सहकारमहर्षी T20 क्रिकेट स्पर्धेचा थरार सुरू रौप्य महोत्सवी वर्षात राष्ट्रीय दर्जाचे आयोजन

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर मध्ये तरुणांना करिअरसाठी सर्व संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. 25 वर्षापासून जयहिंदच्या वतीने सहकारमहर्षी क्रिकेट चषकाचे आयोजन होत असून संपूर्ण मैदानावर हिरवळ टर्फ विकेट यासह राज्यभरातील नामांकित खेळाडूंचा सहभाग यामुळे ही स्पर्धा राज्यपातळीवर लौकिकास्पद ठरली असून पुढील पंधरा दिवसांमध्ये क्रीडा रसिकांसाठी मोठी मेजवानी ठरणार असल्याचे प्रतिपादन आयोजक तथा … Read more

देशभरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! खासदार निधी पाच कोटींवरून १० कोटी….

१ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : खासदार निधी पाच कोटींवरून १० कोटी रुपये करण्याची मागणी करण्यात येत आहे.या मागणीवर संसदीय समितीच्या आगामी बैठकीत चर्चा होणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर नव्याने स्थापन करण्यात आलेल्या या समितीची पहिली बैठक येत्या ७ जानेवारी रोजी होईल. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश हे संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजना अर्थात एमपीएलएडीएसवर नेमलेल्या समितीचे … Read more

संतोष देशमुख हत्ते मागील गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या ही संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना असून काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मस्साजोग येथे जाऊन देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली तर यावेळी या हत्ते मागील सूत्रधाराला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची मस्साजोग मध्ये जाऊन … Read more

अहिल्यानगर करांसाठी महत्वाची बातमी ! वाहतुकीच्या नियोजनासाठी अहिल्यानगर शहरात ३६ रस्ते, जागांवर ‘पे अँड पार्क’

– १३ रस्त्यांवर पी १ – पी २ पार्कींग, १८ रस्त्यांवर नो पार्किंग – नो हॉकर्स झोन – महानगरपालिकेकडून खासगी संस्थेची नियुक्ती, लवकरच अंमलबजावणी

नाताळ हा प्रेमाचा व शांतीचा संदेश देणारा सण – मा. आ. बाळासाहेब थोरात

मानवता हाच जगातील सर्वात मोठा धर्म आहे .सुख समाधान व शांतीसाठी सर्वांनी प्रेमाने एकत्र राहावे हा संदेश देणारा नाताळ हा सण असल्याचे प्रतिपादन मा.आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले असून नाताळ व नवीन वर्षानिमित्त त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. सुदर्शन निवासस्थानी गाणी येशू जन्माची या कार्यक्रमानंतर शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी मा. आमदार डॉ सुधीर … Read more

Ahilyanagar Politics : विखे पाटलांनी सांगितलं पुढचे टार्गेट ! स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणूकामध्ये काय करणार ?

Ahilyanagar Politics : आ.अमोल खताळ यांच्‍या विजयाने तालुक्‍यात परिवर्तन होवू शकते हा विश्वास विधानसभा निवडणूकीच्‍या निमित्‍ताने सर्वांना मिळाला. भवि‍ष्‍यात अशाच संघटीतपणे आपल्याला स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणूकीत यश मिळवायचे असल्‍याने त्‍या दृष्‍टीने तयारी सुरु करा असा संदेश जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी महायुतीच्‍या  पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍यांना दिला. जलसंपदा मंत्री पदाचा कार्यभार स्विकारल्‍या नंतर मंत्री विखे … Read more

सरकार कुठेतरी कमी पडतंय ! मस्साजोग प्रकरणी खा. नीलेश लंके यांची प्रतिक्रिया

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर सरकारने कोणतेही ठोस पाऊल उचलले नसून सरकार कोठेतरी कमी पडत असल्याची प्रतिक्रिया खा. नीलेश लंके यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत खा. नीलेश लंके यांनी मस्साजोग येथे जात देशमुख परिवाराने सांत्वन केले. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. खा. बजरंग सोनवणे,आ. राजेश टोपे … Read more

Ahilyanagar Politics : शरद पवार गटात फूट ! नगरमध्ये पुन्हा भुकंप ? शरद पवारांना ‘हे’ तीन नेते धोका देतील?

sharad pawar

Ahilyanagar Politics : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २०२३ साली मोठी फूट पडली. अजित पवार सुमारे चाळीसहून अधिक आमदारांना घेऊन सत्तेत जावून बसले. शरद पवार बोटावर मोजण्याइतक्या आमदारांना घेऊन विरोधात बसले. त्यानंतर शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत त्यांची जादू दाखवली. मात्र, विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाला सपाटून मार खावा लागला. या दोन्ही गटांतील आमदार फुटण्याच्या चर्चा कायम … Read more

EVM च्या माध्यमातून विखेंनी ट्रॅप लावला ! खा. नीलेश लंके यांचा आरोप…महिनाभरात गुड न्युज देणार ! 

nilesh lanke

लोकसभा निवडणूकीत पराभव केला म्हणून मा. खा. डॉ. सुजय विखे यांनी ईव्हिएम मशिनच्या माध्यमातून माझ्याविरोधात ट्रॅप लावल्याचा आरोप खा. नीलेश लंके यांनी केला. दरम्यान, महिनाभरात गुड न्युज देतो असे सांगत खा. लंके यांनी आगामी राजकारणातील सस्पेन्स कायम ठेवला.लोकसभा निवडणूकीतील धक्कादायक पराभवानंतर खा. नीलेश लंके समर्थकांचा सुप्यात मेळावा पार पडला. या मेळाव्यात खा. लंके यांनी आक्रमकपणे … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील ३ नेते होणार मंत्री ! तब्बल सात जणांची नावे रेसमध्ये…

राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून आता दोन दिवस उलटले आहेत, यामुळे महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण ? मंत्रीमंडळात कोणकोणत्या चेहऱ्यांना संधी मिळणार? यासंदर्भात सध्या संपूर्ण राज्यभर चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. महायुतीच्या तीनही घटक पक्षांना अर्थातच भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाला यावेळी चांगले … Read more

नगर शहरात हीट अँड रन प्रकरण ..! वाहनचालकाने दुचाकीस्वारासह चौघांना उडवले,एकाचा मृत्यू

अहिल्यानगर : आतापर्यंत पुणे तसेच मुंबई सारख्या मोठ्या शहरात हिट अँड रनचे प्रकार घडत होते; मात्र आता आपल्या अहिल्यानगर शहरात देखील असा प्रकार आहे. यात एकाचा मृत्यू झाला आहे, तर चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मार्केट यार्ड परिसरातील महात्मा फुले चौकात घडली आहे. या घटनेतील जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. … Read more

????अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ मतदारसंघाचे निकाल वाचा एका क्लिकवर ! जाणून घ्या कोण झाले तुमच्या तालुक्याचे आमदार

आज महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झालाय. या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीने लोकसभा निवडणुकीचा वचपा काढला असून त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले आहे. महायुतीला तब्बल 229 जागा मिळालेल्या आहेत, तर महाविकास आघाडीला 46 आणि इतरांना 13 जागा मिळाल्या आहेत. महायुती मधील भारतीय जनता पक्षाला तब्बल 132 जागा, शिवसेना शिंदे गटाला 56 आणि अजित पवार गटाला 41 जागा … Read more

आमची सहनशीहता ही कमजोरी समजू नका आता पातळी सोडून बोलाल तर गाठ माझ्याशी – डॉ सुजय विखे पाटील

तालुका फक्त कुटूब आहे असे म्हणून चालत नाही,तर जबाबदारी पाडावी लागते.आमची सहनशीहता ही कमजोरी समजू नका आता पातळी सोडून बोलाल तर गाठ माझ्याशी आहे.तुमच्या मुलीला न्याय मिळाला पण गाडीतून ओढून मारहाण केलेल्या आमच्या बहीणीची माफी कोण मागणार असा परखड सवाल डॉ सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला. आभोरे आयोजित केलेल्या सभेत डॉ विखे पाटील यांनी … Read more

स्वच्छ सुसंस्कृत म्हणवून घेणार्याच्या दडपशाहीचा चेहरा आता राज्याला समजला – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar News : स्वच्छ सुसंस्कृत म्हणवून घेणार्याच्या दडपशाहीचा चेहरा आता राज्याला समजला आहे.भगिनीना पुढे करून राजकारण करण्याची वेळ तुमच्यावर आली.ठेकेदाराच्या जीवावर सामान्य माणसांना खेटलात आता गाठ आमच्याशी आहे.धांदरफळ घटनेमागील मास्टर माईड शोधल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. धांरफळ येथील सभेनंतर महायुतीच्या कार्यकर्त्यावर झालेला हल्ला तसेच … Read more

अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीत बिघाडी होणार ? जगताप आघाडीवर

Nagar Politics : नगर शहर विधानसभा मतदारसंघाची जागा महायुतीकडून विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना मिळाली आहे. महायुतीने ही जागा अजित पवार गटाला सोडली होती यानुसार अजित पवार गटाने विद्यमान आमदार संग्राम भैया जगताप यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. जगताप यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी विधानसभेसाठी तयारी देखील सुरू केली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने … Read more

राहुरी आणि गणेश कारखान्‍यावर आरोप करणारे कारखान्‍याच्‍या बोगद्यातून चोरी गेलेल्‍या साखरेचे उत्‍तर तालुक्‍याला का देत नाही ?

राहुरी आणि गणेश कारखान्‍यावर आरोप करणारे आपल्‍या  कारखान्‍याच्‍या बोगद्यातून चोरी गेलेल्‍या साखरेचे उत्‍तर तालुक्‍याला का देत नाही? तालुक्‍याप्रती तुम्‍हाला कोणतेही प्रेम राहीलेले नाही. केवळ तिरस्‍कार करुन, दहशत निर्माण करण्‍याची तुमची पध्‍दत आता जनतेने ओळखली आहे. तुमची चाळीस वर्षांची नाकामी आता उघडी पडली असल्‍याचा आरोप डॉ.सुजय विखे पाटील यांनी केला. धांदरफळ येथे आयोजित केलेल्‍या युवा संकल्‍प मेळाव्‍यात डॉ.सुजय … Read more

Newasa Vidhansabha : गडाखांना निवडणूक नक्कीच सोप्पी नाही ! वातावरण बदललं होणार मोठी फाईट…

विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. नगर जिल्ह्यातही पडघम वाजू लागले आहेत. भाजपने पहिली यादी जाहीर करत, शिर्डी, कर्जत-जामखेड, राहुरी, शेवगाव-पाथर्डी आणि श्रीगोंदा असे पाच उमेदवार सांगितले. त्यानंतर ठाकरे गटाने यादी जाहीर करत श्रीगोंद्यातून अनुराधा नागवडे व नेवाशातून शंकरराव गडाखांवर विश्वास दाखवला. इतर पक्षानेही आपल्या उमेदवाऱ्या जाहीर केल्या. पण जिल्ह्याचे लक्ष लागलेले दोन मतदारसंघ, मात्र अजूनही … Read more

सावित्रीच्या लेकीला विधानसभेत पाठवा ! पारनेरच्या इतिहासातील पहिलीच विक्रमी राणी लंके यांची…

नीलेश लंकेला चॅलेंज करू नका, त्याचा नाद करायचा नाही असा विरोधकांना इशारा देतानाच एक कर्तुत्ववान महिला उद्याची सावित्रीची लेक म्हणून विधीमंडळात जाणार असून राणीताई लंके यांना मोठया मताधिक्क्याने  विजयी करण्याचे आवाहन करतानाच इमानदारी ही आपल ताकद असल्याने मी मते मागते असे खा. सुप्रिया सुळे यांनी सांगितले. दरम्यान, पारनेर शहराच्या इतिहासात पारनेरचे बाजारतळ महिलांनी खचाखच भरल्याने … Read more