Ahilyanagar Breaking : संगमनेर साखर कारखाना निवडणूक न लढण्याचा विरोधकांचा निर्णय ! माजी मंत्री थोरातांचा मार्ग मोकळा

संगमनेर : संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक न लढविण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला असल्याची माहीती आ. अमोल खताळ, जेष्ठनेते बापूसाहेब गुळवे आणि वसंतराव गुंजाळ, संतोष रोहोम यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केले. संगमनेर सहकारी साखर कारखान्याने जाणीवपूर्वक सभासद मतदारांच्या शेअर्स रक्कम भरून न घेणे, तसेच मयत सभासदांच्या वारसांची नोंद न करणे आणि अकोले तालुक्यातील दोन … Read more

महाराष्ट्राचा राज्यमासा पापलेट नामशेष होण्याच्या मार्गावर, सरकारने तातडीने ठोस उपाययोजना करणे गरजेचे

महाराष्ट्राचा राज्यमासा म्हणून ओळखला जाणारा पापलेट मासा सध्या गंभीर संकटात सापडला आहे. हा मासा लवकरच नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याची भीती व्यक्त होत असून, मच्छीमार संघटनांनी सरकारकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पालघरच्या समुद्रात पापलेट मोठ्या प्रमाणात आढळत असले तरी, त्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या संकटाकडे गांभीर्याने पाहून पावले उचलली नाहीत तर खवय्यांचा … Read more

महाराष्ट्रातील या प्रसिद्ध किल्ल्याला सिगारेटच्या ठिणगीमुळे लागली भीषण आग, ४० घोरपडी होरपळल्या, २५ मोर जखमी तर अनेक झाडे जळून खाक

छत्रपती संभाजीनगर- दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्याच्या परिसरात मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे किल्ल्याभोवती असलेले वाळलेले गवत आणि झाडेझुडपे यामुळे आग वेगाने पसरली आणि किल्ल्याला जणू आगीने घेरले. चारही बाजूंनी धुराचे प्रचंड ढग आकाशात दिसू लागले, ज्यामुळे परिस्थिती आणखी चिंताजनक बनली. तब्बल १२ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रात्री ९:३० ते १० च्या सुमारास ही आग … Read more

या राज्यामध्ये सापडणार सोन्याचा खाणी, केंद्र सरकारने दिली उत्खननाला परवानगी

कर्नाटकातील सोन्याच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेल्या धारवाड जिल्ह्यातील हट्टी गोल्ड माइन्स (एचजीएमएल) आणि कोलार गोल्ड फिल्ड्स यांना किल्लारहट्टी आणि चिन्नीकट्टी येथे सोन्याच्या उत्खननासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या कामासाठी एका वर्षाची निविदा निश्चित करण्यात आली आहे. दोन ठिकाणी उत्खननाला सुरुवात नॅशनल मिनरल्स एक्स्प्लोरेशन ट्रस्ट (एनएमईटी) यांनी गेल्या वर्षी देशभरातील पाच ठिकाणी सोन्याच्या शोधासाठी सर्वेक्षण केले … Read more

राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसा वीज, अनेक दिवसांपासून रखडलेला तो सौर उर्जा प्रकल्प अखेर सुरू

राहुरी- तालुक्यातील आरडगाव येथील सौर ऊर्जा प्रकल्प अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर कार्यान्वित झाला आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणि आंदोलनांना याचे यश मानले जात आहे. या प्रकल्पामुळे आता शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार असल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन मागणीला यश मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. प्राजक्त तनपुरेंचा निर्णय महाविकास आघाडी … Read more

राम शिंदेनी रोहित पवारांचा ठरवून केला करेक्ट कार्यक्रम, बंडखोर नगरसेवकांना मुंबईला बोलवून केली सविस्तर चर्चा

कर्जत- नगर पंचायतीमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील एकहाती सत्तेला आव्हान देत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या ११ नाराज नगरसेवकांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. या नगरसेवकांनी मंगळवारी मुंबईत विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली. ही भेट आणि त्यापूर्वीच्या घडामोडींमुळे कर्जतच्या राजकारणात खळबळ उडाली असून, सर्वांचे लक्ष … Read more

साईबाबांच्या शिर्डीत भिक्षेकऱ्यांची समस्या बनली गंभीर, तर अनेक भिक्षेकरी व्यसनेच्या आहारी

अहिल्यानगर- शिर्डी हे साई बाबांचे जागतिक कीर्तीचे तीर्थक्षेत्र आहे. येथे धार्मिक पर्यटन वाढत असताना भिक्षेकऱ्यांची संख्याही वेगाने वाढत चालली आहे. या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाला भिक्षेकऱ्यांना पकडून स्वीकार केंद्रात दाखल करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, अनेक भिक्षेकरी व्यसनांच्या अधीन झाले असून, ही समस्या आता अधिकच गंभीर बनली आहे. काही भिक्षेकरी नशेसाठीच भिक्षा मागत असल्याचा संशय … Read more

इतिहासामध्ये पुरूषांच्या नावा अगोदर लिहिले जायचे महिलांचे नाव, अहिल्यानगरमध्ये सापडला २५६ वर्षापूर्वीचा ऐतिहासिक शिलालेख!

अहिल्यानगर- भारतीय इतिहासात महिलांचा सन्मान हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. आजच्या आधुनिक काळात सरकारी कागदपत्रांमध्ये आईचे नाव समाविष्ट करण्याचा निर्णय २०२४ मध्ये लागू झाला, जो एक प्रगतीशील पाऊल मानला जातो. परंतु, यापेक्षा कितीतरी शतके मागे गेल्यास, प्राचीन शिलालेखांमधून महिलांना दिलेला मान आपल्याला आश्चर्यचकित करतो. असाच एक दुर्मीळ आणि महत्त्वाचा शिलालेख गांजीभोयरे या गावात सापडला … Read more

उन्हाळ्याच्या सुट्ट्यात थंड हवेच्या ठिकाणी पुणेकरांची उड्डाणे, देश-परदेशातील ठिकाणी वाढले दौरे

पुणे- पुण्यातील शाळा आणि महाविद्यालयांच्या वार्षिक परीक्षा संपल्यानंतर उन्हाळी सुट्यांची सुरुवात होताच पुणेकर पर्यटनासाठी विविध ठिकाणी गर्दी करत आहेत. विशेषतः थंड हवेच्या ठिकाणे, समुद्रकिनारे, आणि निसर्गरम्य स्थळे यांना पसंती दिली जात आहे. त्यामुळे एसटी, रेल्वे आणि विमानसेवा पूर्ण क्षमतेने भरलेल्या आहेत. परदेशात वाढले आकर्षण पुणेकर आता केवळ देशांतर्गतच नाही तर परदेशातील विविध ठिकाणीही मोठ्या प्रमाणात … Read more

शाळेच्या पोरांच्या परीक्षा भर उन्हाळ्यात घेण्याचे औचित्य काय? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल

राज्य शासनाने १ ली ते ९ वीच्या परीक्षा २५ एप्रिलपर्यंत घेण्याचे आदेश परिपत्रकाद्वारे दिले. यामागचा हेतू राज्यभर परीक्षांमध्ये एकसंधता ठेवण्याचा होता. मात्र विदर्भासारख्या अत्यंत उष्ण हवामान असलेल्या भागात एप्रिल महिन्याच्या शेवटी परीक्षा घेणे हे विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते, असा मुद्दा पुढे आला. यामुळे शिक्षक संघटना, शिक्षण संस्था आणि पालकांनी एकत्र येत हा निर्णय मुंबई … Read more

“सावधान! तुमच्याकडे पाळीव कुत्रा आहे का? कुत्रा चावला तर दाखल होऊ शकतो गुन्हा !

नागपूर- नागपूरमधील एका घटनेने पाळीव प्राणी मालकांच्या जबाबदाऱ्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उभे केले आहेत. एका डॉक्टरकडील गोल्डन रॉटव्हिलर प्रजातीच्या कुत्र्याने शेजाऱ्यावर हल्ला करत त्यांना चावा घेतल्याने हा प्रकार चांगलाच गाजत आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही त्या कुत्र्याने हल्ला केल्याचा आरोप आहे. घटनेचा तपशील २ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वाजता अनिल चौधरी (६५) हे आपल्या … Read more

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी! नवीन रस्त्यामुळे साईभक्तांचे ५० ते ६० किलोमीटर अंतर कमी होणार

अहिल्यानगर- पुणे-नाशिक महामार्गाला जोडणारा राहाता ते पानोडी (संगमनेर) हा ३६ किलोमीटर लांबीचा नवा काँक्रीट रस्ता साईभक्तांसाठी मोठा दिलासा घेऊन येत आहे. सुमारे १५४ कोटी रुपये खर्चून बनणाऱ्या या रस्त्यामुळे पुण्याहून शिर्डीकडे येणाऱ्या साईभक्तांचे ५० ते ६० किलोमीटर अंतर कमी होणार आहे. आधुनिक सुविधायुक्त रस्ता हा रस्ता सात मीटर रुंद असून दोन्ही बाजूंनी १.५ मीटर मुरूमीकरण … Read more

मुख्यमंत्र्याच्या ड्रीम प्रोजेक्टला बीडमध्ये जोरदार विरोध, एक इंचही जमीन न देण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार

बीड- राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग (Shaktipeeth Expressway) सध्या चर्चेत असला तरी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे तो अडचणीत सापडल्याचे चित्र दिसून येत आहे. अंबाजोगाई आणि परळी तालुक्यातून जाणाऱ्या या महामार्गाच्या विरोधात स्थानिक शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. “एक इंचही जमीन देणार नाही!” असा निर्धार करत त्यांनी अधिकाऱ्यांना मोजणी अर्धवट सोडून परत जावे लागले. … Read more

नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक गडचिरोलीच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार

अहिल्यानगर – माता मृत्यू व नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी महानगरपालिका उपाययोजना करत आहे. गडचिरोली येथे नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण घटवण्यासाठी डॉ. अभय बंग यांनी निर्माण प्रकल्प राबवून प्रभावी उपाययोजना केल्या आहेत. त्यांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती घेऊन, अहिल्यानगर शहरातही अधिक प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक दर तीन महिन्यांनी गडचिरोली येथील अभ्यास दौर्यावर जाईल, … Read more

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी! पुणे ते शिर्डी प्रवासाचे अंतर होणार ५० ते ६० किलोमीटरने कमी, लवकरच होणार नवीन काँक्रिट रस्ता

शिर्डी- साईबाबांच्या दर्शनासाठी पुणे येथून शिर्डीकडे येणाऱ्या साईभक्तांसाठी आता एक सुखद बातमी आहे. पुणे-नाशिक महामार्गाला जोडणारा राहाता ते संगमनेर तालुक्यातील पानोडी हा नवीन ३६ किलोमीटरचा काँक्रीट रस्ता सुमारे १५४ कोटी रुपये खर्चून तयार केला जात आहे. या मार्गामुळे पुणे-शिर्डी दरम्यानचं अंतर सुमारे ५० ते ६० किलोमीटरने कमी होणार असून, प्रवास अधिक सोयीचा व जलद होणार … Read more

नागपूर उच्च न्यायालयाने सिमेंट रस्त्यावरून महापालिकेची काढली खरडपट्टी! आयुक्तांना न्यायालयात हजर राहण्याचे दिले आदेश

नागपूर- शहरात नागपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या सिमेंटीकरणाच्या कामामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या सिमेंटच्या रस्त्यांची उंची बेजबाबदारपणे वाढवण्यात आल्याने आसपासच्या घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. न्यायालयाने याची गंभीर दखल घेत महापालिका अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले आणि थेट महापालिका आयुक्तांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. असमान सिमेंटच्या रस्त्यामुळे गतिरोधक लोकमत चौक ते बजाजनगर … Read more

साकळाईचे भवितव्य अधांतरीच; आमच्या हक्काच्या पाण्याला धक्का लागल्यास कायदेशीर लढा उभारण्याची आमची तयारी

अहिल्यानगर : राजकिय मुद्दा ठरलेली साकळाई उपसा सिंचन योजना ही विसापूरवरून करणे अधिक सोयीस्कर आहे. घोड लाभक्षेत्रात आधीच पाण्याची कमतरता असल्याने ‘घोड’च्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देऊ नये, अशी अपेक्षा ‘घोड’च्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या बैठकीत व्यक्त केली. श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे घोड लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची बैठक पार पडली. घोड’ लाभक्षेत्र व प्रस्तावित साकळाई उपसा सिंचन योजना या विषयांवर … Read more

आधीच कोसळलेल्या भावाने पिचलेल्या शेतकऱ्यावर अवकाळीने डोळे वटारले ! शेतकऱ्यांची अवस्था इकडे आड अन तिकडे विहीर

Ahilyanagar News : हवामानात झालेल्या बदलामुळे शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली आहे. जिल्ह्यातील विविध भागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने अगोदरच कांद्याचे दर कोसळलेल्या शेतकऱ्यांवर अवकाळीचे संकट उभे ठाकले आहे. गहू, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली असून शेतकऱ्यांमधील चिंता वाढली आहे. तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंबा फळबागाला मोठा फटका बसला आहे. काल व परवा झालेल्या पावसाने मोठ्या … Read more