बीड जिल्हा पुन्हा हादरला ! रस्त्यावर रक्ताचा सडा… तिन तरुणांचे खाकीचे स्वप्न चिरडले

Beed News : बीडजवळ झालेल्या भीषण अपघाताने तीन तरुणांचे पोलीस भरतीचे स्वप्न अपूर्ण राहिले. रविवारी सकाळी, बीड-परळी रस्त्यावरील मोची पिंपळगाव फाट्याजवळ व्यायामासाठी गेलेल्या राजुरी गावातील पाच तरुणांपैकी तीन जणांना एका भरधाव बसने चिरडले. या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी असलेल्या तिसऱ्या तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची भीषणता राजुरी गावातील ओम सुग्रीव … Read more

पुणेकरांसाठी खुशखबर : वाहतूक कोंडीला अखेरचा रामराम ?

Pune News : पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मोठ्या पातळीवर उपाययोजना होत आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) महत्त्वाकांक्षी पुणे रिंग रोड प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन अंतिम टप्प्यात असून कामाला वेगाने सुरुवात होणार आहे. निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात रिंग रोड प्रकल्पाची कामे १२ टप्प्यांमध्ये विभागली गेली आहेत. यातील नऊ टप्प्यांसाठी कंत्राटे … Read more

अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन होणार का ? मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच एका वाक्यात उत्तर…

जिल्हा बँकेच्या कामकाजाबाबत त्यांनी सांगितले की, बँकेचा कारभार पूर्णपणे पारदर्शक असून राष्ट्रीय पातळीवर तिची कामगिरी उल्लेखनीय आहे. बँकेच्या भरती प्रक्रियाही योग्य पद्धतीने सुरू आहे. बँकेची बदनामी करणाऱ्या लोकांच्या हेतूवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

iPhone वापरणाऱ्यांसाठी खास माहिती ! वाचा ‘i’चा अर्थ काय होतो ?

आजकाल iPhone हा सर्वसामान्यांपासून ते प्रसिद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांच्या हातात दिसतो. पूर्वी iPhone हे क्वचित कोणाकडे असायचे, पण आता प्रत्येकजण हा फोन वापरतो. उत्कृष्ट कॅमेरा, गुणवत्ता, आणि तंत्रज्ञानामुळे iPhone जगातील सर्वोत्तम स्मार्टफोन्सपैकी एक मानला जातो. मात्र, iPhone नावातील ‘i’ चा अर्थ नेमका काय आहे हे तुम्हाला माहित आहे का? ‘i’ चा अर्थ काय आहे? Apple च्या … Read more

राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! PM Kisan Yojana नियमांमध्ये बदल होणार

Pm Kisan Yojana News

PM Kisan Samman Nidhi Yojana : ज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. “PM किसान योजनेत पारदर्शकता असायला हवी. खऱ्या अर्थाने गरजू शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकारने नियमांमध्ये बदल केला असेल … Read more

श्रीगोंद्यात हॉटेलमध्ये गोळीबार ! सिगारेट बिलावरून वाद, गोळीबारात रुपांतर,गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आरोपी

श्रीगोंदा तालुक्यात शुक्रवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडवली. प्राथमिक तपासादरम्यान घटनास्थळ आणि प्रकाराविषयीची माहिती स्पष्ट न झाल्याने पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेला सक्रिय करण्यात आले. सकाळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, गोळीबाराचा प्रकार काष्टी येथील शिवराज हॉटेलमध्ये घडल्याचे समोर आले. सिगारेट बिलावरून वाद, गोळीबारात रुपांतर हॉटेल मालक सुभाष पाचपुते यांनी दिलेल्या … Read more

Pune News : पुण्यात ‘पाणी’ पेटणार ; PMC ला नोटीस देण्याचे विखे पाटलांचे आदेश

पुणे शहराच्या पाणीपुरवठ्याचा वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुणे महापालिकेला मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी वापराबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, पाण्याच्या पुनःप्रक्रियेबाबत अद्ययावत माहिती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. १४ टीएमसी कोटा, २२ टीएमसी मागणी पुणे महापालिकेला १४ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी वापराचा कोटा मंजूर असताना, … Read more

सुजय विखे पाटील स्पष्टच बोलले ! बीड जिल्ह्यात जे घडले, ते नगर जिल्ह्यात टळले…

Ahilyanagar Politics : अकोळनेर येथे डॉ. सुजय विखे पाटील, आ. शिवाजीराव कर्डिले आणि आ. काशिनाथ दाते यांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी बोलताना स्पष्ट केले की, “दुर्दैवाने, मी राजकारणातील अभिनयगिरीत अपयशी ठरलो, पण प्रामाणिकपणे विकासकामे केली आणि करत राहीन. मला नाकारले गेले तरीही, माझी सेवाव्रताची भूमिका कायम … Read more

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी वाढ ! असे आहेत आजचे दर

Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. नव्या वर्षाच्या सुरूवातीपासूनच सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने सोन्याची मागणी वाढली असून, आज (१८ जानेवारी २०२५) सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचा दर वाढल्याचे बाजारविश्लेषक सांगतात. त्यामुळे आज सोनं खरेदी करायची असेल, तर किंमती काहीशी जास्त … Read more

Ahilyanagar Breaking : साडीने गळफास घेऊन १३ वर्षाच्या शाळकरी मुलीची आत्महत्या

Ahmednagar Breaking

अहिल्यानगर : राहत्या घरात सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन १३ वर्षाच्या शाळकरी मुलीने आत्महत्या केल्याची घटना नवनागापूर येथील साईनगर, मनोरमा कॉलनीत १६ जानेवारीला घडली. दिव्या सत्येंद्र शहा (वय १३, रा. साईनगर, मनोरमा कॉलनी, नवनागापूर) असे मयत मुलीचे नाव आहे. दिव्या हिने घरात सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आल्यावर तिच्या वडिलांनी तिला बेशुद्धावस्थेत … Read more

अहिल्यानगरच्या सुपूत्राने घेतले हेलिकॉप्टर ! 2011 चे स्वप्न साकारले ; नगर शहरातील पहिलेच हेलिकॉप्टर

Ahilyanagar News : म्हणतात ना… हौसेला मोल नाही, हे खरेच आहे. हौसेसाठी कोण काय करेल, हे सांगणे कठिणच आहे. हौसेपायी केडगावचे सुपूत्र भानुदास कोतकर यांनी आलिशान हेलिकॉप्टर खरेदी केले. १७ जानेवारी रोजी संकष्टी चतुर्थी होती. याच शुभमुहूर्तावर कोतकर कुटूंबियांनी हेलिकॉप्टर खरेदी करुन त्याची विधिवत पूजा केली. नगर शहरातील हे पहिलेच खासगी हेलिकॉप्टर आहे. यापूर्वी राहुरीतील … Read more

Ahilyanagar Breaking : राहत्या घरी बिबट्याच्या हल्ल्यात मुलीचा दुर्दैवी मृत्यू, खासदार लंके म्हणाले भावपुर्ण श्रद्धांजली म्हणायलाही…

Ahilyanagar Breaking  :पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात कु. ईश्वरी पांडुरंग रोहकले (इयत्ता तिसरी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रोकडे वस्ती) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. सध्या गावात भीतीचे वातावरण पसरले असून संतप्त ग्रामस्थांनी या नरभक्षक बिबट्याला तातडीने जेरबंद करण्याची मागणी केली आहे. कु. ईश्वरी ही सदैव हसतमुख, गुणी व हुशार मुलगी होती. रात्री ती राहत्या घरी … Read more

नगर जिल्ह्यात आहे असे एक गाव जिथे प्लॅस्टिकच्या कपात चहा मिळणार नाही !

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान ग्रामपंचायतीने आरोग्यदायी व पर्यावरणपूरक पाऊल उचलत कागदी कप व प्लास्टिक कपांवर १४ जानेवारी २०२५ (मकरसंक्रांती) पासून पूर्णपणे बंदी घातली आहे. या निर्णयाचे जिल्ह्यातून कौतुक होत असून, या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. वाढत्या कर्करोग आणि इतर दुर्धर आजारांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरत … Read more

Big Breaking ! श्रीगोंद्यात शासकीय यंत्रणेच्या सहाय्याने जमीन विक्री; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmadnagar breaking

श्रीगोंदा शहरातील घोडेगाव रस्त्यावर स्थित दि कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ क्राईस्ट इन वेस्टर्न इंडिया या संस्थेची १० हेक्टर ९२ गुंठे जमीन बनावट कागदपत्रांच्या मदतीने बेकायदेशीररित्या विक्री करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, शासकीय यंत्रणेतल्या दोषींवरही कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. बनावट दस्तावेज आणि संगनमताने … Read more

8 वा वेतन आयोग : शिपाई, शिक्षक, ते आयएएस अधिकारी कोणाला किती मिळणार पगार ?

8th Pay Commission : केंद्र सरकारने अखेर 8व्या वेतन आयोगाला मान्यता दिली असून, त्यामुळे एक कोटीहून अधिक सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेला हा मुद्दा मोदी सरकारने मंजूर करून कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. आयोगाच्या स्थापनेनंतरचा अहवाल 2026 पर्यंत सादर होणार असून त्यानंतर नवीन वेतन रचना लागू … Read more

8th Pay Commission : 10 वर्षांची प्रतीक्षा संपली ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार इतकी वाढ

8th Pay Commission : केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. गेल्या 10 वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे. ही घोषणा गुरुवारी (दि. 16) केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. आठवा वेतन आयोग कधी … Read more

केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोग स्थापनेला मंजुरी ; पगारात काय फरक पडेल ?

8th Pay Commission Salary :- कित्येक दिवसापासून केंद्रीय कर्मचारी चातकासारखी वाट पाहत असलेल्या आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला अखेर आज केंद्र सरकारने मंजुरी दिली व या आयोगाच्या शिफारसी 2026 पासून लागू केल्या जाणार असल्याची माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. यावेळी बोलताना त्यांनी एक महत्त्वाची माहिती अशी दिली की 2016 मध्ये सातवा वेतन … Read more

8th Pay Commission Breaking : एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ; 2026 पासून होणार लागू

8th Pay Commission Breaking : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी ही माहिती दिली. या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार असून एक कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांना लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. 2026 पर्यंत अहवाल सादर होणार सातव्या … Read more