पोलिस अधिकाऱ्याची महिलेकडे शरीर सुखाची मागणी, नकार देताच..? ‘त्या’ व्हिडीओने अहमदनगरमध्ये खळबळ

video

Ahmednagar News : अहमदनगरमधून एका व्हिडिओबाबत वृत्त आले आहे. महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली. त्याला त्या महिलेने नकार दिल्यावर अश्लील शिवीगाळ करून अपमानित करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करावी अन्यथा येत्या १५ ऑगस्ट रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा एका महिलेने सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल करत दिला आहे. सदर व्हिडीओ हीच माझी सुसाईड नोट समजावी असेही … Read more

विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रकार ताजा असतानाच आणखी एक अपहरण नाट्य, अहमदनगर पुन्हा हादरलं

crime

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना पळवून नेण्याच्या प्रयत्नाच्या घटना उघडकीस येत आहेत. नगर जिल्ह्यातील पिंपळगाव उजणी येथील मुलीच्या अपहरणाच्या प्रयत्नांची घटना ताजी असतानाच आता मुलाच्या अपहरणाच्या प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथे हा प्रकार घडलाय. येथील शाळेत जाणाऱ्या एका शाळकरी मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न दोघांनी केलाय. परंतु ते … Read more

दादा, आण्णा, भैय्या, वहिनी… श्रीगोंदेत विधानभेला डझनभर इच्छुक, कुणाची लागेल लॉटरी? पहा..

pachapute

Ahmednagar Politics : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात २०१९ मध्ये बबनराव पाचपुते यांनी पहिल्यांदा कमळ फुलविले. लोकसभा निवडणुकीत मात्र या मतदारसंघातून महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले. त्यामुळे येथील भाजपचे नेते चांगलेच सतर्क झाले आहेत. मतदारसंघातील राजकीय समीकरणे पाहता अगामी विधानसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी चांगलीच रस्सीखेच पाहावयास मिळणार आहे. यंदा श्रीगोंदेचा विचार केला तर दोन … Read more

परिस्थिती बेताची, सगळीच भ्रांत, तरीही..! यंदा अहमदनगरमधील अनेक विद्यार्थी झालेत अधिकारी

mpsc

Ahmednagar News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध परीक्षा घेण्यात येतात. एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत अहमदनगरमधील ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी आपला डंका वाजवला. कुणी टेम्पोचालकाचा तर कुणी शेतकऱ्याचा मुलगा, पण खडतर प्रयत्न, अपुऱ्या सोयी-सुविधांवर मात करत या विद्यार्थ्यांनी यश मिळवलंय. खडतर मार्गावर चालणाऱ्या व बऱ्याचदा निराश होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे विद्यार्थी आदर्श ठरतायेत. पालिकेच्या … Read more

सात दरोडेखोरांचा धुमाकूळ, गलोलीद्वारे दगडांचा मारा, लाखोंचा मुद्देमाल लांबवला, अहमदनगरमधील घटना

darodekhor

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अनेक भागात चोरट्यांचा सुळसुळाट सुरु आहे. आता ७ जणांच्या टोळीने चांगलाच धुमाकूळ घातल्याचा प्रकार राहुरीमधून समोर आला आहे. राहुरी शहर हद्दीमध्ये दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत दुकान व दोन घरामध्ये चोरी करीत दहशत निर्माण केली. पहाटेच्या वेळी एका व्यक्तीने चोरट्यांच्या टोळीला पाहिले असता आरडाओरडा करताच चोरट्यांनी गलोरीव्दारे दगडाने हल्ला करीत त्यास जखमी … Read more

अहमदनगरमधील ‘ही’ गावे अजूनही तहानलेलीच, तब्बल ‘इतके’ टँकर सुरु

tankar

Ahmednagar News : सध्या पावसाळा सुरु आहे. बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. परंतु जिल्ह्यातील असाही काही भाग आहे जेथे अद्यापही पावसाअभावी पाणी टंचाई आहे. जिल्ह्यात ३१ गावे आणि १५३ वाड्यावस्त्यांमध्ये टँकर सुरु आहेत. सुमारे ५५ हजार नागरिकांची टँकरच्या पाण्यावर तहान सध्या भागवली जात आहे. आजमितीस २५ टँकर धावत असून, यामध्ये सर्वाधिक संगमनेर तालुक्यातील १४ … Read more

कामधंदा नाही..दारूचं व्यसन लागलं.. त्यासाठी सुरु केली दुचाकी चोरी.. किती दुचाकी चोरल्यात हे पाहिलं तर थक्क व्हाल..

motor cycle

काम धंदा नाही..पैसे कमवायचे साधन नाही.. दारूचे व्यसन लागले.. दारू पिण्यासाठी पैसे नसायचे..त्यातूनच सुरु झाला मोटारसायकल चोरीचा फंडा.. दारू पिण्यासाठी त्याने अनेक दुचाकी चोरल्या.. दुचाकी चोरणाऱ्या एकाला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून पाच लाख २५ हजारांच्या १५ मोटारसायकली हस्तगत केल्या.. दारू पिण्यासाठी पैसे नसल्याने चक्क दुचाकी चोरीचा मार्ग एका आरोपीने निवडला. कोतवाली पोलिसांनी त्याला अटक … Read more

अंडी पुलाव, नाचणी सत्त्व, तांदळाची खीर… शाळांतील आहाराचे मेन्यू बदलले, पहा..

shaley ahar

Ahmednagar News : विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. शालेय पोषण आहारात विविध पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. आता शालेय पोषण आहारात आता नवीन मेन्यू पुन्हा दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील पहिली ते पाचवीच्या २ लाख ७१ हजार ४५५ आणि सहावी ते आठवीपर्यत्तच्या एक लाख ८० हजार ९९१ विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ दिला जातो. तांदूळ, डाळी, … Read more

येत्या सोमवारी मनोज जरांगे नगरमध्ये ! कसा असेल मार्ग? किती किलोमीटर असेल रॅली? सुरवात कोठून होणार? वाचा सविस्तर..

manoj jarange

Ahmednagar News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरु आहे. उपोषण, सभा, रॅली आदींमार्फत ते लढा देत आहेत. सध्या ते महाराष्ट्रभर शांतता रॅली काढत आहेत. सर्वच जिल्ह्यात त्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे. आता येत्या सोमवारी (१२ ऑगस्ट) मनोज जरांगे पाटील नगरमध्ये येत असून शांतता रॅली काढण्यात येणार आहे. केडगाव येथे नगर शहरात … Read more

‘माजी सरपंचाइतकीच माझी ताकद राहिलीये..’, भर सभेत सुजय विखेंचे वक्तव्य, अजित पवार गटाचाही बहिष्कार..

vikhe

Ahmednagar Politics :  आता मी माजी खासदार झालो आहे. माजी सरपंचाएवढीच माझी राजकीय ताकद राहिली आहे. त्यामुळे निवेदने देण्यापलीकडे आपण मोठी कामे करू शकत नाही. त्यामुळे फारतर पोलिस हवालदार, तलाठी यांच्याकडील कामे करू शकतो, असे माजी खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजप पदाधिकारी व विखे समर्थकही काहीसे गोंधळून गेले. एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला … Read more

महायुती सरकारच्या साथीने श्रीगोंद्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध : अनुराधा नागवडे !

anuradha nagavade

श्रीगोंद शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहून सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष तथा जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. अनुराधा नागवडे यांनी केले. श्रीगोंदा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक नऊमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन सौ. अनुराधा नागवडे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व नागवडे सहकारी साखर कारखान्याचे … Read more

ही माझी शेवटची निवडणूक, चंद्रशेखर घुलेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद !

chandrashekhar ghule

राज्यात लवकरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपला उमेदवारी करण्याचा निर्णय निश्चित झाला असून, ही माझी शेवटची निवडणूक असल्याने या निवडणुकीत तुम्ही सर्वांनी माझ्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहावे, त्यासाठी जे करावे लागेल ते करू असे परखड मत माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी व्यक्त केले आहे. दि.१६ ऑगस्ट रोजी घुले यांचा वाढदिवस असून, या वाढदिवसानिमित्त … Read more

नगर-सोलापूर महामार्गवर भीषण अपघात, तरुण शंभर फुटावर उडून पडले, दोघे ठार

accident

Ahmednagar News  : नगर-सोलापूर रस्त्यावरील घोगरगाव शिवारात भीषण अपघात झाल्याचे वृत्त आले आहे. या अपघातात दोघे तरुण जागीच ठार झालेत. गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता हा अपघात झाला. कंटेनर-मोटारकार व दुचाकीचा विचित्र अपघात झाला. यामध्ये शेखर नवनाथ मिसाळ (वय ३४), राजेश बबन थोरात (वय २६) हे मृत झाले. हे दोघे अंभोरा (ता. आष्टी) येथील होते. याबाबत … Read more

अखेर खंडकऱ्यांना जमिनी मिळाल्या, स्व. कॉ. गायकवाड व स्व. विखेंच्या संघर्षाला यश : मंत्री विखे

vikhe

खंडकरी आकारी पिडित शेतकऱ्यांना जमिनी देण्याचा निर्णय महायुतीच्या सरकारने घेतला. स्व. कॉ. माधवराव गायकवाड तसेच स्व. माजी खासदार बाळासाहेव विखे पाटील यांच्या संघर्षाचे हे फलित असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. श्रीरामपूर नगरपालिकेच्या केंद्र शासन पुरस्कार अमृत २.० अभियानांतर्गत शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या १७८.६० कोटीच्या या योजनेतील कामांचे भुमिपुजन मंत्री विखे पाटील यांच्या … Read more

वीस विद्यार्थ्यांना विषबाधा, अहमदनगरमधील ‘या’ शैक्षणिक संस्थेतील मुलांसोबत प्रकार

vishabadha

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून तब्बल २० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. जवखेडे खालसा (ता. पाथर्डी) येथील वृद्धेश्वर वारकरी शिक्षण संस्थेत हा प्रकार घडला आहे. गुरुवारी पहाटे हा प्रकार समोर झाला. बाबासाहेब महाराज मतकर ही वारकरी शिक्षण संस्था चालवितात. या संस्थेत ३६ विद्यार्थी निवासी आहेत. आळंदी क्षेत्राच्या धर्तीवर नैमित्तिक शिक्षणाचे जोडीने वारकरी शिक्षण … Read more

लोकसभा निवडणुकीत आम्हाला निर्यातबंदीमुळे ठेच लागल्याची अजित पवार यांची कबुली !

ajit pawar

लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने विरोधक फेक नरेटिव्ह लोकांमध्ये पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु काय खरे आणि काय खोटे, हे लोकांना कळून चुकले आहे. लोकसभा निवडणुकीत आम्हाला निर्यातबंदीमुळे ठेच लागल्याची कबुली देत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता कांद्यावर कुठल्याही प्रकारची निर्यातबंदी नसेल, असे सांगत, ‘लाडकी बहीण’ आणि ‘लाडका भाऊ’ या दोन्ही योजनांना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत … Read more

राज्यात पावसाचा जोर ओसरला, काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर अनेक भागात उघडीप !

rain

राज्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली असून, काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत आहेत. दरम्यान, पुढील काही दिवस पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. समुद्र सपाटीवरील कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत असून, त्याची तीव्रता आता कमी झाली आहे. त्याचाच परिणाम पावसावर झाल्याचा दिसून येत आहे. गुरुवारी … Read more

मुंबईतील घराचे स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाच्या 2030 घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू, असा भरा अर्ज !

mhada

सर्वसामान्य मुंबईकरांना परवडणाऱ्या घरांसाठी असणारी म्हाडाच्या मुंबईतील २०३० घरांच्या सोडतीची प्रतीक्षा अवघ्या काही तासांत संपणार आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी १२ वाजता गो लाईव्ह उपक्रमांतर्गत नोंदणी व अर्ज स्वीकृतीला सुरुवात होणार आहे. या सोडतीत पहाडी गोरेगाव, अ‍ॅण्टॉप हिल वडाळा, कोपरी, पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स मालाड या गृहनिर्माण प्रकल्पांतील विविध उत्पन्न … Read more