Mumbai Mhada Lottery: म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करायचा तर सोबत ठेवा ‘ही’ कागदपत्रे! नाहीतर अर्ज होईल बाद

Mumbai Mhada Lottery:- मुंबई व पुणे सारख्या शहरांमध्ये स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे याकरिता अनेक जण प्रयत्न करत असतात. परंतु घरांच्या किंवा जागांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्याने प्रत्येकाला हे स्वप्न पूर्ण करता येणे शक्य होत नाही. अनुषंगाने जर बघितले तर आपल्याला मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरांमध्ये घर घेण्यासाठी म्हाडाच्या लॉटरीचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. म्हाडाच्या … Read more

Liver Health Tips: लिव्हरची वाट फक्त दारूच नाहीतर ‘हे’ पदार्थ देखील लावतात! खात असाल तर आत्ताच बंद करा

शरीरामध्ये अनेक अवयव असतात व या अवयवांच्या निरोगीपणावर शरीराचे आरोग्य अवलंबून असते. परंतु बऱ्याचदा आपल्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी किंवा इतर काही गोष्टींमध्ये या अवयवांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते व त्याचा विपरीत परिणाम हा संपूर्ण आरोग्यावर दिसून येतो. कधी कधी तर असे होणारे विपरीत परिणाम जीवावर देखील बेततात. शरीरामधील असलेले प्रमुख अवयव पाहिले तर यामध्ये … Read more

Farmer Success Story: साताऱ्यातील ‘हा’ तरुण शेतकरी कोरफड लागवडीतून करतो वर्षाला 3 कोटीपेक्षा अधिकची उलाढाल! वाचा कसे आहे नियोजन?

Farmer Success Story:- तरुणाई कुठल्याही क्षेत्रामध्ये गेली तरी त्यांच्यातला उत्साह आणि काहीतरी नवीन करण्याची त्यांची इच्छा त्यांना कधीही स्वस्त बसू देत नाही व ते कायमच नवनवीन प्रयोग अगदी धाडसाने राबवतात व ते तडीस देखील नेतात. अगदी हीच पद्धत आपल्याला तरुणाईची शेती क्षेत्रामध्ये देखील दिसून येते. सध्या नोकऱ्या खूप कमी असल्यामुळे किंवा नोकऱ्यांची उपलब्धता कमी असल्याने … Read more

मराठा समाज अजूनही शांत,मनोज जरांगे पाटील यांनी आदेश दिला तर हा समाज प्रचंड…

मराठा समाज अजूनही शांत आहे. या समाजाचे नेते ‘संघर्ष योद्धा’ मनोज जरांगे पाटील यांनी आदेश दिला तर हा समाज प्रचंड आक्रमक होईल. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे, यासाठी आतापर्यंत या समाजातल्या अनेकांच्या प्राणांची आहुती गेली आहे. अनेक आंदोलने या मागणीसाठी करण्यात आली. मात्र सरकारला अद्यापही जाग यायला तयार नाही. परंतु मराठा समाजाला आरक्षण द्यावेच लागणार … Read more

जेऊर परिसरात बिबट्याची दहशत ! शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले

मराठा समाज अजूनही शांत आहे. या समाजाचे नेते ‘संघर्ष योद्धा’ मनोज जरांगे पाटील यांनी आदेश दिला तर हा समाज प्रचंड आक्रमक होईल. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे, यासाठी आतापर्यंत या समाजातल्या अनेकांच्या प्राणांची आहुती गेली आहे. अनेक आंदोलने या मागणीसाठी करण्यात आली. मात्र सरकारला अद्यापही जाग यायला तयार नाही. परंतु मराठा समाजाला आरक्षण द्यावेच लागणार … Read more

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडून १३ गावांचा प्रस्ताव सादर

Ahmednagar News : ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र.०१ या बंद स्थितीत असलेल्या योजनेतून ९ ऐवजी १३ गावांना आता पाणी मिळू शकते. तसेच सदरची योजना ही तांत्रिक व आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य असल्यामुळे तसेच जुन्या योजनेचे बहुतांशी कामे, साधने पुन्हा वापरात येणार असल्याने या योजनेवर शासनाचा खर्च व्यपगत न होता दुष्काळग्रस्त १३ गावांचा सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न … Read more

चंद्रशेखर घुले यांना पुन्हा आमदार करा ! तालुक्याचे गतवैभव परत मिळवू शकतो…

आपण ठरवले तर तालुक्याचे गतवैभव परत मिळवू शकतो. ही खुणगाठ आपल्याला बांधायची आहे. चहुबाजूंनी केवळ तालुक्याचे लचके तोडण्याचे काम सुरू असतांना शिवबा घडवण्याची ताकद असलेली जिजाऊ शांत बसून कशी चालेल. म्हणून आपल्याला पुन्हा चंद्रशेखर घुले पाटील यांना आमदार केल्याशिवाय हे थांबलेले विकासाचे चक्र पुन्हा सुरू होणार नाही. त्यामुळे आपल्या मुलाबाळांच्या आणि तालुक्याच्या भविष्याची ही लढाई … Read more

Mla Lahu Kanade : जलजीवन मिशनच्या चुकीच्या कामाची पोलखोल ! कोऱ्या फॉर्मवर सरपंचाच्या सह्य…

आमदार लहू कानडे यांच्या जनसंवाद यात्रेत जलजीवन मिशन योजनेच्या चुकीच्या कामाची पोलखोल झाली आहे. यावेळी तपासणीच्या कोऱ्या फॉर्मवर तेथील सरपंचाच्या सह्या घेतल्याचे आढळून आले. त्यामुळे हे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आ. कानडे यांनी चांगलेच फैलावर घेतले. निवडणूकीची चार महिने बाकी असताना आ. लहू कानडे यांनी प्रत्येक गावात जाऊन त्यांच्या काळात झालेली कामे व पुढे करायचे अत्यंत … Read more

जन्मदात्या वडिलांनाच मुलाने घराबाहेर काढले ! वडिल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार…

मुलांकडून होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ संबंधितांना वेळोवेळी तक्रार करूनही न्याय न मिळाल्याने तालुक्यातील साकुर येथील एका शेतकऱ्याने आज गुरुवारी (दि.१५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत राजेंद्र गणपत शेंडगे यांनी मुख्यमंत्र्यांना नुकतेच निवेदन पाठवले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, माझ्या मुलांनी संगनमताने मला मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले असून, २ वर्षांपासून … Read more

भंडारदरा धरणारे तिरंगा परिधान केला ! संपूर्ण गावामध्ये तिरंगामय वातावरण…

अहमदनगर जिल्ह्यातील अति महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या भंडारदरा धरणावर तिरंग्याची प्रतिकृती उभारण्यात आली होती. हा तिरंगा बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. यावेळी जलसंपदा विभागामार्फत भंडारदरा धरणावर तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. दि. १५ ऑगस्ट रोजी भारताचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असतो. हा उत्सव साजरा करण्यासाठी भंडारदरा धरणाची शाखा मागे राहिलेली नाही. भंडारदरा धरण शाखेने … Read more

पवार साहेब ‘झोत’ टाकतात, पण त्याचा परिणाम कोठे हे शोधावे लागते, भाजपचे विनोद तावडे स्पष्टच बोलले..

pawar

पानिपतकार विश्वास पाटील लिखित अण्णा भाऊ साठे यांच्या चरित्रग्रंथाच्या इंग्रजी आवृत्तीच्या प्रकाशनाला शरद पवार, रावसाहेब कसबे येणार हे समजले. कसबे विशेष ‘झोत’ टाकणारच; पण पवारसाहेब झोत टाकणार, त्याचा परिणाम कुठे, हे शोधण्यातच सगळ्यांचा वेळ जातो. सध्या निवडणुकांचे दिवस आहेत, अशी राजकीय कोटी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी करताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला. खुद्द … Read more

लाडकी बहीण योजना निवडणुकांपुरतीच असेल? खासदार नेमके काय बोलून गेले? पहा..

ladaki bahin

Ahmednagar Politics : सरकार मनाला येईल ते करतंय. कोर्टानेही सरकारला फटकारले. राज्य कर्जात बुडालेले असतानाही लाडक्या बहिणींसाठी ४६ हजार कोटी दिले जाणार असल्याने हे कर्ज काढणार आहेत. ही योजना फक्त निवडणूक होईपर्यंत आहे. याआधीही निवडणूक झाल्या की अशा योजना बंद पडल्याचे समोर आले आहे. सरकारला सद्बुद्धी द्यावी. राजकारणासाठी महाराष्ट्राला लुटले जात आहे. अशा खोचक शब्दांत … Read more

नगर शहर ठाकरेंनाच ! आ.संग्राम जगतापांविरोधात ‘या’ दोघांपैकी एक उमेदवार देणार

thackray

Ahmednagar Politics : आगामी विधानसभेच्या अनुशंघाने अद्याप तिकीट वाटप झालेले नाही. महाविकास आघाडीत तीन पक्ष असल्याने इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नगर शहरची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीस सुटणार की ठाकरे गटाला सुटणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. परंतु आता ही जागा शिवसेना ठाकरे गटाला ही जागा सुटेल असे दिसत आहे. संघटनात्मक बांधणीचा आढावा शिवसेना ठाकरे … Read more

अहमदनगरचे अहिल्यानगर नामांतरण नेमके कधी होणार? मोठी माहिती समोर

ahilyanagar

Ahmednagar News : औरंगाबाद, उस्मानाबाद यांचे नाव बदलायला अनेक वर्षे लोटली. पण अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्याचा प्रस्ताव समोर ठेवताच मुख्यमंत्र्यांनी अवघ्या चाळीस मिनिटांतच त्याची घोषणा करून टाकली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर झालेले असेल, असे प्रतिपादन आमदार प्रा. राम शिंदे यांनी केले. अहमदनगरचे अहिल्यानगर असे नामांतरण होण्याची घोषणा झाली. पण अद्याप … Read more

दारूची बाटली देताना एमआरपी पेक्षा १० रुपये ज्यादा घेतले, विक्रेत्यास ५० हजारांचा दंड

daru bottle

Ahmednagar News : एमआरपी पेक्षा जास्त दर घेणाऱ्या दारू विक्रेत्यास ५० हजाराचा दंड देशी दारूच्या बाटलीचे एमआरपी पेक्षा १० रुपये ज्यादा घेतल्याने सिन्नरच्या एका दारू विक्रेत्याला ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या घटनेने सिन्नर तालुक्यातील दारू विक्रेत्यासह व्यापाऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे. कोणत्याही गोष्टीची कमाल किरकोळ किंमत (एम.आर.पी.) असते, दुकानदार देखील एमआरपीपेक्षा जास्त पैसे घेऊ … Read more

१५ ऑगस्टला भंडारदऱ्याला जायचंय? वाहतुकीसह अनेक गोष्टींत बदल, वाचा सविस्तर

pryatan

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ असणाऱ्या भंडारदरा धरणावर स्वातंत्र्यदिनी होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेता एकेरी वाहतुकीचा मार्ग अवलंबविण्यात आला असल्याची माहिती राजूर पोलिसांनी दिली आहे. भंडारदऱ्याला जाऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांनी एकेरी वाहतुकीच्या मागार्चा अवलंब करावा, असे आवाहन राजूर पोलिसांनी केले आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ असुन दरवर्षी येथे हजारो पर्यटक वर्षा … Read more

शेअर्सच्या नावाखाली अहमदनगरकरांना गंडा घालणारा ‘तो’ दारू अन बिर्याणी झोडत होता, एक ताब्यात बाकी फरार

crime

Ahmednagar News : शेअर मार्केटच्या नावाखाली दोन कोटींना गंडा घालणारा आरोपी बिर्याणी पार्टी करत असताना शेवगाव पोलीसांनी सापळा लावून जेरबंद केला. गणेश बाळासाहेब उर्फ बाळकृष्ण कुलट (रा. आंतरवली खु., ता. शेवगाव) असे आरोपीचे नाव आहे. बबन आण्णासाहेब शिरसाठ (रा. नवीन खामपिंप्री, ता. शेवगाव यांच्या फिर्यादीवरुन आंतरवली, खुर्द, ता. शेवगाव जि. अहमदनगर येथे सीडीजी इनव्हेस्टमेंट नावाचे … Read more

शेवगाव तापलं ! आ. राजळेंसह साखर सम्राटांवर टीकेची झोड, हर्षदा काकडेंनी सगळंच बाहेर काढलं..

kakade

Ahmednagar Politics : प्रस्थापित साखरसम्राटांनी शेतकरी हिताची एखादी चळवळ केलेली तुम्ही कधी पाहिली का ? मात्र सत्ता आपल्यालाच व आपल्या ठराविक बगलबच्चांनाच मिळाली पाहिजे म्हणून ग्रा.पं. निवडणुकीतदेखील हे प्रस्थापित नेते सक्रिय होतात. सत्तेचे सर्व केंद्र यांच्याच ताब्यात यांना लागतात. दोन्ही तालुक्यांत प्यायला पाणी नाही, तर काही गावांत जायला रस्ते नाहीत. वर्षानुवर्षी सत्ता भोगून मग यांनी … Read more