ओसामा बिन लादेनला जागा नाही, मग औरंगजेबाला का ? रामगिरी महाराजांचा रोखठोक सवाल!
Ahilyanagar News : महाराष्ट्रात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादाने राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. या संदर्भात महंत रामगिरी महाराज यांनी आपली ठाम भूमिका मांडली आहे. त्यांनी औरंगजेबाला ‘आक्रांत’ संबोधून त्याच्या कबरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रामगिरी महाराज यांच्या मते, औरंगजेब हा भारतीय नव्हता आणि त्याच्यासारख्या आक्रांत व्यक्तींना आदर्श मानून अराजकता पसरवण्याचे प्रकार घडतात, … Read more