Weight Loss : वजन कमी करायचे असेल तर आहारात करा चना स्प्राउट्स सॅलडचा समावेश, काही दिवसातच जाणवेल फरक!

Weight Loss

Weight Loss : आजच्या काळात वजन कमी करणे आव्हानापेक्षा कमी नाही. वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. अनेक वेळा सर्व उपाय करूनही वजन कमी होत नाही. खरं तर वजन कमी करण्यासाठी आहारापासून सुरुवात केली पाहिजे. आज आम्ही असेच एक सुपरफूड सांगणार आहोत, ज्याचा आहारात समावेश करून तुम्ही तुमचे वजन आरामात कमी करू शकता. वजन … Read more

Colorectal Cancer : तरुणांमध्ये वाढतोय हा कर्करोग ! तुम्ही जर बसून काम करत असाल तर ही माहिती वाचाच…

Colorectal Cancer

Colorectal Cancer : कोलोरेक्टल कर्करोग हा गुदाशय आणि कोलन पेशींची जास्त प्रमाणात वाढ झाल्यामुळे होतो. याला मोठ्या आतड्याचा कर्करोग असेही म्हणतात. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये लक्षणे दिसून येत नाहीत, जसजसा कर्करोग वाढत जातो तसतसे आतड्यांच्या सवयींमध्ये बदल दिसू लागतात जसे की, अतिसार किंवा बद्धकोष्ठता, ओटीपोटात दुखणे किंवा क्रॅम्पिंग जे चटकन बरे होत नाही, अचानक वजन कमी होणे … Read more

Mobile Addiction in Kids : मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्याचे आरोग्य धोक्यात ! चौफेर आहारासह मैदानी खेळ आवश्यक

सध्या लहान बाळापासून तर वृद्धापर्यंत मोबाईल जीवनाचा भाग बनला आहे. लहान मुलांच्या अभ्यासासह अनेक महत्त्वाच्या कामांसाठी मोबाईल वापरला जातो. मात्र, मोबाईलचा अतिवापर येणाऱ्या काळात डोळ्याचे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो, असे मत नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.ज्योती मोमले यांनी व्यक्त केले आहे. विशेष करून लहान मुलांनी मोबाईल जास्त बघितल्याने डोळे खराब होण्याचा धोका असतो. बदलत्या जीवनशैलीत दिवसेंदिवस मोबाईल, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दोन तरुणांचे अपहरण ! डोक्याला पिस्टल लावून १५ लाख लुटले

पाथर्डी विना नंबरच्या स्विफ्ट कारमधून आलेल्या चार जणांनी गाडीला कट का मारला, असे म्हणत अपहरण करत डोक्याला पिस्टल लावून दोन तरुणांकडून १५ लाख रुपये लटून नेले. सुमारे पावणेतीन तास हे अपहरण नाट्य चालू होते. ही घटना रविवार, (दि.१७) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अमरापूर तिसगाव रोडवर तिसगाव शिवारात घडली. मुकुंद धस, असे पैसे लुटलेल्या तरुणाचे नाव … Read more

गुन्हेगारी पोलिसांसह नागरिकांच्या डोक्याला ताप ! श्रीगोंद्यात खाकीची दहशत कमी झाल्याचे चित्र

श्रीगोंदा शहरासह तालुक्यात मागील काही दिवसापासून वाढलेली गुन्हेगारी पोलिसांसह नागरिकांच्या डोक्याला ताप ठरू लागली आहे. गुन्हेगारी कमी करण्यात पोलिसांना अपयश येत असल्याने गुन्हेगारांचे धारिष्ठ्य चांगलेच वाढले आहे. शहरासह तालुक्यात घडणाऱ्या गुन्ह्यात गुन्हेगारांमध्ये खाकीची दहशत कमी झाली असल्याचे चित्र दिसून येत असतानाच सर्वसामान्य नागरिकांच्या मनात मात्र असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. श्रीगोंदा शहरासह तालुका हा संतांची … Read more

Mobile Blast : पॅटच्या खिशातून धूर निघू लागला आणि… मोबाईल खिशातून बाहेर काढताच घेतला पेट

शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील हार्डवेअर दुकान चालक दत्तात्रय दामोदर वैद्य यांच्या पँटच्या खिशात ठेवलेल्या मोबाइलने अचानक पेट घेतल्याने अंगावरील पॅट जळून मांडीला व हाताला भाजल्याने किरकोळ इजा होऊन ते जखमी झाले आहेत. सदर घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, बालमटाकळी येथील हार्डवेअर दुकान चालक दत्तात्रय दामोदर वैद्य हे सोमवार (दि. १८) रोजी सकाळी दुकानात बसले होते, … Read more

शेवगाव : शेतकऱ्यांच्या विहीरीतून पानबुडी मोटारी चोरी करणाऱ्या दोघांना अटक

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील आखतवाडे येथील शेतकऱ्यांच्या विहीरीतून ५ एचपीच्या दोन पानबुडी मोटारी चोरी करणाऱ्या दोघांना शेवगाव पोलिसांनी मुद्देमालासह जेरबंद केले आहे. प्रकाश कल्याण साळवे, ऋषीकेश लक्ष्मण साळवे अशी अटक केलेल्या दोघांची नावे असून यांचा एक साथीदार पसार झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, शेवगाव तालुक्यातील आखतवाडे येथील संजय रंगनाथ उगले, शुभम संजय उगले … Read more

Astrology : आर्थिक चणचण दूर करण्यासाठी करा ‘हे’ उपाय; कुंडलीतील ग्रहांची स्थिती होईल मजबूत!

Astrology

Astrology : ग्रहांचा माणसाच्या जीवनावर खोलवर प्रभाव दिसून येत असतो, जेव्हा ग्रह आपली हालचाल बदलतात तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींच्या लोकनावर दिसून येतो. ग्रहांची स्थिती माणसाला धनी बनवते. पण कुंडलीत ग्रहांची खराब स्थिती आर्थिक संकटाला कारणीभूत ठरते. अशा स्थितीत तुम्ही कितीही मेहनत केली तरी देखील तुम्हाला यश मिळत नाही. वैदिक ज्योतिषात ग्रहांचा सेनापती मंगळ हा … Read more

Shrirampur : १५ दिवसांत निर्णय न झाल्यास येत्या लोकसभेला मतदान न करण्याचा निर्णय !

आकारी पडीत शेतकऱ्यांच्या प्रश्नी चार तालुक्यातील विविध संघटनांनी शेतकरी संघटनेस पाठींबा दिला आहे. पुढील १५ दिवसांत निर्णय न झाल्यास येत्या लोकसभेला मतदान न करण्याचा निर्णय घेतल्याचे शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांनी सांगितले. दि. १२ मार्चपासून येथील तहसील कार्यालयात अकारी पडीत शेतकऱ्यांचे उपोषण सुरू आहे. या उपोषणात काल सोमवारी (दि. १८) काळे बोलत … Read more

गणेगाव ग्रामपंचायतची पंचायत लर्निंग सेंटर म्हणून निवड ! अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव पंचायत…

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत प्रत्येक राज्यातील पंचायतराज संस्थेने राबविलेल्या विविध उत्कृष्ट योजना, संकल्पना, उपक्रम, कामे इत्यादीची यशोगाथा सर्वांना माहिती व्हावी, त्याचबरोबर अशी गावे राज्यांतर्गत तसेच राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्याकरता उत्कृष्ट मॉडेल म्हणून विकसित व्हावी, या उद्देशाने शासनाच्या ग्रामविकास विभागाने राज्य पातळीवर पंचायत लर्निंग सेंटर निर्माण केले आहेत. त्यात नाशिक विभागात अहमदनगर जिल्ह्यातून गणेगाव ग्रामपंचायतीची निवड करण्यात … Read more

Dr. Bhaskar More : डॉ. मोरेचा जामीन अर्ज फेटाळला ! विनयभंगाच्या गुन्ह्यात केला होता जामिनासाठी अर्ज

Dr. Bhaskar More

Dr. Bhaskar More : विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक असलेल्या डॉ. भास्कर मोरे याचा सोमवारी दि.१८ रोजी दाखल केलेला जामिन अर्ज जामखेड न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे डॉ. मोरेच्या अडचणी वाढत आहेत. सध्या मोरे हा वन्य प्राणी पाळल्या प्रकरणी वनविभागाच्या कस्टडीत आहे. रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटरचा अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे याच्या विरोधात कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थीनींनी … Read more

कर्जत एमआयडीसीचा प्रश्न कोर्टात ! आ. राम शिंदेंनी MIDC ला खीळ घालण्याचे काम केले…

कर्जत एमआयडीसीचा प्रश्न राजकीय वादात आता खंडपीठात गेला असून, पाटेगाव, या ग्रामपंचायतीने थेट याचिका दाखल करत उद्योगमंत्र्यांसह एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना महसूलच्या अधिकाऱ्यांना पार्टी केले असून, ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दाखल करून घेतली असल्याची माहिती अॅड. कैलास शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी पाटेगावच्या सरपंच मनीषा कदम, उपसरपंच नामदेव लाड, सह प्रमुख ग्रामस्थ … Read more

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचे पैसे मिळेनात ! पैसे जमा होत नसल्याने आर्थिक कोंडी

Maharashtra News

Maharashtra News : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या अनुदान वाटपासाठी मंत्रालयातून अदा करण्यात आलेले ५४ कोटी ८४ लाख रुपये महिला व बालविकास आयुक्तालयाच्या तिजोरीत जमा होऊन एक वर्ष झाले आहेत. पण वर्षभरानंतर देखील राज्यातील ७५ हजारांहून अधिक बालकांच्या खात्यात हे पैसे जमा होत नसल्याने या एकल बालक व पालकांची आर्थिक कोंडी होत असल्याचा आरोप महाराष्ट्र … Read more

Grah Gochar 2024 : 18 वर्षांनंतर ‘हे’ तीन ग्रह येतील एकत्र; कोणत्या राशीच्या लोकांना होईल फायदा; वाचा…

Grah Gochar 2024

Grah Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात सर्व नऊ ग्रहांना विशेष महत्व आहे. जेव्हा-जेव्हा हे नवग्रह आपली चाल बदलत असतात तेव्हा-तेव्हा 12 राशींच्या लोकांवर वेगवेगळे परिणाम दिसून येतात. ग्रहांच्या या राशी बदलादरम्यान ग्रहांचा संयोग देखील तयार होतो, ज्यामुळे शुभ आणि अशुभ योग तयार होतात. जे सर्व राशींना लाभ देतात. अशातच 18 वर्षांनंतर शुक्र, राहू आणि सूर्य … Read more

दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार ! बदनामीच्या भितीने विष प्राशन करून आत्महत्या

Ahmednagar News

Ahmednagar News : इयत्ता दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याने बदनामी होईल, या भीतीने या विद्यार्थिनीने विषारी औषध सेवन करून जीवन यात्रा संपविली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, २९ फेब्रुवारीला इयत्ता दहावीत शिकणारी मुलगी परीक्षेचे रिसीट आणण्यासाठी गेली होती. यावेळी सौरभ खेमनर याने तिला बळजबरी करत … Read more

Ahmednagar News : तरुणाचा मृतदेह सापडला ! नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने खळबळ

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह काल दिनांक १७ मार्च रोजी रात्री पिंपरी अवघड येथील उड्डाण पुलाखाली छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की या घटनेतील मयत मयत प्रकाश ऊर्फ मल्हारी छबू पवार (वय ३५ वर्षे, … Read more

अहमदनगर जिल्हा हादरला ! पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात हजर

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील राजूर परिसरात शिळवंडी येथे संशयाच्या कारणातून पतीने पत्नीची कुऱ्हाड व कोयत्याने हत्या केली. ही धक्कादायक घटना काल सोमवार दि. १८ मार्च २०२४ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. यात सुनिता संतोष साबळे (वय ४०, रा. शिळवंडी, ता. अकोले, जि. अ.नगर) या महिलेचा जागीच मृत्यु झाला आहे. आरोपी संतोष साबळे (वय … Read more

Ahmednagar News : लग्नाच्या वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात, नऊ जखमी

अहमदनगर : लग्नाचे वऱ्हाड घेऊन माघारी परतत असताना या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ९ जण जखमी झाले आहेत. वऱ्हाडाची जीप व ऊस वाहतूक करणाऱ्या पिकअपचा हा अपघात छत्रपती संभाजीनगर – अहमदनगर महामार्गावरील इसारवाडी येथे झाला. हा अपघात शनिवारी (१६ मार्च) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला. अपघातानंतर दोन्ही वाहनांचा पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाल्याचे पाहायला … Read more