Shrigonda News : जागतिक महिला दिनानिमित्त श्रीगोंदा येथे खा. विखेंच्या हस्ते विविध कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

Shrigonda News : जागतिक महिला दिनानिमित्त श्रीगोंदा येथे आयोजित करण्यात आलेला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सव-२०२४ काल १ मार्च रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते श्रीगोंदा तालुक्यातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये विविध क्षेत्रांत बहुमूल्य कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांना एक प्रकारे समाजात … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील ह्या कॉलेजजवळ विहीरीत आढळला महिलेचा मृतदेह

अहमदनगर जिल्ह्यातून एका कॉलेज शेजारी एका विहिरीत महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर मधील मालपाणी विधी महाविद्यालया जवळील विहिरीमध्ये एका ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. सोमवारी पहाटे ही घटना उघडकीस आली आहे. रुपाली धनंजय सातपुते असे या महिलेचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे. अधिक माहिती अशी की, पहाटेच्या … Read more

15th Finance Commission : ग्रामपंचायतींची विकासकामांची लगबग ! कोट्यवधीचा निधी मिळाला, ३१ मार्चपर्यंत खर्चाची मुदत

15th Finance Commission : पंधराव्या वित्त आयोगांतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना पाच वर्षात कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला. परंतु आता हा निधी खर्च करण्याची अखेरची मुदत ३१ मार्च असल्याने ग्रामपंचायतींमध्ये विकासकामांची लगबग सुरू झाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांना विविध विकासकामांसाठी राज्य शासन तर निधी देतच असते याशिवाय केंद्र शासनाकडून देखील … Read more

Ahmednagar Breaking : आ. रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू, मंत्री राधाकृष्ण विखेंचा मोठा इशारा

Ahmednagar Breaking : महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज नवनवीन घडामोडी पाहायला मिळत आहेत. आता राजकीय वर्तुळातून आणखी एक मोठे वृत्त आले आहे. आमदार रोहित पवार यांनी तलाठी भरतीत महाघोटाळा झाल्याचा आरोप केला होता. याच पार्श्वभूमीवर महसूल विभागामार्फत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समजली आहे. केलेल्या आरोपाचे पुरावे न दिल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल असा … Read more

एव्हरेस्ट अबॅकस शिरूर शाखेच्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी

25 फेब्रुवारी 2024 रोजी गुरुकृपा लॉन शिरूर या ठिकाणी एवरेस्ट अबॅकस अकॅडमी आयोजित नॅशनल लेव्हल अबॅकस कॉम्पिटिशन मध्ये सहभागी होऊन स्पर्धकांनी भरघोस यश संपादन केले.सकाळी दहा वाजता पेपर घेऊन, दुपारी 3 वाजता विजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुणे निवासी नायब तहसीलदार सौ.स्नेहा गिरी गोसावी, गंगा एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका कु. अमृतेश्वरी घावटे, समप्रभा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. … Read more

पाचुंदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील वर्ग खोल्याचे खा. सुजय विखे यांच्या हस्ते भुमिपूजन

जिल्हा परिषद शाळेमध्ये गोरगरीब, सर्व सामान्य नागरीकांचे मुले शिक्षण घेत आहेत. त्यांना चांगले व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी भौतिक सुविधा निर्माण करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे इतर सर्व विकास कामांच्या आधी शाळा खोल्यांच्या प्रलंबीत कामासाठी जिल्हा विकास आराखडयातून निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले. पाचुंदा … Read more

Ahmednagar News : शिरूर ते नगर होणार नवा उड्डाणपूल ! नगरवरून पुण्याला अवघ्या एका तासात जाणार, मंत्री नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा

Ahmednagar News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्त्यांबाबतची कामे अतुलनीय आहेत. त्यांच्या कामाचे नियोजन अत्यंत परफेक्ट असते. त्यांच्या कामाचे विरोधक देखील कौतुक करतात. काल (२६ फेब्रुवारी) विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यासाठी ते अहमदनगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी आणखी मोठी घोषणा केली. नगरमधील बायपास रस्ता व नगर करमाळा रस्ता अशा तीन हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण गडकरी … Read more

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत केली श्रीरामपूर रेल्वे स्थानकाची पायाभरणी ! असा होईल कायापालट

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत सोलापूर विभागातील श्रीरामपूर ( बेलापूर) सह अन्य तीन रेल्वे स्थानकात येत्या सोमवारी २६ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्टेशन अपग्रेडेशन कामाची पायाभरणी करण्यात आली. अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत देशभरातील १ हजार ३०९ रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण केले जाईल. आधुनिक सुविधांसह जागतिक दर्जाच्या टर्मिनलमध्ये रूपांतरित केले जाईल, ट्रॅव्हल हबचे पुनरुज्जीवन … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग अमेरिकेच्या तोडीचे होणार ! मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्टच सांगितलं…

Ahmednagar News : इथेनॉलपासून हवाई इंधन तयार करण्यास भारताने सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकरी अन्नदाता व ऊर्जादाताही झाला आहे. त्यामुळे आता साखर कारखान्यांनी ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते व महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी द्वारका लॉन्स, नेप्ती, अहमदनगर येथे संपन्न झालेल्या नगर शहर बाह्यवळण रस्ता आणि नगर-करमाळा रस्त्याच्या … Read more

सुरत ते दक्षिणेतील राज्ये व पुणे ते छत्रपती संभाजीनगर हे नवीन रस्ते महाराष्ट्राचे भविष्य बदलणारे ठरतील

Ahmednagar News : सुरत ते दक्षिणेतील राज्याला जोडणारा 80 हजार कोटी रुपयांचा नवीन रस्ता व पुणे ते छत्रपती संभाजीनगर रस्ता महाराष्ट्राचे भविष्य बदलणारे रस्ते ठरतील, असा विश्वास केंद्रीय रस्ते, वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. शहरातील द्वारका लॉन्स येथे 961 कोटी रुपये किंमतीच्या अहमदनगर शहर बाह्यवळण रस्ता, 980 कोटी रुपये किंमतीच्या अहमदनगर- … Read more

Ahmednagar News : पंतप्रधानांचं स्वच्छ भारत अभियानाचं स्वप्न होतंय साकार: खासदार डॉ. सुजय विखे पाटील

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविले जात असून प्रत्येक गाव स्वच्छ झाले पाहिजे या दृष्टिकोनातून आता इलेक्ट्रिक घंटागाडी वाटप मोहीम राबविली जात आहे. या माध्यमातून पंतप्रधानांचे स्वप्न साकार होत असल्याचे मत खा. विखे यांनी मांडले. ते महासंस्कृती महोत्सव येथील कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील … Read more

शरद पवार जसं सांगतात तसंच मनोज जरांगे पाटील करतात ! मराठा आंदोलनात सहभागी असलेल्या महिलेचा जरांगे पाटील यांच्यावर मोठा आरोप

Sangita Wankhede On Manoj Jarange Patil : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात सर्वत्र मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला एकवटण्याचे काम केले आहे. पाटील यांच्यामुळे मराठा आरक्षण आता खऱ्या अर्थाने निर्णायक टप्प्यात पोहोचले आहे. शासनाने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घेत कुणबी वगळता मराठा समाजाला … Read more

Ahmednagar Breaking : कांदा निर्यात बंदीवरून डोळ्यात मातीफेक ! बाजार समितीत शेतकरी संतप्त, निषेध आंदोलन

Ahmednagar Breaking : कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाबाबत द्विधा अवस्था निर्माण असून कांदा निर्यात बंदी धोरणाबाबतीत शेतकऱ्यांच्या डोळ्यात मातीफेक केली असल्याचा आरोप करत पारनेर बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी बुधवारी निषेध आंदोलन केले. कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. केंद्र शासनाने ३१ मार्च २०२४ पर्यंत सुरु ठेवलेल्या कांदा निर्यातीविरोधात पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील महिला बचत गटांना 40 कोटी रुपयांची तरतूद: खा. डॉ. सुजय विखे पाटील

महिलांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीकोनातून व सक्षम करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमाने जिल्हा वार्षिक नियोजनातून महिला बचत गटांना 40 कोटी रुपयांची तरतूद करून साहित्य व कर्ज वाटप सुरू आहे. पाथर्डी शहर येथे हिरकणी लोकसंचित केंद्र, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष तथा ग्रामीण स्वयंरोजगार निर्मिती अंतर्गत साहित्य खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील व आमदार मोनिका … Read more

खासदार सुजय विखे स्पष्टच बोलले ! कांदा निर्यात करण्याची जबाबदारी…

खासदार सुजय विखे यांनी कांदा निर्यात बंदी उठवण्याच्या प्रश्नावर देखील बोलून सध्या माध्यमांवर पसरविण्यात येणाऱ्या चुकीच्या माहितीबद्दल भाष्य केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकार मार्फत घेण्यात आलेल्या निर्णयाबद्दल सांगितले की, आपल्या आजूबाजूचे जे काही देश आहेत जसे की बांग्लादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान, मालदीव अशा काही देशांची मागणी लक्षात घेऊन त्यांना गरजेनुसार कांदा निर्यात करण्याचे धोरण ठरवण्यात … Read more

अहमदनगरमध्ये निखिल वागळेंनी सगळंच सांगितलं ! म्हणाले कोण आहेत हे संग्रामभैय्या ? पोलीस या भैय्यांचे हस्तक…

नगरला स्वातंत्र्य चळवळीचा मोठा वारसा आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते अच्युतराव पटवर्धन यांच्यासह अनेक महान लोक नगर मध्ये होते. हे मला माहीत होतं. पण आज या शहरात माफिया राजची चर्चा होत आहे. या माफियाराज बद्दल बोलले जात आहे. माफिया राज बद्दल बोलणं गुन्हा आहे का ? असा सवाल करत नगरमध्ये पोलीस आणि माफियाराज यांचे … Read more

मोदी सरकारची फसवेगिरी ! ३१ मार्चपर्यंत कांदा निर्यातबंदी कायम राहणार

किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि देशांतर्गत उपलब्धता निश्चित करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आधीच घोषित केलेली ३१ मार्चची अंतिम मुदत संपेपर्यंत कांदा निर्यातीवरील बंदी कायम राहणार असल्याचे ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी स्पष्ट केलेले आहे. सरकारने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ३१ मार्चपर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्यात आलेली नाही, ती … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील काही लोक काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजप नेत्यांचे पाय धरतात” विखे पाटील यांचा रोख कुणाकडे ?

Ahmednagar Politics : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. अनेकांनी पक्षांतर्गत बंड उभारत आपली वेगळी भूमिका जाहीर केली आहे. विशेष म्हणजे प्रत्येकच पक्षात अशा घटना घडत आहेत. गेल्या वर्षी शिवसेनेत उभी फूट पडली. उबाठा शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट शिवसेना असे दोन गट शिवसेनेत पडले. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील उभी फूट पडली. … Read more