Ahmednagar News : विकृतीचा कळस, अहमदनगर हादरले ! युवकाचा खून करून शरीराचे तुकडे तुकडे करून पाटपाण्यात फेकले

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील काही लोकांनी आता माणुसकीला पूर्णतः काळिमाच फसला आहे की काय असे वाटावी अशी एक घटना समोर आली आहे. एका पुरुषाचा खून करून शरीराचे तुकडे तुकडे करून पाटपाण्यात फेकले असल्याची निर्दयी घटना समोर आली आहे. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील देडगांव येथे घडली आहे. येथील पाथर्डी रस्त्यावर असणाऱ्या पाटाच्या पाण्यात … Read more

Ahmednagar News : हळदीच्या कार्यक्रमासाठी आले, जिपचे हॅन्डल लॉक होऊन अपघात, एक ठार चौघे जखमी

apghat

Ahmednagar News : कोल्हार घोटी रस्त्यावरील राजूर जवळील केळुंगण शिवारात जीप पलटी होऊन झालेल्या अपघातात निहाल संतोष रूपवते (वय १९, रा. अकोले) हा युवक जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी (१६ मे) सायंकाळी घडली. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी : मृत तरुण निहाल हा अकोले तालुक्यातील रंधा येथे आपल्या नातेवाईकांच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी आला होता. यानंतर तो … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगरमधील आणखी एका मल्टीस्टेट पतसंस्थेकडून ठेवीदारांची कोट्यावधींची फसवणूक, संचालक मंडळावर गुन्हा दाखल

fraud

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील अनेक पतसंस्थेतील विविध गैरकारभार, घोटाळे उघडकीस आले आहेत. आता अहमदनगर जिल्ह्यातील आणखी एका मल्टीस्टेट पतसंस्थेकडून कोट्यावधींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. नगर शहरासह जिल्हाभरात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शाखा सुरु केलेल्या ध्येय मल्टीस्टेट पतसंस्थेच्या संचालक मंडळाने जिल्हा भरातील अनेक ठेवीदारांकडून ज्यादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गोळा केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी … Read more

कितीही विरोध तरी भाजप 400 पार लक्ष्य गाठणार? दिग्गज राजनीतीकार प्रशांत किशोर यांच्या विश्लेषणाने खळबळ

prashant kishor

देशभरात लोकसभा निवडणुकांचा हॅन्गओहर पाहायला मिळत आहे. एकूण सात टप्प्यांपैकी चार टप्पे झाले असून आणखी तीन टप्पे निवडणुकांचे राहिले आहेत. 20 मे रोजी यातील पाचवा टप्पा पार पडेल व यात यश मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलीये. निवडणूक लागताच भाजपने 400 पारचा नारा दिला होता. त्या अनुशंघाने त्यांनी राजकीय नीती आखली होती. परंतु आता निवडणुकांच्या मध्यावर … Read more

अजितदादा गायब, भुजबळ नाराज, तटकरे-शरद पवार भेट.. राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी, पुन्हा भूकंप की दोन्ही पवारांनीच मोदींना चक्रव्यूहात अडकवलं? पहा

bhujabal

एकीकडे देशात व महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून निवडणूक अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. अद्याप तीन टप्पे निवडणुकांचे बाकी असून महायुतीचा प्रचार जोरदार सुरु आहे. हे एकीकडे सुरु असताना पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकीय भूकंप होऊ शकतो अशा चर्चा सुरु आहेत. त्याचे कारण असे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी सुरु आहेत. मागील … Read more

‘मुळा’त दोन महिने पुरेल एवढेच पाणी; गेल्या वर्षापेक्षा ७७९६ दलघफू कमी

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर जिल्ह्यात टंचाईच्या झळा अधिक तीव्र होतानाचे चित्र आहे, नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा धरणात मागीलवर्षी (मे २०२३) १४ हजार ६६५ दशलक्ष घनफूट पाणी होते. यंदा मात्र धरणात अवघा ६ हजार ८६९ दलघफू एकुण जलसाठा आहे. त्यापैकी उपयुक्त जलसाठा हैपाणी अवघे दोन महिने पुरेल एवढेच असल्याने पिण्याच्या पाण्याचे संकट अधिक गडद होण्याची … Read more

तरुणाच्या खूनप्रकरणी एका आरोपीला सुनावली ७ दिवसांची पोलिस कोठडी

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथील मुळा नदीपात्रातील विहिरीत हातपाय बांधलेल्या अवस्थेत सापडलेल्या तरुणाच्या खून प्रकरणातील एका आरोपीला गुरुवारी राहुरी न्यायालयात उभे केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. विजय अण्णासाहेब जाधव, वय ३०, रा. आरडगाव, बिरोबानगर असे मृताचे नाव आहे. तालुक्यातील शिलेगाव येथील मुळा नदीपात्रातील विहिरीत विजय जाधव, वय ३० या तरुणाचा … Read more

स्थानिक वाहन चालकांना टोल नाक्यावर सूट नसल्याने नाराजी

Maharashtra News

Maharashtra News : आळेफाटा पुणे-नाशिक, कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर चाळकवाडी व डुंबरवाडी टोलनाक्यावर स्थानिक वाहनधारकांना सूट दिली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे. स्थानिक वाहन चालकांना टोल नाक्यावर सूट दिली जात होती. मात्र, आता सर्रास टोल वसुली केली जात असल्याने स्थानिक वाहन चालकात नाराजी पसरली आहे. परिसरातील शेतकऱ्यांचा आळेफाटा, नारायणगाव, ओतूर येथे कांदा, टोमॅटो, डाळींब लिलाव पध्दतीने … Read more

Ahmednagar News : कुकडी आवर्तनाने मारले, अवकाळीने तारले ! पावसाने फळबागा, पिके तरली..

Maharashtra Rain

Ahmednagar News  : श्रीगोंदे तालुक्यातील शेती पूर्णपणे कुकडीच्या पाण्यावर अवलंबून आहे. परंतु नेते मंडळींची उदासीनता, कुकडी प्रकल्प अधिकाऱ्यांचा नियोजनातील हलगर्जीपणा, आवर्तन काळात राजकीय नेत्यांचा होणारा हस्तक्षेप, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आमदारांसह समितीच्या सदस्यांचे मौन बाळगणे यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांवर कुकडीच्या पाण्याबाबत नेहमीच अन्याय होतो. काही दिवसांपूर्वीच सुटलेल्या आवर्तनात फक्त सहा दिवसच पाणी श्रीगोंद्याच्या वाट्याला आल्यामुळे … Read more

Ahmednagar Breaking : गोठ्यात करंट शिरून ९ म्हशींचा मृत्यू, पत्नीही टाकत होती चारा.. शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर सगळं संपलं..

Ahmednagar News

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. म्हशींच्या धारी व इतर कामे उरकून शेतकरी कुटुंब बाहेर बसले. शेतकऱ्याची पत्नी मात्र गोठ्यात बांधलेल्या म्हशींना पाणी पाजून शेजारीच असलेल्या कडबाकुट्टीतील चारा टाकत होत्या. तितक्यात घराच्या विद्युत मीटरची वायर तुटून तिचा स्पर्श पत्र्याच्या गोठ्याला झाला. क्षणातच गोठ्यातील नऊ म्हशींचा विजेच्या झटक्याने जागीच … Read more

गोड पदार्थांतून विकला जातोय आजार ! ह्या पदार्थाच्या सर्रास वापरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Health News

Health News : उन्हाळ्यात थंड पेये पिण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळे उन्हाळ्यात शीतपेयांची मागणी वाढत असते. मात्र या मागणीचा गैरफायदा घेऊन काही व्यावसायिक या शीतपेयांचा गोडवा वाढवण्यासाठी सॅकरीनचा सर्रास वापर करत आहेत. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे अन्न व औषध प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. नागरिकांनीही आपण गोड पदार्थ नाही, तर आजार विकत … Read more

श्रीरामपूर परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस ! मोठी झाडे रस्त्यावर

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील वडाळा महादेव परीसरात काल गुरूवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. यावेळी सुसाट वादळी वारे वाहत असताना अनेक लहान मोठे झाडे पडण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. शहरातील अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या वादळामुळे पडल्या असून काही ठिकाणी झाडे उन्मळून पडले होते. तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वीज चोरी प्रकरणी हॉटेल मालकावर गुन्हा दाखल

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : वीजपुरवठा करणाऱ्या सर्व्हस वायरला टॅपिंग करून हॉटेलमधील उपकरणांना डायरेक्ट वीजपुरवठा केल्याप्रकरणी नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथील नगर- औरंगाबाद महामार्गावरील हॉटेल दीपकच्या मालकावर वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की प्रवरासंगम येथे दीपक दिलीप अगले (वय ४५) याचे हॉटेल दीपक नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलवर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी … Read more

दिवस भासे वर्षासमान ! लंके की विखे ? निकालासाठी १९ दिवस, लोकांत प्रचंड उत्साह, लाखोंच्या पैजा, सगेसोयऱ्यांकडेही कानोसा, सट्टा बाजारही तेजीत असल्याची चर्चा

vikhe vrs lanke

जवळपास वर्षभरापासून चर्चेत असणारी अहमदनगर लोकसभेतील लंके-विखे सामना असणारी निवडणूक १३ तारखेला झाली. आता येत्या ४ जूनला निकाल लागेलच, पण या निकालासाठी १९ दिवसांचा कालावधी आहे. हे दिवस आता कर्यकर्त्यांसाठी नागरिकांनाही वर्षभराच्या कालावधीप्रमाणे भासू लागल्याचे चित्र आहे. सध्या कोण होणार अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा खासदार, याचीच चर्चा सर्वत्र रंगताना दिसत आहे. विशेषतः ग्रामीण भागात गावच्या कट्ट्यावर … Read more

अहमदनगरमध्ये ६६ टक्के मतदानाची चर्चा झाली पण १२ लाख लोकांनी फिरवलीये मतदानाकडे पाठ, कुठे किती मतदान झाले नाही, पहा आकडेवारी

vote

Ahmednagar Politics : राज्यात बहुचर्चित राहिलेली अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे या तारखेला मतदान झाले. याच दिवशी शिर्डीतही मतदान झाले. अहमदनगर लोकसभेसाठी विक्रमी ६६.६१ टक्के तर शिर्डीत ६३.०३ टक्के मतदान झाले. मतदान किती झाले याबाबत तर सर्वांनीच चर्चा केली. परंतु मतदान न करणाऱ्यांची संख्याही जास्त होती. ही संख्या नेमकी किती होती याबाबत आकडेवारीतून जाणून घेऊयात … Read more

बारामतीतील गोंधळानंतर निलेश लंके समर्थक सावध, स्ट्रॉग रूमबाहेर ठोकला तंबू, चोवीस तास ठेवतायेत करडी नजर

lanke

लोकसभेचा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडला. यात अहमदनगर लोकसभेची निवडणूक देखील झाली. दरम्यान बारामतीमध्ये तिसऱ्या टप्प्यात निवडणूक झाली होती. बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूमच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला होता. तेथील कॅमेरे काही काळासाठी बंद झाले होते. यावरून आता निलेश लंके समर्थकांनी अहमदनगरमध्ये सावध भूमिका घेतली आहे. मतदानानंतर ईव्हीएम ज्या … Read more

Rahuri Railway Station : राहुरी रेल्वे स्टेशनचे स्वरूप बदलणार!

Rahuri Railway Station

Rahuri Railway Station : राहुरी तालुक्याच्या विकासाचा महत्वाचा घटक असलेले राहुरी रेल्वे स्टेशन विकसित केले जात असून प्रवासी व नागरिकांना विविध प्रकारच्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत. त्यामुळे रेल्वे स्टेशन कात टाकणार असून त्यामुळे पुढील काळात नक्कीच वैभव प्राप्त होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. राहुरी रेल्वे स्टेशन येथे गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकारच्या … Read more

आदिवासी भागामध्ये बोगस डॉक्टरांचे बस्तान ! अघोरी उपचार करून जीवाशी खेळणाऱ्यांवर कारवाई करा

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोलेच्या आदिवासी भागामध्ये बंगाली डॉक्टरांचे आदिवासी बांधवांवर अघोरी उपचार सुरु आहेत. आदिवासी बांधवांच्या जिवाशी खेळणाऱ्या या बोगस डॉक्टरांवर वेळीच पायबंध घातला गेला नाही तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता आदिवासी भागामध्ये निर्माण झाली आहे. अकोले तालुक्यातील पश्चिमेला आदिवासी बांधवांचे वस्तीस्थान असून याच आदिवासी बांधवांच्या वस्तीस्थानामध्ये बंगाली डॉक्टरांनी आपले बस्तान बसविले आहे. मुळातच कोणत्याही … Read more