हर्षवर्धन पाटील यांना पंचावन्न वेळा फोन केले मात्र, त्यांनी फोन घेतले नाहीत, त्यांना भाजपात जायचेच होते – अजित पवार
हर्षवर्धन पाटील यांचे भांडण राष्ट्रवादीशी होते. त्यांनी काँग्रेस सोडून भाजपात जाण्याचा प्रश्नच नव्हता !