Numerology : ह्या तारखेला जन्मलेले लोक का बनतात करोडपती ? अंकशास्त्राच मोठ रहस्य उघड

Numerology : अंकशास्त्र हे एक प्राचीन शास्त्र आहे, जे प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखे नुसार त्याच्या स्वभाव, जीवनशैली आणि भविष्याचा अंदाज लावतो. प्रत्येक अंकाचा एक विशिष्ट प्रभाव असतो आणि तो त्या व्यक्तीच्या वर्तणुकीवर तसेच आयुष्याच्या महत्त्वाच्या घटनांवर परिणाम करतो. आज आपण अशा लोकांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचा जन्म ३ तारखेला झाला आहे. फॅशन सेन्स आणि सौंदर्याची विशेष … Read more

वजन कमी करायचंय ? फक्त ‘या’ बिया पाण्यात भिजवून खा आणि बघा जादू!

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याची काळजी घेणे ही एक मोठी जबाबदारी बनली आहे. असंतुलित आहार, जंक फूडचे प्रमाण आणि बैठी जीवनशैली यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोग आणि पचनासंबंधी अनेक समस्या वाढल्या आहेत. अशा वेळी, शरीराला आवश्यक पोषणतत्त्वे मिळण्यासाठी नैसर्गिक आहाराचा समावेश करणे गरजेचे आहे. सध्याच्या काळात सुपरफूड्स मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहेत, कारण ते शरीराला नैसर्गिकरित्या आवश्यक … Read more

Marriage Advice : लग्नानंतर आई आणि बायकोचं भांडण नको वाटत असेल तर ५ प्रश्न विचारल्याशिवाय लग्नाचा निर्णय घेऊ नका….

लग्न हा केवळ दोन व्यक्तींमधील नाते नसून दोन कुटुंबांचेही एकत्र येणे असते. त्यामुळे नातेसंबंध ठरवताना केवळ भावनांवर अवलंबून न राहता, काही महत्त्वाच्या बाबींवर आधीच स्पष्टता असणे गरजेचे आहे. घाईघाईने निर्णय घेतल्याने काहीवेळा नात्यातील अपेक्षा आणि विचारसरणी यामध्ये तफावत आढळू शकते, ज्यामुळे भविष्यात गैरसमज आणि तणाव निर्माण होऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या घरी नवीन सून आणण्याचा … Read more

नूतन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया रुजू

अहिल्यानगर, दि.७ – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागी शासनाने नव्याने नियुक्त केलेले जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया आज रुजू झाले. प्रभारी जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांना पदभार सोपवला. डॉ.आशिया हे २०१६ च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी आहेत. येथे रुजू होण्यापूर्वी ते यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी … Read more

बुरुडगाव कचरा डेपोमधील प्रकल्पात शॉर्टसर्किटमुळे लागली आग

महानगरपालिकेच्या बुरुडगाव येथील कचरा डेपोतील प्रकल्पाजवळ शुक्रवारी पहाटे शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली आहे. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने ही आग नियंत्रणात आणली आहे. आगीमध्ये प्रकल्पाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. ठेकेदार संस्थेमार्फत लवकरच त्याची दुरुस्ती होऊन प्रकल्प पुन्हा कार्यान्वित केला जाईल, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली. बुरुडगाव कचरा डेपो मध्ये असलेल्या एका … Read more

प्रत्येक जिल्ह्यात एक आदर्श ग्रामपंचायत विकसित होणार

७ मार्च २०२५ नवी दिल्ली : देशात आदर्श महिलास्नेही ग्रामपंचायत उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून त्याआधारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक आदर्श ग्रामपंचायतीं निर्माण केल्या जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात महिला आणि कन्यास्नेही असलेली किमान एक आदर्श ग्रामपंचायत निर्माण करण्यासाठी ५ मार्च रोजी नवी दिल्ली येथे पंचायती राज मंत्रालयाने आदर्श महिलास्नेही ग्रामपंचायतींवरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन … Read more

जन्मजात श्रीमंत असलेल्यांची नवी पिढी देतेय उच्चस्तरीय गुंतवणुकीला प्राधान्य !

७ मार्च २०२५ मुंबई : देशातल्या एचएनडब्ल्यूआय म्हणजेच गर्भश्रीमंतांच्या पुढच्या पिढीची उच्चस्तरीय गुंतवणुकीत तीव्र इच्छा असल्याचे दिसत आहे कारण, जवळपास ४६.५ टक्के लोकांची लक्झरी कार घेण्याची,तर २५.७ टक्के लोकांची लक्झरी घर घेण्याची इच्छा असल्याचे दिसत आहे.या व्यतिरिक्त, त्यापैकी २५.७ टक्के लोकांची उच्च दर्जाची रिअल इस्टेट खरेदी करण्याची इच्छा आहे.परिणामी, ही त्यांची दुसरी सर्वात पसंतीची लक्झरी … Read more

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी केल्याप्रकरणी संजय राऊत, रोहित पवार यांच्या विरुद्ध हक्कभंग !

७ मार्च २०२५ मुंबई : शिवसेनेचे (ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सदस्य रोहित पवार आणि ‘लय भारी यूट्युब चॅनेल’चे संपादक तुषार खरात यांच्या विरुद्ध ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी केल्याबद्दल गुरुवारी विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव सादर करण्यात आला.गोरे यांनी याबद्दल तीन प्रस्ताव मांडल्यावर त्याला भाजपचे सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी अनुमोदन … Read more

नववी पर्यंतच्या सर्व विध्यार्थ्यांच्या परीक्षा एकाच वेळी घेण्यास शिक्षकांचा विरोध

७ मार्च २०२५ नाशिक : राज्यातल्या सगळ्या शाळेतील परीक्षांचे आयोजन एकाच वेळी आणि सुटसुटीत असावे यासाठी पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा एकाच वेळी घेण्याचे परिपत्रक शिक्षण संचालनालयाने काढले असून यानुसार पहिली ते नववीच्या परीक्षा ८ ते २५ एप्रिल पर्यंत घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्याच प्रकारे १ मे ला निकाल लावण्याचे आदेशसुद्धा दिले आहेत. पण … Read more

सुपा – पारनेर ‘एमआयडीसी’तील कंपन्यांच्या तपासण्या करून अहवाल सादर करावा – उद्योगमंत्री उदय सांमत

पारनेर येथील औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या तपासणीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी, या समितीमध्ये महसूल, प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच कामगार विभागाच्या प्रतिनिधींचा समावेश करून तेथील सुरू असलेल्या उद्योगांची तपासणी करून अहवाल शासनाला तातडीने सादर करावा, असे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. उद्योजकांना संरक्षण देणे हे आमचे प्रथम कर्तव्य असून त्यांनी उद्योगक्षेत्राचा विकास करण्यासाठी … Read more

प्राथमिक शिक्षकाच्या चौकशीसाठी नेमले पथक ; पारनेर तालुक्यातील प्रकार

७ मार्च २०२५ पारनेर : पारनेर तालुक्यातल्या एका प्राथमिक शाळेतल्या वयस्कर शिक्षकाने शनिवारी (दि. १) या दिवशी इयत्ता पहिली ते चौथीच्या चार विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करून त्यांचा विनयभंग केल्याचा तक्रार विद्यार्थिनींनी पालकांकडे केली.त्याबद्दल वर्तमान पत्रांमध्ये गुरुवारी (दि. ६) हि बातमी प्रसिद्ध होताच शिक्षण विभागाकडून याची दखल घेतली गेली त्यामुळे त्या शिक्षकाच्या चौकशीसाठी दोन विस्तार अधिकाऱ्यांसह … Read more

डॉ.पंकज आशिया असतील अहिल्यानगरचे नवे जिल्हाधिकारी ; जाणून घ्या त्यांची कारकीर्द

७ मार्च २०२५ अहिल्यानगर : अहिल्यानगरचे जुने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची पुण्याला साखर आयुक्त म्हणून बदली झाली आहे त्यांच्यानंतर आता त्यांच्या जागी यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया हे नगरला जिल्हाधिकारी म्हणून सेवेत रुजू झाले आहेत.डॉ. आशिया हे २०१६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.ते या आधी नाशिक मध्ये उपविभागीय अधिकारी, तसेच जळगाव जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी … Read more

पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार ? कच्च्या तेलाच्या किमती २०२१ नंतर प्रथमच ३ वर्षांच्या नीचांकी स्तरावर ; भारत सरकारने कमाविले लाखो कोटी रुपये !

७ मार्च २०२५ नवी दिल्ली : जगभरात व्यापार युद्ध भडकण्याची भीती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे व्यक्त होत असतानाच कच्च्या तेलाच्या किमती ३ वर्षांच्या नीचांकी स्तरावर आल्या आहेत.कच्च्या तेलाच्या किमती ७० डॉलर प्रति बॅरलच्या खाली आल्या आहेत तसेच गेल्या चार दिवसांत यात तब्बल ६ टक्क्यांनी घसरण झाली आहे.त्यामुळे भारतात महागाईने होरपळत असलेल्या जनतेला दिलासा मिळेल … Read more

मायानगरी मुंबई होणार अधिक सुंदर ! जुन्या,धोकादायक इमारतींचे होणार…

७ मार्च २०२५ मुंबई : मुंबई शहरातल्या धोकादायक असलेल्या तसेच जुन्या आणि मोडकळीस आलेल्या उप करप्राप्त इमारतींच्या जलद पुनर्विकासासाठी संबंधित आमदारांची बैठक घेतली जाईल आणि इमारतींच्या पुनर्विकासातील अडथळे दूर केली जाणार अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. रखडलेल्या पुनर्विकासामुळे मुंबई बाहेर गेलेल्या मुंबईकरांना परत मुंबईत आणण्याचीच सरकारचे ध्येय आहे.राज्य सरकार नवीन गृहनिर्माण … Read more

इंस्टाग्रामवर तरुणीची बदनामी ; फेक आयडी बनवणारा पोलिसांच्या ताब्यात

७ मार्च २०२५ नगर : मुलीच्या नावाने इंस्टाग्रामवर खोटे अकाउंट तयार करून तिच्या नातेवाईकांना आणि मित्र-मैत्रिणींना मेसेज पाठवून बदनामी केल्याची घटना समोर आली आहे. या बद्दल नगरच्या सायबर पोलीस ठाण्यात ४ मार्च रोजी गुन्हा नोंदवण्यात आला असून महेशनगर, बाराबाभळी, भिंगार येथे राहणाऱ्या २७ वर्षीय पीडित मुलीने या बद्दल पोलिसात फिर्याद दिली आहे. हि घटना १९ … Read more

‘पारनेर’चा २११ कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण ! आ. काशिनाथ दाते ; पतसंस्थेला ३ कोटी २६ लाखांचा नफा

७ मार्च २०२५ निघोज : पारनेर ग्रामीण पतसंस्थेच्या ठेवींनी २११ कोटी १५ लाख रुप्यांचा टप्पा पार केला आणि सहकार क्षेत्रात मोठी आर्थिक झेप घेतली आहे. या संस्थेला ५ मार्च अखेर ३ कोटी २६ लाख रुपयांचा नफा झाला अशी माहिती आ. काशिनाथ दाते यांनी दिली. याबद्दल माहिती देत असताना आ. दाते म्हणाले, पारनेर ग्रामीण पतसंस्थेकडे २४७ … Read more

एम.पी.एस.सी भरतीमध्ये घोटाळा झाल्याचा संशय !

७ मार्च २०२५ राहुरी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) सहाय्यक आयुक्त तथा वॉर्ड ऑफिसर वरिष्ठ श्रेणी, गट अ, बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीच्या प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप दादासाहेब कुशाबापू पवार यांनी केला आहे.याबद्दल त्यांनी आयोगाकडे तक्रार केली आहे पण त्यावर योग्य ती कार्यवाही झाली नाही तर त्यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. पवारांच्या तक्रारीनुसार, महाराष्ट्र लोकसेवा … Read more

पाथर्डीत अल्पवयीनांच्या टोळ्या ; टोळ्यांना पाठींबा देणाऱ्यांची चौकशी करा

७ मार्च २०२५ पाथर्डी : मस्साजोग घटनेतील विशी, बावीशीच्या वयातील आरोपी इतके क्रूर कसे होतात याचे जिवंत उदाहरण आता पाथर्डीच्या अल्पवयीन टोळीच्या माध्यमातून समोर येत आहे. सराईत गुन्हेगारांकडून अशा अल्पवयीन टोळ्यांना सपोर्ट मिळत असल्याने बाल गुन्हेगारांना या तथाकथीत गुन्हेगारी वृत्तीचे राजकीय आश्रय असलेल्या गुंडाचे आकर्षन वाटल्याने अशा घटना घडत आहेत. त्यातूनच पाथर्डीच्या अल्पवयीन टोळीची विविध … Read more