व्यक्तिगत टिका करण्यापेक्षा विकासाच्या बाबींवर निवडणूकीत चर्चा होण्याची आवश्यकता – डॉ.सुजय विखे पाटील
Ahmednagar News : जो रामाचा नाही तो कोणाच्याही कामाचा नाही. असा संदेश देत आयोध्येमध्ये राम मंदिराचे निर्माण करुन कोट्यावधी भारतीयांच्या अपेक्षा पुर्ण करणा-या नरेंद्र मोदींनाच पुन्हा जनता जनार्दन तिस-यांदा पंतप्रधान करेल असा विश्वास महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. पारनेर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात खा.डॉ.विखे पाटील पाटील यांनी उपस्थित नागरीकांशी संवाद साधला. या … Read more