दुधाला हमीभावाप्रमाणे दर मिळावा ! अन्यथा मंत्र्यांना दुग्धाभिषेक घालण्याचा इशारा

Ahmednagar News

Ahmednagar News : दुधाला शासनाच्या हमीभावाप्रमाणे दर मिळावा, पशुखाद्यांच्या किंमती नियंत्रणात आणाव्यात, शासनाने जनावरांसाठी चाराडेपो व पेंड उपलब्ध करून द्यावी, प्रत्येक गावात पशुवैद्यकीय सुविधा केंद्र सुरू करावेत, पाथर्डी शेवगाव तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर करावा, आदी प्रमुख मागण्यांसह शासनाच्या हमीभावाप्रमाणे दर न देणाऱ्या शासकीय सहकारी दूध संघ व खासगी प्रकल्पांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, या मागणीसाठी … Read more

Hydrate Skin During Winter : थंडीच्या दिवसात त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी रोज खा ‘ही’ फळे, सर्व समस्या होतील दूर….

Hydrate Skin During Winter

Hydrate Skin During Winter : हिवाळा जसजसा वाढत जातो तसतसे त्वचेशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या वाढतात. या मोसमात त्वचा कोरडी होणे, तसेच त्वचा फाटणे यांसारख्या अनेक समस्या वाढतात, म्हणूनच या मोसमात चेहऱ्याची खूप काळजी घेण्याची गरज असते. हिवाळ्यात, त्वचेशी संबंधित समस्या टाळण्यासाठी बहुतेक लोक मॉइश्चरायझर वापरतात. पण तज्ञांच्या मते, समस्या केवळ बाहेरून सोडवली जाऊ नये. … Read more

Winter Diet : हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी ‘या’ पदार्थांचे करा सेवन ! रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याबरोबरच होतील अनेक फायदे !

Winter Diet

Winter Diet : हलक्या पावसांनंतर सर्वत्र थंड वारे वाहू लागले आहे. वातावरणातला गारवा वाढला आहे. या हवामानात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण या मोसमात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्यामुळे, लवकर आजारी पडण्याची शक्यता असते. वातावरणात गारवा असल्यामुळे सर्दी आणि खोकला यांसारख्या समस्या जाणवू लागतात. म्हणूनच या मोसमात आहाराची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. अशा परिस्थितीत … Read more

अहमदनगर जिल्ह्यात अवकाळीने आणली ‘अवकळा’ ! १५,३०७ हेक्टर शेतीचे नुकसान, पहा तालुकानिहाय स्थिती

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात दोन दिवस अवकाळी पाऊसाने हजेरी लावली. परंतु या पावसाने खूप नुकसान झाले. अहमदनगर जिल्ह्यात तब्बल १५,३०७ हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे तसा अडका जाहीर केला आहे. अहमदनगर जिल्ह्यात विशेषतः पारनेर, संगमनेर, कोपरगाव, राहाता, अकोले तालुक्यांत प्रचंड नुकसान जाहले. यात पारनेर तालुक्यातील आकडेवारी मोठी आहे. … Read more

5 Years Horoscope : वृषभ राशीच्या लोकांसाठी पुढील ५ वर्षे कशी असतील?; जाणून घ्या तुमचे भविष्य !

5 Years Horoscope

5 Years Horoscope : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह एका विशिष्ट अंतराने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा त्याचा परिणाम पृथ्वीसह मानवी जीवनावर देखील दिसून येतो. ग्रहांच्या स्थितीनुसारच माणसाचे भविष्य सांगितले जाते. आज आपण अशाच एका राशीचे भविष्य जाणून घेणार आहोत. शनिदेव हा सर्वात संथ गतीने चालणार ग्रह आहे. … Read more

Sun Transit : 16 डिसेंबरला सूर्य बदलेल आपली चाल, ‘या’ 4 राशींना होईल फायदा !

Sun Transit

Sun Transit : नऊ ग्रहांमध्ये सूर्य ग्रहाला विशेष महत्व आहे. म्हणूनच सूर्य जेव्हा आपली चाल बदलतो तेव्हा त्याचा परिणाम इतर राशींवर दिसून येतो. अशातच ग्रहांचा राजा सूर्य १६ डिसेंबर रोजी हालचाल करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो, ज्यामुळे सर्व राशींवर परिणाम होतो. 18 दिवसांनंतर सूर्यदेव धनु राशीत प्रवेश करतील आणि 15 जानेवारी … Read more

Horoscope Today : खूप कमाई करतील धनु आणि सिंह राशीचे लोक; ‘या’ लोकंना सावध राहण्याची गरज; वाचा आजचे राशीभविष्य…

Horoscope Today

Horoscope Today : ग्रह आणि नक्षत्रांचा माणसाच्या जीवनावर खूप खोलवर प्रभाव पडतो. वेळोवेळी ग्रह आपली चाल बदलत असतात, याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. 29 नोव्हेंबर बद्दल बोलायचे झाले तर, आज देखील काही ग्रहांच्या हालचाली बदलल्या आहेत, ज्याचा परिणाम १२ राशींवर दिसून येणार आहे. ग्रहांच्या स्थितीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस चला जाणून घेऊया… मेष … Read more

इयत्ता ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय आहारात मिळणार अंडी, शाकाहारींना केळीचे नियोजन !

Maharashtra News

Maharashtra News : राज्यात विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच पौष्टिक आहार देण्याचे नियोजनही शासनाने केले आहे. आता विद्यार्थ्यांना प्रथिनेयुक्त, तसेच उष्मांक असलेला आहार देण्यासाठी इयत्ता पहिली ते इयत्ता ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजनात अंडी दिली जणार आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान मध्यंतरी काही संघटना … Read more

Milk Rate : शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र ! दुधाला प्रतिलिटर ३४ रुपये दर

Milk Rate

Milk Rate : राज्य सरकारने १४ जुलै २०२३ रोजी शासन निर्णय काढून गाईच्या दुधाला प्रतिलिटर ३४ रुपयांचा दर निश्चित केला आहे. मात्र हा निर्णय दूध संघांकडून पाळला जात नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन तातडीने दूध दरवाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी करून घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी राज्य सरकारला केले. दूध … Read more

शेवगाव शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करा ! अन्यथा महिलांचा पाण्याच्या टाकीवर…

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव शहराला किमान दिवसाआड पाणी पुरवठा करावा तसेच शहरासाठी मंजूर झालेल्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचे काम त्वरीत सुरु करावे अन्यथा ४ डिसेंबर रोजी महिला पाण्याच्या टाकीवर जाऊन निषेध आंदोलन करतील, असा इशारा शहरातील महिला कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी व संबधितांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. सुमारे पन्नास हजार लोकवस्तीच्या तालुक्याचे ठिकाण असलेल्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या गावात एक महिन्यापासून निर्जळी ! दूषित पाण्यामुळे श्वसनाचे विकार बळावले

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील अमरापूर येथे गेल्या एक महिन्यापासून पाणीपुरवठा खंडित केला असून, पाणीपट्टीच्या नावाखाली नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार चालू आहे. पिण्यासाठी दूषित व खाऱ्या पाण्याचा वापर करावा लागत असल्याने श्वसनाचे विकार बळावण्याची शक्यता निर्माण झाली असून, दुषीत पाण्याने शारीरिक बाधा निर्माण झाल्यास त्यास ग्रामपंचायत व पंचायत समितीस जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी … Read more

राष्ट्रपती उद्या शनी चरणी ! इतिहासात प्रथमच राष्ट्रपती शनिदर्शनसाठी, कसा असेल दौरा? काय आहे नियोजन? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra News

Maharashtra News : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या गुरुवारी अर्थात उद्या दि.३० रोजी अहमदनगर दौऱ्यावर आहेत. त्या शनिशिंगणापूर येथे शनी देवांच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्या दृष्टीने प्रशासनाची तयारी सुरु आहे. परंतु शनी शिंगणापूरच्या इतिहासात प्रथमच देशाचे राष्ट्रपती शनिदर्शनासाठी शनिशिंगणापूरमध्ये येतायेत. राष्ट्रपती आरती, अभिषेक, दर्शन व महाप्रसादही घेणार आहेत. * या दिग्गजांनी देखील घेतले आहे दर्शन शनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कार झाडावर आदळून दोन ठार; दोन जखमी ! नगर -जामखेड रोडवर…

Ahmadnagar Braking

Ahmadnagar Braking : शिर्डीहून तुळजापूर येथे देवदर्शनासाठी चाललेल्या कारचालकाचा नगर- जामखेड रोडवरील पोखरी गावाजवळ ताबा सुटल्याने कार झाडावर आदळून दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात (दि.२८) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडला. अनिता राहुल इंगोले (वय ३३), रा. शिर्डी व चालक रुपेश बबन भेंडे रा. शिर्डी, अशी मयतांची नावे आहेत. … Read more

Mumbai News : मराठी पाटी नसल्यास एक लाखापर्यंत दंड !

Mumbai News

Mumbai News : सर्वोच्च न्यायालयाने दुकाने-आस्थापनांवरील पाट्या मराठी करण्यासाठी दिलेली मुदत संपल्याने मुंबई महापालिकेने मंगळवारपासून दुकाने-आस्थापनांची झाडाझडती सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी ३२६९ ठिकाणी केलेल्या तपासणीत १७६ ठिकाणी मराठी पाटी लावण्यास दुर्लक्ष करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. येत्या काळात ही कारवाई आणखी तीव्र केली जाणार आहे. प्रति कामगार दोन हजार याप्रमाणे जास्तीत जास्त एक लाखापर्यंत … Read more

मोठी बातमी ! दुधाला ३४ रुपये दर द्या, अन्यथा दूध संघाचे परवाने रद्द केले जातील, दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे यांचा इशारा

दुधाचे दर सध्या खूपच खाली आले आहेत. एकीकडे खुराकाचे वाढते भाव अन दुसरीकडे दुधाचे पडलेले भाव यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यामुळे शेतकरी संतप्त झाला आहे. ठिकठिकाणी शेतकरी दूध रस्त्यावर ओतून आंदोलन करत आहेत. दरम्यान आता पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी मोठे वक्त्यव्य केले आहे. ते म्हणाले की, दूधाला प्रति लिटर किमान … Read more

..अन वाल्याचा वाल्मिकी झाला ! एकेकाळचे गुन्हेगारी विश्वातील तिघे भाऊ, आज शेती करून करतायेत लाखोंची कमाई

Ahmednagar Farmer Success Story

Ahmednagar Farmer Success Story : वाल्याचा वाल्मिकी झाला अशी एक म्हण आपल्याकडे आहे. पण प्रत्यक्षात तसे घडते का? होय, याचे एक खूप मोठे उदाहरण अहमदनगर जिल्ह्यात पाहायला मिळाले. आदिवासी पारधी समाजातील भावंड एकेकाळी होते गुन्हेगारी विश्वात, पण आज त्यांनी सगळं वाईट कर्म सोडून शेती करतात. केवळ शेती करतच नाहीत तर त्यातून ते लाखोंचे उत्पन्न घेत … Read more

Radhakrishna Vikhe Patil : अहमदनगर जिल्ह्यात काही दिवस पावसाची शक्यता, विखे पाटलांकडून शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन

Radhakrishna Vikhe Patil

Radhakrishna Vikhe Patil : मागील दोन दिवसात जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पावसाने शेती पिक, फळबागा आणि दगावलेल्या जनावारांचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनास दिल्या आहेत. जिल्ह्यात अवकाळी पाऊस तसेच गारपीटीने झालेल्या नुकसानीची माहिती पालकमंत्री ना. विखे पाटील यांनी प्रशासनाकडून जाणून घेतली. या नुकसानीचे वस्तूनिष्ठ पंचनामे महसूल आणि कृषी … Read more

Parner News : नुकसानीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी

Parner News

Parner News : भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील, प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी रविवारी पारनेर तालुक्याच्या विविध भागांत गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करीत गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना आधार दिला. तालुक्यातील पारनेर शहरासह निघोज, पानोली, राळेगणथेरपाळ, जवळे, गुणोरे आदी गावांमध्ये गारपिटीमुळे शेतातील उभी पीके जमीनदोस्त झाली. त्यात शेतकऱ्यांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले. सोमवारी सकाळी भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल … Read more