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी प्रमुख … Read more

अहमदनगरमधील महिला शेतकऱ्याची डाळिंबे निघाली ऑस्ट्रेलियाला ; कृषि पणन मंडळाच्या वाशी विकीरण सुविधा केंद्रातून पहिली खेप रवाना

महाराष्ट्रातील डाळिंबांची चव आता ऑस्ट्रेलियामधील नागरिकांना चाखायला मिळणार आहे. राज्यातून डाळिंबांची पहिली खेप नुकतीच वाशी येथील कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रातून ऑस्ट्रेलियातील मेलबर्नसाठी रवाना झाली आहे. विशेष म्हणजे पहिल्या खेपेतून जाणारी डाळिंबे ही अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील महिला शेतकरी कल्पा खक्कर यांच्या शेतातील आहेत. डाळिंब उत्पादनात भारत हा जगातील प्रमुख देश आहे, तर महाराष्ट्र … Read more

बाप्पांसोबत आगमन होणार हिरोच्या ‘या’ नवीन स्कूटरचे? नवीन डिझाईन आणि राहतील जबरदस्त फीचर्स, जाणून घ्या माहिती

सणासुदीच्या कालावधीमध्ये अनेक वाहन उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून आकर्षक फीचर्स असलेली वाहने उत्पादित केली जातात व लॉन्च देखील केली जातात. कारण सणासुदीच्या कालावधीमध्ये ग्राहकांच्या माध्यमातून देखील वाहन खरेदीला प्राधान्य दिले जाते. यामध्ये स्कूटर पासून ते कारपर्यंत अनेक वाहने लॉन्च केले जातात. स्कूटरच्या दृष्टिकोनातून बघितले तर सध्या बाईक बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या बाईक्स आणि स्कूटर लॉन्च करण्यात आलेले … Read more

वीज कनेक्शन कट करण्यात आले आहे का? नका करू काळजी! ‘ही’ योजना करेल तुम्हाला मोठी मदत

विजबिल थकबाकी हा महावितरण समोरील एक मोठा गंभीर प्रश्न असून अशा विज बिल थकबाकीदारांमध्ये घरगुती तसेच व्यावसायिक ग्राहकांपासून तर औद्योगिक ग्राहकांचा मोठा समावेश आहे. जर आपण याबाबतची विजबिल थकबाकीमुळे कनेक्शन कट केलेल्या राज्यातील ग्राहकांची संख्या पाहिली तर ती तब्बल 38 लाख रुपये इतकी आहे. तसेच जर आपण सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल बघितला तर त्यानुसार कोणत्याही … Read more

सप्टेंबर महिन्यात कार मार्केटमध्ये उडेल मोठी खळबड! लॉन्च होत आहेत जबरदस्त नवीन 4 कार, वाचा यादी

सणांचा कालावधी आणि नवीन वाहनांची खरेदी ही गोष्ट भारतामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून मोठ्या प्रमाणावर असल्याचे आपल्याला दिसून येते. सणांच्या पार्श्वभूमीवर शुभ मुहूर्त असतात व त्यामध्ये अनेक नवनवीन वाहने अशा मुहूर्तांच्या पार्श्वभूमीवर खरेदी केले जातात. त्यामुळे अनेक वाहन उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून देखील अनेक आकर्षक अशी वाहने या कालावधीत लॉन्च करण्यात येतात. याच प्रकारे या सणासुदीच्या कालावधीमध्ये … Read more

अबब ! ‘या’ जबरदस्त आधुनिक सुविधा, खतरनाक फीचर्स, भाडेही कमी.., जाणून घ्या वंदे भारत स्लीपर ट्रेनविषयी..

VANDE BHARAT

देशवासीयांसाठी नुकतीच एक खुशखबर मिळाली. लवकरच देशातील पहिली सेमी हायस्पीड वंदे भारत स्लीपर ट्रेन नागरिकांच्या सेवेत येणार आहे. या ट्रेनविषयी सध्या सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. ही ट्रेन तीन महिन्यांमध्ये ती प्रवाशांच्या सेवेत सादर होणार आहे. या ट्रेनमध्ये जबरदस्त आधुनिक सुविधा, खतरनाक फीचर्स समाविष्ट आहेत. आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत.. – रात्री १० वाजण्याच्या आसपास प्रवासी … Read more

‘तर मस्जिदमध्ये घुसून..’, नितेश राणेंवर अहमदनगरमध्ये गुन्हा, नेमकं काय केलं होत वक्तव्य ? पहा..

rane

Ahmednagar News : महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ अहमदनगर येथे रविवारी (दि.१ सप्टेंबर) मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला भाजप आमदार नितेश राणे उपस्थित होते. दरम्यान या रॅलीत त्यांनी मुस्लिम धर्मियांबद्दल आक्षेपार्ह विधान केले. त्यानंतर वातावरण पुन्हा तापायला लागले. अखेर पोलिसांनी रविवारी रात्री राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला. नेमके काय म्हणाले नितेश राणे? आपण सर्व असताना रामगिरी … Read more

लाखो रुपये देऊन चुकीच्या बातम्या देण्यासाठी परराज्यातील यंत्रणा अहमदनगरमध्ये, मंत्री विखे पाटलांबाबत मोठा गौप्यस्फोट

vikhe patil

आगामी विधासनभेच्या अनुशंघाने वातावरण तापायला लागलेय. प्रत्येक जण आता आपापल्या पद्धतीने कार्यवाही करत आहे. परंतु आता याच पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटलांवर अप्रत्यक्षपणे मोठा आरोप करण्यात आलायं. तालुक्यातील चांगले वातावरण खराब करण्याचे काम सुरू आहे. लाखो रुपये खर्च करून सोशल माध्यमातून चुकीच्या बातम्या पाठवण्यासाठी बाहेरील राज्यातील यंत्रणा कार्यरत झाल्या आहेत. आपल्या भाषणाचे व्हिडिओ एडिट करून पाठवले … Read more

ए पीआय, गाणं लाव ना.. ए डीवायएसपी, तुला कळत नाही का?, दहीहंडीच्या कार्यक्रमात खा.लंकेंचा पोलिसांसोबत ‘राडा’, समर्थकांच्या शिट्ट्या

lanke

Ahmednagar News : ए पीआय, गाणं लाव ना.. ते मिक्सर लाव. तुला सांगितलेलं कळत नाही का? ए डीवायएसपी, तुला सांगितलेल कळत नाही का? अजून अर्धातास डीजे वाजू दे ना… थोडी लाज वाटू दे ना, तुला प्रेमाची भाषा कळत नाही का? मला नोटीस काढ ना, माझ्यावर गुन्हा दाखल कर ना, मला माहित आहे तु लै शहाणा … Read more